या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी २०२२ ते २०३२ पर्यंत ७ व्या शिखरावर असेल यांचे नशिब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा अनुकूल किंवा प्रतिकूल प्रभाव मनुष्याच्या जीवनाला अनेक प्रकारे प्रभावित करत असतो. ग्रह दशेमध्ये होणारे बदल मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये अनेक बदल घडून आणत असतात. मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी अशा व्यक्तीला जगण्याचे बळ देत असते.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे बदल घडून येण्यास सुरुवात होत असते. राशीनुसार त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते.

जीवनातील नकारात्मक परिस्थितीचा सामना करत, अनेक प्रकारे संघर्ष करून, अनेक दुःख यातना, दारिद्र्य आणि अपमानाचे चटके बसल्या नंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही सकारात्मक काळाची सुरुवात होते. की त्यावेळे पासून व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

दुःखाचा नकारात्मक काळ संपतो, दु:खाची अंधारी रात्र संपते आणि सुखाची सोन्याची सकाळ व्यक्तीच्या वाट्याला येते. २०२२ या वर्षाची सुरुवात होताच असाच काहीसा सकारात्मक अनुभव या राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

२०२२ ते २०३२ हा १० वर्षांचा काळ आपल्या राशि साठी येणारा सर्वात सुंदर काळ ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी सोन्यापेक्षाही पिवळा ठरण्याचे संकेत आहेत.

२०२२ या वर्षांपासून बनत असलेली ग्रह दशा ग्रहांची होणारी राशांतरे ग्रह युत्या आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. नक्षत्राच्या बसलेल्या स्थितीत एका हाती शेश्व प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

इथून येणारा पुढचा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मित्रांनो मागील वर्षात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार. ग्रह नक्षत्राची स्थिती अनुकूलता नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागला असणार. अनेक संकटांचा सामना देखील आपण केला असेल. पण आता इथून परिस्थिती बदलणार आहे.

२०२२ पासून आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनात शुभकार्याची सुरुवात होणार आहे. मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. मागील काळात अडून बसलेली आपली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होतील आणि एक दिवसाचा संघर्ष यात्रा समाप्त होणार आहे.

या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती आपल्या जीवनात आनंदाचे अतिशय सुंदर रंग भरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. शिक्षण नोकरी राजकारणात अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मागील काळात लिहिलेली आपली कामे या काळात बनणार आहेत. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.

नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत ते पाहूया.

आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत- मेष, मिथुन, वृषभ, वृश्चिक, मीन, कुंभ, सिंह, मकर, धनु.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *