नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष स्थान आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. कायदा आहे एकादशी ही विशेष मानली जाते. याकाळात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी स्थितीला कामदा एकादशी असे म्हटले जाते.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशीला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान विष्णूला अनुसरून असून. मानले आहे की या दिवशी भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यावेळी येणारी कामदा एकादशी अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे.
कारण यावेळी एकादशीला अतिशय शुभ घडत आहे.या संयोगाचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. यांच्या जीवनातील गरीबाचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात म्हणून येण्याचे संकेत आहेत.
आता परिस्थिती आपल्यासाठी भरपूर अनुकूल बनत आहे. अनेक दिवसांचे कष्ट अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.
एकादशीचे वृत्त हे एकादशीच्या व्रताचे नियम हे एक दिवस अगोदरच होत असतात त्यामुळे दिनांक ११ एप्रिल पासून व्रताचे नियम पाळण्याचे संकेत आहेत. इतरांशी संयम पणे वागणे गरजेचे आहे. नियमाचे पालन करण्याचे असून मासा पासून दूर राहणे आवश्यक आहे.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र विधीमध्ये स्नान करून. भगवान विष्णूची विधिविधान पूर्वक पूजा करणे लाभकारी मानले जाते. या प्रकारे या दिवशी व्रत उपवास करून घ्यावे. पूर्णपणे भगवान विष्णू ला समर्पित आहे. या दिवशी पूर्णपणे भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे शुभ फलदायी मानले जाते.
विष्णूचे नामस्मरण केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होतात. सर्व बाधा दूर होतात असे मानले जाते. त्यामुळे मित्रांनो त्यादिवशी आपणाला एकादशीचे जर आपल्याला चांगले फळ प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकाने या दिवशी मृत्यू पास करुन भगवान विष्णूची विधिविधान पूर्वक पूजा करावी.
मनातून नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच या दिवशी विष्णू सहस्त्र नामाचा जप करणे विशेष लाभकारी मानले जाते. हा दिवस सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. या दिवशी अतिशय शुद्ध अंतकरणाने केलेली पूजेमुळे व्यक्तीची मनोकामना पूर्ण होऊ शकते.
मित्रांनो चैत्र पक्ष शुक्लात अश्लेषा नक्षत्र दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी चार वाजल्यापासून वीस मिनिटाने एकादशी तीथीला सुरुवात होणार आहे. १३ एप्रिल बुधवार रोजी सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे. यावेळी एकादशीला अतिशय शुभयोग बनत आहे.
आनंद योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तसेच या संयुगाच्या योगामुळे या काही भाग्यवान राशींची नशीब चमकणार आहे. या ५ राशींच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. तर चला आता वेळ वाया न घालवता पाहायचे आहे की त्या पाच राशीना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशी पासून.
वृषभ राशी- वृषभ राशीसाठी एकादशीचा काळ अतिशय शुभदायी ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला लाभ प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्य सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सर्व सुखाची प्राप्ती आपणाला होण्याचे संकेत आहेत.
जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन भरून येणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. व्यवसाय वर्गासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. घरात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. सर्व अडचणी आता दूर होणार आहे.
वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. वैवाहिक जीवनात हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. पती-पत्नींमध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद आता मिळणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
आपली आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मित्रांनो मागील काळात आपण बऱ्याच चुका केलेल्या आहेत. काही संदीप आपल्याकडे चालून आल्या पण त्या संधी आपण ओळखल्या नाहीत. किंवा त्या संधीला जरी आपण ओळखले पण त्या संधीचा आळस केल्यामुळे आपल्या हातून त्या संधी निघून गेलेले आहेत.
त्यामुळे आपले बरेच नुकसान झाले आहे. पण आता इथून पुढे प्रत्येक संधीवर बारकाईने लक्ष देऊन त्या संधीचा अवश्य वापर करून घेणे गरजेचे आहे. चांगली मेहनत घेणे आवश्यक आहे. संसारिक सुख आता तुम्हाला लागणार आहे. पती-पत्नीमध्ये वाद विवाद किंवा चिडचिड होणार आहे. रोजगार दारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्राप्तीचे साधन आपणाला उपलब्ध होईल.
कर्क राशि- सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि यशप्राप्ती चे लाभ होणार आहेत. मागील काळात सामाजिक क्षेत्रामध्ये जे आपण कष्ट घेतले आहे. फळास येणार आहे. आपल्या भावना इतरांना समजावून सांगण्यात सफल ठरणार आहात. आपल्या भावना किंवा आपले जे विचार आहे ते इतरांना पटवून द्यायला सफल ठरणार आहात.
उद्योग व्यापारात भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. नवीन कामाची सुरूवात आपणासाठी लाभदायी ठरणार आहे. आता प्रगतीचे अनेक मार्ग आपणासाठी मोकळे होणार आहेत.
काहीतरी नवीन कामाची सुरुवात घडणार आहे. आणि ती आपल्या साठी लाभदायी ठरणार आहे. भगवान विष्णू च्या आशीर्वादाने मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.
कन्या राशि- सुजल धंद्यामध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या पूर्ण होतील. नशिबाला प्रयत्नांची दूर दिल्यास यशप्राप्ती ला वेळ लागणार नाही. मित्र परिवार नातेवाईक आपली चांगली मदत करतील.
आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या सर्व मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. या काळात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.
पण आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. या काळात विशेष अनुकूलता आपल्यासाठी असल्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभदायी ठरू शकते. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावणे आपणासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
वृश्चिक राशि- संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वृश्चिक राशीचे लोक हे सर्व प्रमाणात नशिबवान मानले जातात पण ते अतिशय हुशार बुद्धिमान चतुर असतात. ते महत्वकांक्षी असतात. यांच्या आकांक्षा किंवा यांची स्वप्नं फार मोठी असतात.
हे फार बुद्धिमान तर असतातच पण हे फार महत्वकांशी देखील असतात. आणि त्यांच्यामध्ये कलागुण भरपूर प्रमाणात असतात. कुठल्याही क्षेत्रात यांनी चांगली मेहनत घेतली तर यांना यश प्राप्त होत असते. प्रत्येक क्षेत्रात त्यांची बुद्धी चालत असते.
कधीकधी हे फार आळशी बनतात त्यामुळे यांचे बरेच नुकसान देखील होते. जीवनाला महत्त्व देत नाहीत. त्यामुळे ऐन वेळी यांना अपयश मिळत असते. या येणाऱ्या काळात आपल्याला संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
प्रगतीच्या सदिच्छा देखील आपल्याकडे येतील त्यामुळे त्यांचा मनापासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपणाला भरपूर साथ देणार आहे.
त्यामुळे इथून पुढे नशिबाला थोडासा वेळ देणे अतिशय आवश्यक आहे. आपणाला सिद्धी मिळण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
धनु राशि- धनु राशि साठी काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती मिळणार आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर धनु राशि साठी असा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.
कार्यक्षेत्रामध्ये किंवा करिअर मध्ये प्रगतीचे मार्ग चालून येतील. आता प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार आहे. आपला अडकलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. जीवनात प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. जीवनातील अडचणीचा काळ पूर्णपणे दूर होणार असून.
जीवनात प्रगतीच्या नव्या दिशा प्राप्त होणार आहेत. नाते संबंध मधुर बनतील. जीवनात सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. घरात होणाऱ्या कटकटी भांडणे आता बंद होणार असून. सुख शांती आणि आनंद यामध्ये वाढ होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद