९ एप्रिल पासून होईल भाग्योदयाची सुरुवात .वृषभ राशी ९ एप्रिल पासून मिळेल जीवनाला नवी कलाटणी पुढील तीन ३ वर्ष अतिशय सुखाचे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वृषभ राशि साठी येणाऱ्या काळ अतिशय शुभ ठरणार आहे .माता लक्ष्मीची कृपा यांच्या राशीवर असणार आहे माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे मित्रांनो समाजामध्ये काही व्यक्ती अशा दिसतात की त्या फार सुखी असतात. आणि अतिशय चांगले जीवन जगत असतात.

मित्रांनो त्यासाठी त्यांच्यावर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा असली पाहिजे. माता लक्ष्मीची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ किंवा शुभ आणि सकारात्मक अनुभव वृषभ राशिच्या जीवनात येण्याची शक्यता आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या नशिबावर भर असणार असून आनंदाचा वर्षाव होणार आहे. प्रगतीच्या दिशेने पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा काळ आपल्या जीवनाला अतिशय लांब करी ठरणार आहे. जीवनात वैभवाचे दिवस येणार असून अचानक प्रगतीला सुरुवात होण्याचे विशेष शक्यता आहे.

मित्रांनो ज्योतिषानुसार मानवी जीवनात प्रगती आणि उन्नती घडून यायचे असेल तर ग्रह नक्षत्रांच्या अनुकूल ते बरोबरच ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असने अत्यंत आवश्यक आहे. आता इथून पुढे म्हणजे उद्याच्या शुक्रवार पासून वृषभ राशिच्या जीवनात असाच काही सकारात्मक अनुभव येण्याची शक्यता आहे.

माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येण्याची शक्यता आहे. मित्रांनो आज मध्यरात्री नंतरचे चैत्र शुक्ल पक्ष आद्रा नक्षत्र शुक्रवार लागत असून दिनांक आठ एप्रिल यावेळी शुक्रवारी मित्रांनो शुक्रवारी बुध ग्रह राशीत परिवर्तन करणार आहेत. बुध ग्रह हे ग्रहांचे राजकुमार मांनले जात आहेत.

ग्रहांचे राजकुमार हे दिनांक आठ एप्रिल वार शुक्रवार दुपारी ११:५७ मिनिटांनी बुध ग्रह मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि दिनांक २४ पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. बुधाचे होणारे हे भूचर वृषभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतील. आपल्या मनात असणारी उदासी बैचेनी आणि नकारात्मक भावना आता पूर्णपणे दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

आतापर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील आपल्या नशीबाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने आर्थिक जीवनात आर्थिक प्रगतीचा काळ घेऊन येणार आहे. आर्थिक वाढ होणार आहे.

कामांना गती प्राप्त होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आपण करत असलेल्या प्रयत्नांना या काळात यश प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात आपल्याला नशीब दाखवायचे असेल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

पण त्यासाठी महिला देखील आपल्याला भरपूर घ्यायची आवश्यकता आहे. शेती विषयक कामात हा काळ अनुकूल ठरू शकतो. शेतीतून आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शेत घर अथवा जमीन या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते.

वाहन सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होण्याचे योग आहेत. आपल्या क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपला विजय होणार आहे मित्रांनो हा काळ अनुकूल असला तरी या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

या काळात आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. पण अनावश्यक खर्च कमी करणे गरजेचे आहे. शत्रूवर करडी नजर ठेवून राहाने अत्यंत आवश्यक आहे. हा काळ अनुकूल आहे त्यामुळे प्रगतीला सुरुवात होणार असल्यामुळे या काळात वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. त्यामुळे व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *