१२ वर्षांनी महायुतीत येणार २ बलाढ्य ग्रह! सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल या राशींच्या मंडळींचे दार..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर म्हणजेच मार्गक्रमण करत राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. प्रत्येक ग्रहाचा राशि परिवर्तनासाठी लागणारा कालावधी जरी वेगवेगळ्या असला तरी मार्गी होत वक्री होत किंवा काही औषध दिशा बदल ग्रहांची हालचाल होत असते. येत्या काही दिवसात दोन अशाच ग्रहाची तब्बल बारा वर्षांनी महायुती होणार आहे. या महत्त्वाच्या ग्रहाच्या निर्णयामुळे सर्वच राशींवर सकारात्मक नकारात्मक परिणाम होणार आहे.

पण त्यातही काही अशा राशी आहेत त्यांना सर्वाधिक लाभ होऊ शकतो. ज्योतिष अभ्यासाकांच्या माहितीनुसार बारा वर्षांनी मार्च महिन्यात दोन ग्रहांची युती तीन राशीचे आजचे दिन सुरू करणार आहेत. त्या राहू मीन राशीत विराजमान आहेत तर शुक्र ग्रह मार्च महिन्यात मीन राशीत प्रवेश करणार आहे. या महायुतीमुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो. ते आता आपण पाहू.

१) वृषभ रास – मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार राहू व शुक्राची युती वृषभ राशीवर शुभ प्रभाव दर्शवू शकते. या कालावधीत आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहू, शुक्राची युती आपल्या धनहाविक प्रभावी तयार होत आहे त्यामुळे धनलाभचे योग आहेत.

आर्थिक कक्षा रुंदावू शकतात व नवनवीन स्त्रोतांतून पैसे कमवण्याची संधी आपणाला मिळू शकते. आपल्याला मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते मात्र आपल्याला वाणीवर व विचारणावर खूप नियंत्रण ठेवावे लागू शकते.

२) मिथुन रास – मित्रांनो राहू शुक्र युती मिथुन राशीच्या कर्म भावी तयार होत आहे. त्या युतीमुळे मिथुन राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रचंड मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत. आपण स्वतःचा व्यवसाय करत असल्यास या कालावधीत फायदातेत राहाल. त्यासाठी काम करण्याची चूक प्राप्त होऊ शकते. वडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो.अचानक धनलाभ झाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागतील. घरात एखादी धार्मिक कार्य होऊ शकते.

३) धनु रास – मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी शुक्र व राहूची युती सक्रिय असणार आहे. त्यामुळे आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. या कलावधीत आपल्या कुटुंबात सुख शांती कायम राहू शकते.

आर्थिक प्रगतीची चिन्हे आहेत प्रॉपर्टीच्या डीलिंग संदर्भातील कामे मार्गी लागू शकतात. या कालावधीत आपल्याला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तसेच अनुपेक्षित मैत्रीतून लाभ होऊ शकतो. कामात यश मिळवण्यासाठी काही प्रमाणात डोक शांत ठेवणे खूप गरजेचे ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *