नमस्कार मित्रांनो.
जेव्हा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात काही करावं ते समजत नाही तेव्हा असं समजून जायचं की आपल्या जीवनामध्ये सुखाची सोनेरी सकाळ होणार आहे. दिनांक २० सप्टेंबर पासून असाच काहीसा शुभ सकाळ या पाच राशीच्या जीवनात येणार असून या राशींच्या जीवनातील सुखाचे दारू उघडण्यास सुरुवात होणार आहे.
आता जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होणार आहे. जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार असून आपल्या जीवनातील व मंगळ काळ आता समाप्त होणार आहे. सुखाचे क्षण आपल्याला प्राप्त होणार आहे भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होणार आहे. आपल्या सोबत चालू असणारा दुःख दारिद्र्य आणि संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.
आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. मित्रांनो दुःख कितीही मोठं असलं तरी ही एक आणि एक दिवस त्याचा अंत जरूर असतो तर मित्रांनो २० सप्टेंबर पासून असाच काहीसा शुभ सकाळ आपल्या वाट्याला येणार असून आपल्या जीवनामध्ये सुखाची सोनेरी सकाळ येणार आहेत.
मित्रांनो दिनांक २० सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्लपक्ष पूर्वाभाद्रपद नक्षत्र भाद्रपद पौर्णिमा रोजी सोमवार आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय सकारात्मक आणि पवित्र दिवस मानला जातो या दिवशी चंद्र आणि नेपच्यून अशी युती होत आहे. सोमवार आणि पौर्णिमा असा संयोग या पाच राशींचे भाग्यदय घडवून आणणार आहे.
वृषभ राशि- वृषभ राशि वर भगवान भोलेनाथ यांचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे जीवनात चालू असलेल्या आर्थिक अडचणी आता समाप्त होतील. धनलाभाचे योग जमून येणार आहे.
कर्क राशी- कर्क राशी वर महादेवाचा आशीर्वाद भरणार आहे भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम आपला भाग्यदय घडवून आणू शकतो. उद्योग व्यापारात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहे उद्योगातून आर्थिक आवक वाढणार आहे.
मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होणार आहे नवीन चालू केलेली कामे प्रगती पथावर राहतील. या काळामध्ये आपल्या धनसंपत्ती आणि सुख सौभाग्य मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. काळ सर्व दृष्टिने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे पारिवारिक जीवनासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम आपल्या व्यावहारिक जीवनावर दिसून येईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून संसारीक सुखा मध्ये वाढ होणार आहे. करियर मध्ये आपल्या योजना सफल बनतील आर्थिक प्राप्तीचे स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या काळात मानसिक ताणतणाव पासून मुक्त होणार आहात.
तूळ राशी- तुळ राशी वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. पूर्णिमेचा अत्यंत सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे आता येथून पुढे नशीब नवीन कलाटणी घेणार असून भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. प्रत्येक योजना लाभदायक ठरणार आहेत सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
कुंभ राशी- कुंभ राशी वर पौर्णिमेचा अत्यंत सकारात्मक परिणाम पडणार असून भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्या राशी वर बरसणार आहे. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या नवीन दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपला भाग्योदय घडून येऊ शकतो. घर परिवारात वैभवाचे आणि सुखाचे दिवस येणार आहेत.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.