नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेशी असते. ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी पुरेसा असतो. जेव्हा काळ वेळ आणि परिस्थिती अनुकूल बनते.
तेव्हा नशीब चमकण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक २४ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ वृश्चिक राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २४ मार्च पासून आपले नशीब चमकन्यास सुरुवात होणार आहे.
आता जीवनात कशाची म्हणून उणीव भासणार नाही. नक्षत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.
मित्रांनो हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आपल्या जीवनात चालू असणारे अशांती आता दूर होणार असून सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची चालला प्राप्त होणार आहे.
स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणार आहात. कार्यक्षेत्रात प्रगती आणि परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेची अनुभूती आपल्याला होईल.
जीवनातीलजोडीदाराची या काळात आपल्याला सात प्राप्त होणार आहे. आता इथून येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये देखील वाढ होणार आहे. हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.
मित्रांनो फाल्गुन शुक्ल पक्षात दिनांक २४ मार्च रोजी गुरुवार लागत आहे. ग्रहांचे राजकुमार बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त आहे. हे उद्योग-व्यापार गणित वाणी आणि बुद्धीचे कारक ग्रह मानले जातात. दिनांक १८ मार्च रोजी बुध कुंभ राशीत असंत झाले होते.
बुध आता दिनांक २४ मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि मीन राशीत या अगोदरच सूर्य देव विराजमान आहेत. त्यामुळे या ठिकाणी सूर्य विराजमान असल्यामुळे सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहेत.
या योगाचा अतिशय शुभ प्रभा वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.
बुधादित्य योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अतिशय शुभ परिणाम घेऊन येईल. बुद्धाचे राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात शुभ घटना घडून येणार आहेत नोकरीसाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.
नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात एखाद्या नवीन कामाची सुद्धा सुरुवात करू शकता. एखाद्या उद्योग व्यवसायाची सुरुवात आपण करू शकता अचानक धनलाभाचे योग देखील जमून येतील.
आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड या काळात प्राप्त होईल. आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी काळ अनुकूल आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
जिद्द आणि चिकाटीने जर काम केले तर कोणतेही काम तुम्ही यशस्वी रित्या पार पाडू शकता. त्यामुळे प्रत्येक कामात आत्मविश्वास ठेवून चांगली मेहनत घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.