नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो स्वामी सांगतात की, या सहा लोकांना तुम्ही कधीही घरात घेऊ नका. आपण एका असा समाजामध्ये राहत आहोत की आपण लोकांना आपल्या घरात येण्यापासून रोखू शकत नाही. मात्र मित्रांनो हे जे सहा लोक आहेत. हे जर आपल्या घरामध्ये आले तर या लोकांचा वाईट प्रभाव आहे.
नकारात्मक विचार आहेत केवळ तुमच्यावर नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर होत असतो. मुलाबाळांवर बहीण भावंडांवर त्याचा प्रभाव पडत असतो. यामुळे तुमची ही मन शांती कमी होऊ शकते. आणि म्हणून तुम्ही या सहा प्रकारच्या लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये कधीच येऊ देऊ नका.
मित्रानो पहिला प्रकार दुतोंडी लोक म्हणजे तोंडावर तुमच्या असं बोलतील गोड बोलतील. मात्र पाठीमागे तुमच्या बद्दल बरेच काही वाईट बोलतील. असे लोक अत्यंत धोकादायक आणि हानीकारक असतात. अशा लोकांपासून तुम्ही दूर रहा.
मित्रांनो हे लोक तुमच्या कुटुंबामध्ये फूट पाडू शकतात. मित्रांनो दुसरा प्रकार चारित्रहिन असणारे मित्रांनो हे लोक तुम्हाला असं वाटत असेल की यांच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही.
पण हेच लोक तुम्हाला अप्रत्यक्षपणे मोठा धोका मोठी हानी पोहोचवू शकतात. या लोकांना समाजामध्ये अजिबात मान्य नसतो. आणि म्हणून असे लोक जर तुमच्या घरी येऊ लागले. तर तुमच्या कुटुंबाची ही प्रतिष्ठा समाजामध्ये खालावू लागते.
म्हणून अशा चारित्रहिन लोकांना तुम्ही तुमच्या घरामध्ये येऊ देऊ नका. मित्रांनो तिसरा प्रकार नीच लोक असे लोकं जे अविद्यमान आहेत. ज्यांनी अविद्या ग्रहण केलेली नाही. जे समाजाला अनुरूप नाहीत. जे लोक समाजाच्या नियमांचे पालन करीत नाहीत.
असे लोक सुद्धा आपल्या घरात येता कामा नाही. अशा लोकांना आपल्या घरी येण्याने त्यांचा नकारात्मक प्रभाव हा आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर नकळत होतो. चौथी गोष्ट दृष्ट व्यक्ती मित्रांनो दृष्टी व्यक्ती असणाऱ्या व्यक्ती दृष्ट प्रकारचं काम करतात.
चोरी करतात. मारामारी करतात. एखाद्याला धमकी देणे यासारख्या काम करतात. मित्रांनो या व्यक्ती मानव सेवेसाठी अहितकारक आहेत. आणि म्हणून आपल्या मुलांना अशा व्यक्तीपासून विशेष करून दूर ठेवायचा आहे.
अशा लोकांची सावली सुद्धा आपल्या मुलाबाळांवर पडू देऊ नका. मित्रांनो पाचवा प्रकार आपल्याला सातत्याने त्रास देणारी व्यक्ती मित्रांनो आपल्या जवळपास अशा व्यक्ती असतात.
ज्या आपल्याला सातत्याने त्रास देत असतात. तर या व्यक्तींना सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका. कारण तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा या व्यक्ती त्रास देऊ शकतात. आणि सहावी व्यक्ती आपल्या व्यंगावर बोट दाखवणारी व्यक्ती मित्रांनो या व्यक्तीची योग्यता काहीच नसते.
मात्र तरीसुद्धा व्यंगावर या व्यक्ती बोट ठेवतात. आणि यात वेळ मुळे तुम्ही भडकतात. आणि तुमच्या कामांमध्ये सतत अडचणी आणि अडथळे येतात. म्हणून या लोकांपासून व्यक्ती पासून दूर राहणे कधीही आपल्या साठी हिताचे ठरते.
आणि त्यांना आपल्या घरामध्ये कधीही स्थान देऊ नका. तर मित्रांनो आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपण या अशा प्रकारच्या व्यक्तींना अजिबात आपल्या घरात प्रवेश करू देऊ नका. तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा.
आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि अजून काही वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद