नमस्कार मित्रांनो.
स्वामी म्हणतात की जर तु माझे नामस्मरण करणारच नाही, मला हाक देणारच नाही. तर मला कसे कळेल की तुला कोणते संकट किंवा समस्या आहे किंवा तुला माझी गरज आहे. तर मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्ही दिवसातून एकही वेळा स्वामींचे नाव घेणार नाही किंवा त्यांची नामस्मरण करणार नाही तर तुम्हाला स्वामी कस काय दर्शन देतील.
त्यांची कृपा आपल्यावर कशी काय होईल तर मित्रांनो आयुष्यात काहीही झाल असेल तर कितीही संकटे कितीही दुःख कितीही संकटे अडचणी आल्या असतील तरी तुम्ही स्वामींचा हा एक मंत्र बोलायला कधीही विसरू नका. आज आम्ही तुम्हाला स्वामींचे असे दोन चमत्कारी मंत्र सांगणार आहे ते तुम्ही येता-जाता कुठेही बोलू शकता. तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
तर हा स्वामींचा घोष मंत्र आहे, तुम्हाला या स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे. तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल तरीसुद्धा तुम्ही हा मंत्र बोलू शकतात. दुसरा मंत्र तुम्हाला माहिती असेल खूप सोपा मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे नाव आहे. तर मित्रांनो जो भक्त स्वामींचे नामस्मरण करतो त्याला स्वामी साक्षात दर्शन देतात. स्वामी साक्षात तुमच्या समोर येऊन उभे राहतील आणि तुमची मदत करतील.
परंतु काहींना प्रश्न असेल की आम्ही रोज स्वामींचे नामस्मरण करतो किंवा त्यांचे नाम घेतो तरी स्वामी आम्हाला दर्शन का देत नाही. तर मित्रांनो इथे मुद्दा येतो तुम्ही कसे नामस्मरण करतात. नामस्मरण करताना मनोभावाने पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने जो भक्त नामस्मरण करतो त्याला स्वामी दर्शन देतात त्याला चा अनुभव येतो.
म्हणून मित्रांनो हे दोन मंत्र तुम्ही कधीही कोठेच विसरू नका. म्हणून मित्रांनो काही झाले असेल कितीही संकटे आले असतील तरीही श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करायला कधीही विसरू नका.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.