नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच पापमोचनी एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते.
मित्रांनो ही एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. वर्षातून एकूण २४ ते २६ एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगण्यात येत असते. आणि त्यातच पापमोचनी एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.
कारण ही एकादशी पाप नाश करणारी एकादशी मानली जाते. नावाप्रमाणेच ही एकादशी व्यक्तीच्या जीवनातून व्यक्तीला पापापासून मुक्त करते. मनुष्याच्या जीवनात सर्व पापांचा नाश करणारी एकादशी अतिशय शुभ फलदायी मानली जाते.
जे लोक पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने या एकादशीचे व्रत उपवास करतात. त्यांच्या जीवनातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभकार्याची सुरुवात होते. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनते.
एकादशीच्या शुभ प्रभावाने मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येत असतात. एकादशीचे व्रत अतिशय शुभ मानले जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूला समर्पित मानला जातो.
या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून, उपवास करून विधी विधान पूर्वक भगवान विष्णूची पूजा करून एकादशीची कथा ऐकणे आवश्यक आहे. विष्णुसहस्त्रनामाचा जाप केल्यास उत्तम फलाची प्राप्ती होत असते.
त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पापे नष्ट होतात आणि जीवन सुख, समृद्धी, आनंदाने फुलून येते. यावेळी एकादशीच्या दिवशी ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. त्यामुळे हा काळ काही खास राशीसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
एकादशीचा अशुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे.
शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहात आणि भय भीतीचे वातावरण सुद्धा पूर्णपणे दूर होईल. नवीन आनंददायी घडामोडी जीवनात घडून येणार आहेत. आनंद आणि प्रसंग आपल्याला प्राप्त होणार आहे.
वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या दूर होणार आहेत. कार्यक्षेत्त्रात आनंदाची बहार येणार आहे. मित्रांनो पंचांगानुसार दिनांक २८ मार्च रोजी चंद्र मंगळ, चंद्र शुक्र, चंद्र शनी आणि शुक्र- शनि अशी युती होत आहे.
ग्रहांचा हा शुभ संयोग या भाग्यवान राशिच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणती लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष राशि- हा काळा अनुकूल ठरणार आहे. पापमोचनी एकादशीला बनत असलेला शुभ संयोग आपल्या राशीसाठी शुभ फलदायी होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला विशेष प्रमाणात साथ देणार आहे. चंद्र मंगळ, चंद्र शुक्र चंद्र आणि शुक्र शनि अशी अद्भुत युती होत आहे.
हा संयोग आपल्या जीवनात सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. उद्योग प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. आपल्या परिवारात असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. सांसारिक जीवनात सुखाचे वातावरण निर्माण होईल. या काळात आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे.
मनोकामना पूर्तीचे योग बनत आहेत. काही आनंददायी घडामोडी आपल्या जीवनात घडून येऊ शकतात.या काळात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
वृषभ राशि- वृषभ राशिच्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. उद्योग, व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. व्यापारातुन अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसाय वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. मानसिक सुख समाधान आणि शांती साठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.
ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकते. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. त्यामुळे या काळात आपल्या जीवनात आपल्याला आनंद आणि प्रसन्नता प्राप्त होणार आहे. आपल्या मनाला प्रेरित करणाऱ्या अनेक घडामोडी अनेक प्रसंग या काळात घडुन येणार आहेत.
आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. सांसारिक जीवनात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार असून सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची उपासना करणे पूजा भक्ती करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद