कन्या राशि प्रत्येक इच्छा होईल पूर्ण. १२ एप्रिल कामदा एकादशी पासून पुढील २ वर्ष कन्या राशीच्या आयुष्यात आनंदाचा काळ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. त्यामध्ये कामदा एकादशी विशेष मानली जाते. विशेष म्हणजे कन्या राशि साठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. कन्या राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे.

मित्रांनो कामदा एकादशी पासून पुढे येणारा काळ कन्या राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. कारण दिनांक बारा एप्रिल रोजी कामदा एकादशी असून त्यानंतर गुरु ग्रह राशीत परिवर्तन करणार आहे. गुरूचे होणारे हे भूचर कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

त्यातच याठिकाणी कामदा एकादशी दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. सर्वात सद योग आणि आनंद योग बनत असल्याकारणाने संयोगाचा देखील सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर दिसून येईल.

आता प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. १३ एप्रिल पासून पुढील येणारा काळ सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. ग्रहांची बनत असलेली स्थिती आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. मित्रांनो आज पर्यंत आपल्या जीवनामध्ये काही वेळा आपल्याला निराशा देखील सहन कराव्या लागल्या आहेत.

अपयश देखील आपल्याला सहन करावे लागले आहे. आपल्या हाती बऱ्याच वेळा निराशा आली आहे पण आता इथून पुढे आपल्यासाठी यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.

काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नातेसंबंधामधे दुरावे देखील कमी होतील. नातेसंबंध आता मधुर बनतील. नात्यातील लोक आता आपल्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्र आपल्यासाठी प्रगतीचे खुले होणार आहे.

मित्रांनो आता इथून पुढे आर्थिक आवक देखील भरपूर वाढणार आहे. आपल्या जीवनात ज्या आर्थिक समस्या चालू आहेत. त्या आता दूर होणार आहेत. कुठून ना कुठून तरी आपणाला आर्थिक आवक प्राप्त होत राहणार आहे. त्यामुळे काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पण या काळात जे आपल्याला करायचे आहे. ते म्हणजे फक्त आपली कर्म चांगले ठेवायचे आहेत.

आपल्याला सतत कर्म करण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच आपल्याला सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रगतीचे दिवस आल्यामुळे आपल्या कर्माची गती व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. जसे आपले कर्मा असतात तसे आपणाला फळ प्राप्त होते. संततीकडून एखांदी शुभ बातमी कानावर येऊ शकते.

या काळात उद्योग व्यापारात लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता.हे आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात छोट्याशा व्यवसायाचे मोठे रूप होऊ शकते.

हा काळ सर्वत्र दृष्टीने लाभदायी ठरेल. प्रेम जीवनामध्ये असणारे ताणतणाव आता दूर होऊन आपले प्रेमाचे नाते अधिक मधुर बनवण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *