दुःखाचे दिवस संपले आज मध्यरात्रीनंतर होणार या राशींच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नशीब जेव्हा कलाटणी घ्यायला सुरुवात करते तेव्हा काळ कितीही वाईट असू द्या. आपले सकारात्मक आणि सुखाचे दिवस आल्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ज्योतिष शास्त्राप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये परिस्थिती कधीही सारखी नसते बदलती ग्रहदशा ही मनुष्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असते. आपल्या आयुष्यामध्ये कितीही वाईट काळ सुरू असू द्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वर या शक्तीचा प्रभाव हा वाईट काळ संपवून टाकायला पुरेसा असतो.

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काही शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून, आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशी वर बसणार असून जीवनातील कठीण काळ व दुःख यांचा अंत होणार आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये एक आशेची किरण प्राप्त होणार असून आपल्या जीवनातील अपयश आणि दुःखाचा अंधकार दूर होणार आहे.

कौटुंबिक समस्या आणि आपल्या मनावर असलेले चिंतेचे आणि काळजीचे दडपण आता दूर होणार आहे. नातेसंबंधात निर्माण झालेला मतभेद दूर होणार असून नातेसंबंध मधुर बनणार आहे. तरुण-तरुणींच्या विभागामध्ये येणाऱ्या समस्या आता दूर होणार आहे व्यवहारिक जीवनावर या काळाचा खूप शुभ आणि सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

बदलत्या ग्रहदशा प्रमाणे आपले नशीब आकार घ्यायला सुरुवात करेल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही जे काम आपण करत आहात त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो काळ कधीही सारखा नसतो प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामध्ये एक सुख लपलेले असते. त्यामुळे आपल्या जीवनातील दुखाचे दिवस संपणार असून सुखाचे दिवस यायला सुरुवात होणार आहे.

सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येईल. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर श्रावण शुक्लपक्ष उत्तर आषाढ नक्षत्र दिनांक 20 ऑगस्ट रोजी शुक्रवार लागत आहे . शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस अत्यन्त पावन मानला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आर्थिक समस्या समाप्त होतात.

मित्रांनो पंचांगानुसार याच दिवशी चंद्र आणि शनी अशी युती होत आहे. हा संयोग आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे उद्योग आणि व्यापारामध्ये चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहे. करियर मध्ये अनेक यशस्वी घडामोडी घडून येणार आहेत. करियर मध्ये आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

समाजात मानसन्मानात वाढ होणार आहे. आपल्या धन संपत्ती आणि वैभवा मध्ये मोठ्या प्रमानात वाढ होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष राशी, वृषभ राशी, कर्क राशी, सिंह राशी, कन्या राशी ,तूळ राशी ,वृश्चिक राशी,मकर राशी आणि कुंभ राशी.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *