शनीची साडेसाती कधी संपते? असा असतो शनिच्या साडेसातीचा प्रवास.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शनि देवाला न्यायची देवता म्हणतात.शनिदेव व्यक्तीची खडतळ परीक्षा घेतात. ज्योतिषशास्त्रात शनि देवाला कर्माचे दाता म्हणण्यामागचे कारण असे आहे. शनि माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनिदोषाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात खडतळ साडेसाती असते. अडीच वर्षे टिकतो.

मात्र साडेसातीचा काळ माणसाची परीक्षा घेतो आणि त्याला साडेसात वर्षे त्रास तसेच शनि देवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. या साडीसातीचे तीन टप्पे आहेत. चला मग जाणून घेऊयात साडेसातीचे कोणते आहेत ते तीन टप्पे मित्रांनो शनीच्या साडेसातीचे तीन चरण असतात ते पुढील प्रमाणे-

१) पहिली चरण म्हणजे उदय अवस्था शनीची साडेसाती ही पहिली अवस्था आहे. त्याचा प्रभाव अडीच वर्षापर्यंत दिसून येतो. ज्योतिषा सरानुसार याच्यात व्यक्तीच्या डोक्यावर शनिदेव वास करतात आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.

या काळात व्यक्तीच्या अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उद्याच्या काळात व्यक्तीची आर्थिक स्थिती बिघडते. शरीराला त्रास होतो मानसिक ताण तणाव कुटुंबातील चिंता कलह इत्यादी गोष्टी या अवस्थेत सहन करावे लागतात.

२) मित्रांनो आता आपण पाहू यातील दुसरी चरण म्हणजेच मध्ये चरण हा टप्पा शनि महाराजांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्याला मोतीचरण असेही म्हणतात. त्याची मुदत एकूण अडीच वर्षांची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनिदेव व्यक्तीच्या खांद्यावर स्वार होतात. शनीची साडेसाती ही अवस्था माणसाची कठीण परीक्षा घेते.

या काळात माणसाला खूप मेहनत करावी लागते. पण या सोबत त्याला यशही मिळते. व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये यश आर्थिक लाभ आणि सन्मान प्राप्त होतो. माणसाच्या कठोर परिश्रमानंतर साडेसातीचा पहिला टप्पा त्याला सक्षम बनवतो.

३) मित्रांनो आता आपण पाहू तिसरी चरण म्हणजेच अस्तचरण हा शनी महाराजांचा शेवटचा आणि तिसरा चरण आहे. इतर दोन टप्प्याप्रमाणे हे देखील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी होते. शनिदेवाच्या साडेसातीच्या शेवटचा टप्पा माणसाच्या पायावर परिणाम करतो.

या काळात व्यक्तीला थोडा आराम मिळतो. तरीही त्याला काही अडचणीचा सामना करावा लागतो. या टप्प्यात माणसाला त्याच्या आयुष्यात संतुलन निर्माण करण्याची गरज असते. या चरणाच्या समाप्तीनंतर व्यक्ती शनीच्या साडेसाडेसातीपासून पूर्णपणे मुक्त होते.

साडेसातीच्या वेळी करावयाचे उपाय आता आपण पाहू.

१) शास्त्रानुसार सेनेच्या साडेसातीमध्ये काही उपाय केल्याने जीवनात लाभ होतो. काही प्रमाणात त्रासापासून सुटका मिळते. २) या काळात दान शनी मंत्राचा जप महादेवाची पूजा आणि काळे तीळ किंवा उडीद दान केल्याने साडेसातीची वेदनापासून मुक्ती मिळते. ३) याशिवाय हनुमान चालीसाचे पठण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *