नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो नवीन वर्षाचे चालू होत आहे. हे नवीन वर्ष चालू होण्या अगोदर घरात या वस्तू नक्की आणा. तुमचं जीवन बदलून टाकतील. मित्रांनो सर्वांनाच वाटते की आपल्या घरात सोपे वैभव असावे. आपण सुखी व समाधानी असावे.
आपण त्यासाठी खूप प्रयत्नही करतो. परंतु हे यश आपल्याला मिळत नाही. हो आपली प्रगती होत नाही. मंग आपण म्हणतो की आपले नशीबच खोटे. एवढे कष्ट करूनही हातात काहीही येत नाही. परंतु आपल्याला प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल.
आपली प्रगती करायचे असेल. आणि घरात सुख समृद्धी आणायचं असेल. तर या चांदीच्या पाच वस्तू पैकी एक तरी वस्तू घरात आणायचे आहे. मित्रांनो पाच वस्तू घरात आणल्या तर अति उत्तम. मित्रांनो यामुळे तुमचं भाग्य बदलेल. तुम्हाला याबाबत इतिहास व सुख-समृद्धी मिळेल.
मित्रांनो त्यातली पहिली वस्तू म्हणजे चांदीचा तुकडा. मित्रांनो चांदीचा तुकडा जर आपण घरात ठेवला तर आपल्याला नोकरी-व्यवसायात यश मिळते. आपल्याला उद्योगधंद्यात खूप फायदा होतो. आपल्या प्रगती मध्ये सर्व बाजूने पैशाची आवक वाढते. वेगाने पैसा आपल्याकडे येऊ लागतो.
मित्रांनो देवी लक्ष्मीची पाऊले ह्यामुळे आपल्या घराकडे वळतात. या चांदीच्या तुकड्याला तुम्ही लवकर मध्ये किंवा तुमच्या तिजोरी मध्ये ठेवा. आपल्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता.
लग्न होऊ शकत नसेल किंवा व्यवहारात अनेक अडचणी येत असतील तर चांदीच्या चैन मध्ये चांदीची बरे गोळी टाकून कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सोमवारच्या दिवशी धारण करावे.
मित्रांनो यामुळे तुमचा विवाह सिग्र होईल. तुमच्या विवाहाचे योग जुळून येतील. मित्रानो तसेच आपल्या कुंडलीत प्रथम भागात राहू असेल तर गळ्यात चांदीची चैन घालणे शुभ फलदायी ठरते. मित्रांनो यामुळे तुमची सर्व संकटे अडचणी आणि समस्यांचा नाश होतो.
शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की नोकरी-व्यवसायात तुम्हाला प्रगती करायची असेल तर आपल्याला खूप मोठे व्हायचे असेल. तर चांदीचा हत्ती घरात आणून ठेवावा. यामुळे धनाची देवी लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होतेच.
त्याशिवाय गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर कायम राहते.या दोघांचा जर एकत्रित आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला. तर धनसंपत्ती ऐश्वर्या आपल्यामागे येते. मित्रांनो पण तो हत्ती आतून पोकळ नसावा. लहान असला तरी हरकत नाही पण तो भरीव असला पाहिजे.
मित्रांनो त्या शिवाय त्याची सोंड खाली असावी. वरती सेंड केलेला हत्ती घरात ठेवू नये. एक चांदीचे डबे घेऊन त्यात पाणी भरून ती डबी आपल्या तिजोरी ठेवावी. व काही दिवसानंतर ते पाणी वळकी पुन्हा त्या डबीमध्ये पाणी भरून ठेवावे.
मित्रांनो यामुळे तुमच्या तिजोरीत भरभराट होईल. आणि आपली तिसरी कधीही खाली होणार नाही. जर तुमच्या पत्रिकेत काही राहू दोष असतील तर चांदीच्या डबीत मध्ये ठेवून ती डबी घराच्या अंगणात जमिनीत गाडून टाकावी.
मित्रांनो यामुळे आपल्या सर्व प्रकारचा राहूदोषापासून सुटका होते. चांदीच्या ग्लासात पाणी पिणे हे खूप लाभदायक मानले जाते. किंवा पाण्याच्या भांड्यांमध्ये चांदीचा ग्लास टाकून ठेवला तर खूप उत्तम असते. हे पाणी सर्व कुटुंबातील व्यक्तींनी घ्यावे.
हे खूप लाभदायक ठरते. ग्लासात पाणी पिताना खूप सावध राहावे. कारण या ग्लासात पाणी पिल्याने हा व्यक्ती खूप भावनिक होतात. तसेच चांदीचे बासुरी हे घरात ठेवणे खूप शुभ असते. मित्रांनो चांदीची बासरी आणून गोपाळकृष्णपाशी ठेवून द्यावी. किंवा आपल्या देवघरात ठेवून द्यावी.
मित्रांनो यापैकी कोणत्याही ५ वस्तू पैकी एक वस्तू आपल्या घरात नक्की आना. आणि हा उपाय तुम्ही नक्की करा. याच्या पासून तुम्हाला खूप फायदा होणार आहे.
मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धेतून आहे तुम्हाला फसवणे हा आमचा हेतू नाही. हिंदू धर्म शास्त्रामध्ये जी माहिती दिलेली आहे. ती माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो.
माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत सांगा. आणि लाईक करा शेअर करा. अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद