होळी नंतर या ३ राशी होणार श्रीमंत, जाणून घ्या तुमची रास आहे का यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

होळीनंतर दुहेरी गजकेसरी योग तीन राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो. या तीन राशी होळीनंतर श्रीमंत बनू शकतात कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी चला जाणून घेऊया. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या गोजरामुळे खास राजयोग तयार होतात यावेळी चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलत असतो. चंद्राचा इतर ग्रहांशी संयोग झाल्याने खास राजयोग तयार होतो विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होतात आणि केतूशी त्याचा संयोग होणार आहे.

अशा स्थितीत केतूमुळे चंद्रग्रहण होत आहेत. होळी नंतर म्हणजे सत्तावीस मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहेत अशा स्थितीत गजकेशरी योग तयार होणार आहे. शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार २७ मार्च रोजी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच ग्रहांचा राजकुमार बुध आणि गुरुग्रह चौथ्या भावात राहणार आहे. गुरु ग्रहावर चंद्र असल्याने दुहेरी गजकेशरी योग तयार होणार आहे. तूळ राशीमध्ये गजकेशरी योग तयार होणार आहे त्यामुळे काही राशींचा आयुष्य उजळणार असून होळी नंतर या राशी श्रीमंत होऊ शकतात.

त्यापैकी महत्त्वाच्या राशी आहेत मकर तूळ आणि वृश्चिक राशि याही व्यतिरिक्त गजकेश्री रोगाची निर्मिती अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते. कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो. आणि होळी नंतर तयार झालेल्या या दुहेरी गजकेसरी योगामुळे अपार श्रीमंती आणि संपत्तीत प्रचंड वाढ होणार आहे.

१) मकर रास – मकर राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेशरी योग अतिशय शुभ आणि लाभदायक असणार आहे. नोकरी मकर राशीच्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे आणि आर्थिक लाभ होण्याची ही चिन्ह आहेत. याशिवाय मकर राशीच्या व्यक्तींना दुहेरी गजकेशरी योग तयार झाल्यामुळे अनपेक्षित धनही मिळू शकत. मकर राशीची आर्थिक स्थिती खूप मजबूत होण्याची शक्यता आहे. मग देशासाठी दुहेरी गजकेसरी योग फायदेशीर असणार आहे या राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

शिवाय मकर राशीसाठी होळी नंतरचे दोन ते तीन दिवस खूप महत्त्वाचे असू शकतात. व्यवसाय आणि नोकरीत मकर राशीच्या व्यक्तींना भरपूर नफा मिळू शकतो. मकर राशीच्या कुंडली चतुर्थ भावात चंद्राची दृष्टी पडल्याने त्यांच्या घरात सुख शांती ही नादण्‍याची शक्यता आहे. शिवाय यावेळी नवीन वाहन मालमत्ता खरेदी करू शकतात या सोबतच घरात काही शुभ कार्य होऊ शकतात. यासोबतच अचानक आर्थिक लाभांसोबतच प्रत्येक क्षेत्रातही लाभ होऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींना लोकांचा सहकार्य लाभेल त्यामुळे आणखी एक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि प्रलंबित कामही पूर्ण होऊ शकतात.

२) तुळ रास – होळी नंतर येणाऱ्या योगामुळे मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय तोंड राशीच्या कोणत्याही समस्या खूप दिवसांपासून प्रलंबित असतील तर त्याही पूर्ण होऊ शकतात म्हणजेच राहिलेली काम सहज पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांना नोकरीच्या क्षेत्रात यशही प्राप्त होऊ शकतात आणि दोन राष्ट्रीय व्यक्तींची प्रगती होण्याची शक्यताही आहे शिवाय योग्य अपेक्षित पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना अमाप संपत्ती मिळू शकेल आणि त्याचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले कामही मार्गी लागतील.

याचबरोबर भगवान शंकरांच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात तूळ राष्ट्रीय व्यक्तींना यश मिळू लागेल नोकरीत अनेक नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात कुटुंबासोबत चांगला वेळही मिळू शकतो अशी चंद्र असल्यामुळे मानसिक तणावातूनही आराम मिळण्याची शक्यता आहे. शिवाय तूटशीच्या व्यक्तींची एकाग्रतात ज्ञान बुद्धी आणि विवेक जागृत होण्याची शक्यता आहे तुळशीच्या व्यक्ती उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णय घेऊ शकतात सोबतच भविष्यात तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे लग्नाची शक्यताही निर्माण होत आहे.

३) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दुहेरी गजगकेसरी योग तयार झाल्यामुळे व्यवसायात फायदाच फायदा होऊ शकतो. तर तूळ राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ उत्तम शुभफलदायी आहे. मात्र धार्मिक मान्यतेनुसार घर माझा नवीन व्यवसाय कधीही सुरू करू नये परंतु ज्या दिवशी हा व्यवसाय तयार होणार आहे त्या दिवशीच वृश्चिक राशीने नवीन व्यवसाय सुरू करावा आणि त्याचा पाया घालावा अस सांगितल जातंय. व्यक्तींना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

यासोबत परदेशात बिझनेस करण्याचा किंवा तिथे राहण्याचा विचारही वृश्चिक राशीच्या व्यक्ती करू शकतात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीमुळे फायदाही होऊ शकतो यामुळे लव लाईफ सुद्धा चांगली होणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे सोबत होळी नंतर व्यवसायात भरपूर फायदा होणार आहे. भागीदारी व्यवसायात एकाग्रता वाढेल ज्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे म्हणून मोठा विचार करून व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घ्यावा.

तर या ३ भाग्यवान राशी ज्यामध्ये मकर तोड आणि वृश्चिक राशीचा समावेश आहे या राशींना होळी नंतर दुहेरी गजकेसरी योगाचा अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे आणि या तीन राशी श्रीमंत होऊ शकतात अस सांगितल जात. होळी नंतर गुढीपाडव्याच्या आधी सहा एप्रिल ला शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *