१४ वर्षात पहिल्यांदा महासंयोग, हरतालिके पासून पुढील १२ वर्षे या राशीच्या जीवनात असेल राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

शुभसंयोग आणि शुभ घटिका जमून आल्या की, जीवनात मांगल्याचे दिवस यायला वेळ लागत नाही. जीवनात काळ कितीही कठीण असुद्या जेव्हा शुभ घकाळ आणि नशिबाची साथ प्राप्त होते. तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही व सुखाचे दिवस येतात. दिनांक ९ सप्टेंबर पासून अशाच काही शुभ काळाची सुरुवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार आहे. आता आपला भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही.

ग्रह आणि काळ आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे मनावर असणारा मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र हरतालिका तृतीया दिनांक ९ सप्टेंबर रोजी गुरुवार लागत आहे.

हरतालिकेचा दिवस सुवासिनी महिलांसाठी महत्वपूर्ण मानला जातो या दिवशी सुवासिनी महिला अखंड सौभाग्य आणि व्यवहारिक जीवनात आनंदासाठी उपवास करतात. जीवनात सुखसुविधा मिळावा म्हणून माता गौरी कडे पार्थना करतात. आणि योग्य वर मिळावा यासाठी कुवारी मुलीदेखील उपवास करतात आणि माता गौरीकडून आशीर्वाद प्राप्त करतात. भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथीला हरतालिका हा सण साजरा केला जातो. या दिवशी वाळूचे शिवलिंग तयार करून भगवान शिव व माता पार्वती ची पूजा केली जाते.

यावर्षी येणारी हरतालिका विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण अनेक वर्षांनंतर या वर्षी हरतालिकेला ग्रहांची स्तिथी अनुकूल बनत आहे. यावर्षी हरतालिकेला रवी योग बनत असून चन्द्र आणि गुरू अशी युती होत आहे. हा संयोग या राशीसाठी विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. भगवान शिव शम्भो आणि माता पार्वतीच्या कृपेने आपले भाग्य उदयास येणार आहे. हरतालिके पासून पुढे येणारा काळ हा आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

यावर्षी नशीब आपल्याला साथ देणार आहे. भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ असल्यामुळे आपल्या नशिबाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. याकाळात आपल्या आर्थिक स्टीतीमध्ये बदल होऊन वाढ होणार आहे.

आपल्या सुखसमृद्धी आणि वैभवात वाढ होणार आहे. काळ सर्वच दृष्टिने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. योजलेल्या योजना सफल बनतील. तरुण तरुणी यांच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य घडून येणार आहे. भगवान भोळेनाथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे जीवनातील वाईट काळ समाप्त होणार आहे.

आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत- कुंभ, मिथुन, सिंह, कर्क, धनु.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *