या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी २२ फेब्रुवारी पासून पुढील २२ वर्षे ७ व्या शिखरावर असेल त्यांचे नशीब..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो गृह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मानवी जीवनामध्ये नित्य नेहमी सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून येत असते. ग्रहांची किंवा नक्षत्रांची बनत असलेली स्थिती जेव्हा नकारात्मक असते अशावेळी व्यक्तीला अनंत अडचणीचा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.ग्रहाची स्थिती नकारात्मक असल्यामुळे या कालावधीमध्ये व्यक्तीला मानसिक तणाव आर्थिक समस्या वैवाहिक जीवनात समस्या सामाजिक समस्या अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

पण जेव्हा हीच ग्रह नक्षत्राची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते अशावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ सुंदर काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक २२ फेब्रुवारीपासून असाच काहीसा शुभ अथवा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. २२ फेब्रुवारीपासून बनत असलेली ग्रहांची स्थिती या राशींच्या जातकांसाठी अतिशय अनुकूल ठरणार असून यांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहे भाग्यची साथ लाभणार आहे आणि इथून पुढे घरांची स्थिती अनुकूल असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये हे लोक प्रवेश करतील त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक २२ फेब्रुवारीपासून अतिशय शुभ आणि सकारात्मक योग बनत आहेत या सकारात्मक संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.

२२ फेब्रुवारी २०२४ रोजी नक्षत्र आहे आणि यावेळी येणारे हे पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असल्यामुळे याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हटले जाते. शुभमुहूर्तावर कुठलीही या शुभमुहूर्तावर केलेले कुठलेही काम करत असते. कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त होत असल्याने त्याबरोबरच या पुष्य नक्षत्रामध्ये केलेले काम चिरकाल टिकत असते आणि हामकास यश देऊन जाते. गुरुपुष्य योगाला नक्षत्रांच्या राजा म्हटले जाते त्यामुळे जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र योग असते त्यावेळी त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हटले जाते.

मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. सोने चांदी भूषण वाहन खरेदी करणे हे देखील अतिशय लाभकारी मानले जाते. गुरुपुष्य नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर देखील पडत असतो राशीनुसार त्याचे वेगवेगळे व्यक्तीला प्राप्त होत असते यावेळी गुरुपुष्य नक्षत्राची सुरुवात २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६ वाजून ५४ मिनिटापासून होणार आहे आणि समाप्ती संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर होणार आहे.

आणि विशेष म्हणजे या दिवशी सर्वार्थसिद्ध योग अमृतसिद्धी योग सौभाग्य योग आणि रवी योग हे देखील बनत आहेत. या संयोगाचा सकारात्मक शुभ प्रभाव याचा देखील या संयोगाचा देखील अतिशय शुभ प्रभाव या खास राशींच्या जातकांवर दिसून येईल. मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधानपरिवार पूजा आराधना केल्यानंतर घरातील आर्थिक समस्या समाप्त होतात. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे आपल्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील गुरुपुष्यामृत योगाने सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता इथून पुढे नशीब नवी कलाटणी घेणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आपली आलेली कामे पूर्ण होणार आहेत येणारे अनेक वर्ष आपल्यासाठी सौभाग्य सुख-समृद्धी घेऊन येणार आहेत.

या कालावधीमध्ये घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होईल पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी गोडवा निर्माण होईल. त्याबरोबर नवीन व्यवसायाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभाकरी ठरणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकता. हा कालावधी जीवनातील प्रचंड असा सुंदर कालावधी ठरणार आहे.योग आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा योग ठरणार आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये गुरुपुष्या अमृतयोगाचा शुभ प्रभात दिसून येईल गुरुपुष्य अमृतयोगाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आरोग्यविषयक हा काळ अनुकूल राहणार आहे. त्याबरोबरच धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ राहणारा असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. आपल्या घरात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील.

या कालावधीमध्ये मित्रपरिवार सहकार्य आपली चांगली मदत करतील. सहकार्याच्या मदतीने या कालावधीमध्ये एखाद्या नव्या व्यवसायाची आपण सुरुवात करू शकता. सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. भाग्याची साथ असेल त्यामुळे महत्त्वपूर्ण कामे या कालावधीमध्ये करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

३) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणारा हा योग ठरणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनातील चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील नव्या प्रगतीला सुरुवात होईल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल आणि फलदायी ठरणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ शुभ ठरणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते किंवा आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते अथवा नवीन नोकरीसाठी जर आपण आवेदन केले असेल तर ते आवेदन स्वीकारल्या जाऊ शकते.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी गुरुपुष्य अमृत योग शुभ आणि सकारात्मक ठेवणार असून इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेईल. जीवनामध्ये सुंदर अशा घडामोडी आता घडून येण्यासाठी सुरुवात होईल प्रेम जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण दूर होणार असून आपल्या प्रियसी अथवा प्रियकरायची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.

मानसिक त्रास दूर होईल आरोग्य उत्तम राहील भाग्याची साथ असेल ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त करणार आहात. मानसिक तणाव पूर्णपणे दूर होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार असून स्वतःच्या वाणिद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य करणारा आहात.

५) तूळ रास – तुळ राशींच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा जाणार आहे. तूळ राशीसाठी हा योग शुभ आणि सकारात्मक ठरणार असून प्रचंड यश प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे. राजकीय क्षेत्रामधून चांगली आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. बंद पडलेली कामे पुन्हा यशस्वीरित्या सुरू करणारा आहात. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये आता इथून पुढे निर्माण होणार आहे.

आर्थिक अडचणी समाप्त होतील धनलाभ होईल या कालावधीमध्ये घरातील लोकांचे सहकार्य देखील आपल्याला लाभणार आहे. पती पत्नी मध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. त्याबरोबरच अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमुन येतील. तूळ राशींसाठी हा काळ शुभ आणि अनुकूल ठरणार आहे.

६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल भाग्याची साथ असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त कराल.स्वतःचे एक नवे विश्वपण निर्माण करणारा आहात. हा काळ प्रगतीचा काळ असून या काळामध्ये जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजातून मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *