सर्वात महत्त्वाचा स्वामींचा फक्त हा एक मंत्र दिवसातून एकदा म्हणा सर्व अडचणी सुटतील..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमच्या घरात विविध समस्या आहेत. घरात रोजच्या नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. पैशाची चंचन वाढत आहे घरातील मंडळींचे सातत्याने आजारपण वाढत आहे. महिलांच्या ताणतणा वाढत आहे नोकरी टिकत नाही धंद्यात बरकत नाही अशा अनेक अडचणी आपल्यासमोर आहेत. या अशा ताणतणावामुळे आपणाला काय करावे हे कळत नाही असे जवळपास सर्वांचेच परिस्थिती निर्माण झालेली असते.

मित्र-मैत्रिणींनो अशा सर्व गोष्टींवर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्ही स्वामींचा जप करा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचा ध्यास म्हणत असू द्या स्वामींचे नाव तुमच्या नेहमी मुखात असू द्या आणि हे केल्याने पहा ही आपणाला वरीलपैकी समस्यासह अनेक समस्यांना अगदी सहजतेने कसे तोंड देता येते. त्यातून कसा मार्ग निघतो हे तुम्हाला तुमच्या अनुभवातून लक्षात येईल.

मित्र-मैत्रिणींनो तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर मला स्वामी समर्थांचा विश्वास असेल तरी या गोष्टी तात्काळ करून पहा. तुम्हाला तात्काळ अनुभव येतील तुम्हाला विश्वास नसेल श्रद्धा नसेल तरीही फक्त दिवसातून एक ते दोन वेळा स्वामींचे नामस्मान करा तुम्हीच पहा तुम्हाला काय परिस्थिती येते श्री स्वामी समर्थ म्हणतात माझे सदैव नामस्मरण करा श्रद्धा ठेवा कोणतीही कार्य मन लावून करा.

माझे नाव घ्या मी सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात तुम्ही कुठलेही कार्य धाडसाने करा पिऊ नको मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. प्रसंगी तुला हवी ती मदत करेल मी तुला इतकी शक्ती देईन की तुला येणाऱ्या सर्व अडचणींवर तू स्वतः मात करशील. कुठलीही वाईट परिस्थिती उद्भवेल त्याच्यावर तुझी स्वतः तू स्वतः विजय मिळवशील.

अनेक अडचणीवर मात करशील मित्र मैत्रिणींनो आपल्या समोरील अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मीचा वर्ष होण्यासाठी आपल्याला आरोग्य धनसंपदा लाभण्यासाठी स्वामींचे नाव आपल्या मुखात ठेवा. मुला बाळांशी तसेच घरातील ज्येष्ठांची तब्येत ठीक राहण्यासाठी पैशाच्या विविध अडचणी सुटण्यासाठी स्वामींचे नाव आपल्या मुखात सदैव ठेवा.

त्यानंतर पहा आपल्या घरामध्ये किती समृद्धी येते आणि किती प्रगती होते याची प्रचिती घेऊनच आपला दाखला इतरांना द्या. तसे तरी स्वामींचे खूप वेगवेगळे मंत्र आहेत मात्र केव्हा एक मंत्र आपला आपल्या मुखात एक मंत्र ठेवा दिवसभरातून एक ते दोनदा तुम्हाला शक्य असेल त्यावेळी हा मंत्र म्हणा आपले आयुष्य सुखकर होईल. कोणतेही प्रकारचे वादा होणार नाही कुठल्याही अपघाताला सामोरे जावे लागणार नाही.

श्री स्वामी समर्थ इतकाच नाममंत्र आपणाला घ्यायचे आहे सकाळी उठताना दुपारी रात्री झोपताना तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्या त्यावेळी उठता बसता श्री स्वामींचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र नेहमी आपल्या मुखात ठेवा. हे करत असताना स्वामींप्रतिम मोठी श्रद्धा ठेवा मित्र-मैत्रिणींनो आज वरचा अनुभव आहे की स्वामींची सेवा करणारा कोणताही सेवेकरी आतापर्यंत कधीही रिकामा राहिलेला नाही.

त्याच कुठल्याही प्रकारचा नुकसान झालेलं नाही काहींच्या मागण्या मोठ्या असतात त्यांना काही वेळ जावा लागतो मात्र या प्रती आपली श्रद्धा आणि प्रयत्न मोठे असतील तर अशा सर्व प्रकारच्या इच्छा आपल्या पूर्ण होतात असे अनेक दाखले दिसून येतील. स्वामी समर्थांच्या सेविकारांना हवी ती मदत करण्याचा प्रयत्न करा.

आपणही होईल तितका वेळ सेवेकर यांच्यासाठी द्या स्वतः सेवेकरिपणा हे सर्व करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगू नका स्वामी आपल्या इच्छा आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक पद्धतीने पूर्ण करतील हा आमचा स्वामींवरील विश्वास आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *