नमस्कार मित्रांनो.
तुम्हाला तर माहितीच आहे की गणपती बाप्पा सर्वांच्या घरी विराजमान झालेले आहे जर तुमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असतील तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकतात आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले नसतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात.
कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये धातूची चांदीची किंवा इतर अन्य धातूची मूर्ती गणपतीची जरूर असते. किंवा मूर्ती नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. कारण फक्त गणपतीबाप्पाचे स्मरण करून तुम्हाला उपाय करायचा आहे आणि जर गणपती असेल तर गणपती समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तुमच्या घरात जर गणपती नसेल तर तुम्हाला फक्त गणपती बाप्पाचे स्मरण करून ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि जर गणपती बाप्पा तुमच्या घरा मध्ये विराजमान झालेले असतील तर त्यांच्या समोर ही वस्तू ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तर या वस्तू कोणत्या आहेत तर मित्रांनो त्या अगदी सोपे आणि सरळ वस्तू आहे एक म्हणजे विड्याचे पान विड्याचे पान तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये सोप्या पद्धतीने मिळून जाईल. तर मित्रांनो एक विल्याचे तुम्हाला मार्केट मधून आणायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक पुजेची सुपारी सुद्धा आणायची आहे तुम्हाला तर माहितीच असेल की सुपारी मध्ये गणपती बाप्पा यांचा वास असतो.
तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही दिवशी म्हणजे आता दहा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा सर्वांच्या घरात आणि मंडळांमध्ये विराजमान झालेले आहे आणि १९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे अनंत चतुर्थीला विसर्जन होईल तर दहा तारखे पासून तर एकोणावीस तारखेपर्यंत तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकतात.
आणी सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही वेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर किंवा गणपतीसमोर एक विड्याचे पान ठेवायचे आहे. तुम्ही ते पण कोणत्याही ठिकाणी ठेवू शकतात जेथे जागा असेल तेथे.
ती सुपारी तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायची आहे आणि इच्छा तुमची आहे किंवा ज्याची तुम्हाला खरोखर गरज आहे ती इच्छा बोलायची आहे त्यानंतर ती सुपारी सुद्धा तुम्हाला त्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून त्या सुपारीचे पूजन करायचे आहे. आणि अगरबत्ती दिवा लावून त्या सुपारीची ओवालणी सुद्धा करायची आहे.
त्यानंतर ती सुपारी एकोणवीस तारखे पर्यंत तेथेच राहू द्यायची आहे आणि त्या सुपारीचे रोज सकाळी संध्याकाळी आपल्याला पूजन करायचे आहे. आणि एकोणीस तारखेला ज्या दिवशी गणपतीचे विसर्जन होणार आहे त्या दिवशी तुम्हाला त्या सुपारीचे आणि त्या विड्याच्या पानाचे विसर्जन करायचे आहे.
नदीमध्ये किंवा तलावांमध्ये तुम्ही हे विसर्जन करू शकतात त्यासोबतच जर नदी किंवा तलावांमध्ये विसर्जन करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी एक बकेट मध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुम्ही त्या सुपारीचे आणि विड्याच्या पानाचे विसर्जन करू शकता.
त्यानंतर विसर्जन झाल्यावर ते पाणी आणि ती सुपारी तेथे तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी व सुपारी आपल्या तुळशीमध्ये टाकून द्यायचे आहे. अशाप्रकारे हा उपाय तुम्ही करू शकता.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.