नमस्कार मित्रांनो.
तुम्ही जर रोज हे एक काम केले तर तुम्हाला पैसा, यश, सुख सगळे काही मिळेल. कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या घरात राहणार नाही. जेही तुम्ही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल.
हे काम स्वामींनी सांगितले काम आहे, जेव्हा स्वामी समर्थ हयातीमध्ये होते. तेव्हा स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी त्यांना अनेक प्रश्न विचारायचे आणि त्यावर स्वामी अनेक उत्तरे अनेक उपाय सांगायचे. यातलाच एक उपाय यातलेच हे एक काम तुम्हाला रोज करायचे आहे.
जर तुम्ही हे काम रोज केले, तर तुमच्याकडच्या पैसा तुमच्याकडे यश, सुख कधीच संपणार नाही, त्यामध्ये वाढ होत जाणार आहे. हे काम एक काम तुम्हाला करायचे आहे. आज आम्ही तुम्हाला चार काम करणार आहे त्यातून तुम्हाला जेही करता येईल ते काम तुम्हाला करायचे आहे.
पहिले काम म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर मुंग्यांना साखर एक चिमूटभर साखर मुंग्यांसाठी तुम्हाला टाकायची आहे. मुंग्या असो वा नसो घराच्या बाहेर कोपऱ्यामध्ये किंवा एका बाजूला चिमूटभर साखर टाकून द्यायची आहे. बरोबर तिकडे मुंग्या येतात तर हे एक काम आहे.
दुसरे काम ते म्हणजे आपल्या छतावर, टेरेसवर किंवा कंपाउंड किंवा घराच्या बाहेर एक चपाती रोज ठेवायची आहे. कुत्र्यांसाठी, गाईसाठी कोणत्याही मुक्या प्राण्यांसाठी चपाती तुम्हाला ठेवायची आहे.
तिसरे काम रोज सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून देवपूजा करून तुळशीमध्ये पाणी म्हणजेच जल अर्पित करायचे आहे आणि शेवटचे चौथे काम म्हणजे रोज सकाळी सूर्याला सुद्धा जल अर्पित करायचे आहे.
हे चार काम तुम्ही नक्की करा. यातले १-२ जमले किंवा एक सुद्धा जमला तरी तुम्ही ते काम करा आणि चारही काम तुम्ही रोज केले तर अति उत्तम तुमच्याकडे यशाची प्राप्ती होईल कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.