नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिषानुसार १७ एप्रिल २० एप्रिल हा काळ वृषभ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहदशा आपल्या जीवनात सुखाचे सुंदर क्षण घेऊन येऊ शकते.
मित्रांनो पंचांगानुसार दिनांक १८ एप्रिल रोजी मिथुन ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. बुध आणि आचल अशी युती होत आहेत. त्यामुळे इथून पुढे बनत असलेली गृहदशा वृषभ राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो वृषभ राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र आहे. वृषभ राशीच्या बर्याच लोकांचा चेहऱ्याचा आकार हा गोल असून त्यांची वाणी अधिक मधुर मानली जाते. हे लोक जमिनीशी जोडलेले लोक असतात. शेती किंवा नैसर्गिक वातावरण यांना फार आवडते.
अध्यात्माची सुद्धा यांना आवड असू शकते. यांचा राशीस्वामी शुक्र असल्याने जीवनात खूप पैसा आणि धनसंपत्ती कमावतात. हे फार जिद्दी आणि मेहनती लोक मानले जातात. पण अनेक वेळा आळशी सुद्धा बनू शकतात. त्यामुळे महत्त्वपूर्ण संधी यांच्या हातून निघून जातात.
यांचे अनेक वेळा नुकसान पण होत असते. हे लोक फार निर्मळ मनाचे आणि शुद्ध अंतकरणाची मांनले जातात. पण बऱ्याच वेळा लोक यांच्या या स्वभावाचा फायदा घेण्याचे प्रयत्न करतात. सध्या यांच्या जीवनात काही अडचणी चालू असल्या तरी येणाऱ्या काळात परिस्थिती यांच्यासाठी अनुकूल घडत आहे.
आता काळ अतिशय अनुकूल बनण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळात प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आळसाला दूर सारून प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातून चालून आलेल्या संधीचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वैवाहिक जीवनात आता आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे काही वाद आता मिटणार असून सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.
एखादी मोठी संधी आपल्याकडे चालून येणार आहे. मित्रांनो जर या काळात या संधीचा आपण फायदा घेतला नाही तर करियरमध्ये अपयश प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारात देखील यश सपनाला प्राप्त होणार आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय आता लवकरच भरभराटीस येणार आहे.
आता या काळात आपल्याला काही नवीन मित्र देखील भेटणार आहेत. मित्रांनो पण मित्रांची पारक देखील करणे आवश्यक आहे. कोणावरही अति विश्वास करू नका किंवा पैशांची देवाणघेवाण करत असताना आर्थिक देवाण-घेवाण करत असताना सतर्क रहाने आपल्या हिताचे ठरणार आहे.
तरी मित्रांनो या काळात खर्चापासून वाचणे देखील आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे देखील आपल्याला टाळावे लागणार आहे. पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. समाजात मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.
एखाद्या राजकीय व्यक्तीची मदत देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. सरकार दरबारी घडलेल्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. पण त्यासाठी मन लावून मेहनत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. संततीकडून एकांदी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद