पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींच्या घरी होणार माता मक्ष्मीचे आगमन..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये जरी ग्रह नक्षत्राची तिथी अनुकूल नसली तरी ग्रह नक्षत्राची स्थिती नकारात्मक असली तरी ईश्वरी शक्तीची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बसते तेव्हा आपोआपच प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ईश्वरी शक्तीचे आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक काळ असू द्या पण जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनावर बोलतो तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी वेळ लागत नाही.

व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनामध्ये सुंदर बदल घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याचे शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहेत. आज मध्यरात्रीपासून माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी या राशीवर बसणार असून यांचे जीवनातील दुःख दारिद्र्य अपयशाने अपमानाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील अर्थीक समस्या आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या वाटेला येणार आहे. जीवनातील वाईट काळ पूर्णपणे बदलणार आहे. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आता आपले संकल्प आपले मनोरथ पूर्ण होणार आहेत. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने भोगत असलेल्या दुःख आणि वेदनेपासून या राशींची सुटका होणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्री नंतर भाद्रपद कृष्णपक्ष आदरा नक्षत्र कालाष्टमी दिनांक ६ ऑक्टोबर शुक्रवार लागत आहे. शुक्रवारचा दिवस हा अतिशय पवित्र दिवस असून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की शुक्रवारच्या दिवशी विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना व्रत केल्यानंतर प्रसादाचे वाटप केल्यानंतर मनुष्याच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात.

मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात सुख समृद्धी आनंदाने व्यक्तीचे जीवन संपन्न बनत असते. विशेष म्हणजे सर्वच दृष्टीने व्यक्तीचे जीवन अतिशय सुंदर बनत असते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद जीवावर असतो तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आता इथून पुढे असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यशाली राशींच्या जीवनामध्ये येणार असूनही जीवनाला आता इथून पुढे नवी कलाटणी प्राप्त होण्यासाठी सुरुवात होणार आहे.

त्यांच्या जीवनातील अनेक दुःख समाप्त होणार आहेत. मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.उद्योग व्यापार कलासाहित्य समाजकारण राजकारण अश्या अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस संपादन होणार आहे. नोकरीचे क्षेत्रामध्ये चांगले यश प्राप्त होईल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे.सुख समृद्धीने आपले घर सपन्न बनार आहे. मानसिक तणाव कमी होईल, आरोग्य उत्तम राहील. अनेक दिवसापासून जीवनात असलेल्या आर्थिक समस्या समाप्त होतील कोठून कोठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धनलाभाची योग सुद्धा जमून येऊ शकतात. उद्योग व्यापारात भरभराट पाहव्यास मिळणार आहेत.

व्यवसाय निमित्त लाबचे आमचे प्रवास या काळात घडणार आहेत.व्यवसायामध्ये आपण राबवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. त्याबरोबरच नोकरीच्या ठिकाणी देखील आपले मन रमणार आहे. नोकरीमध्ये सुख प्राप्त होणार आहे. नोकरीतून आर्थिक आवक वाढेल. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपले मनोरथ आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. उद्याच्या शुक्रवारपासून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे.आज मध्य रात्रीपासून मनाला एक सकारात्मक प्रेरणा मिळेल. नव्याप्रेणीने नव्या व्यवसायाची किंवा नव्या जीवनाची सुरुवात आपण करणार आहात.

पती-पत्नीमध्ये सुख प्राप्त होणार आहे, प्रेमात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीला सुरुवात होईल. मनावरचा दबाव आता कमी होईल. या काळामध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहणे गरजेचे आहे. भोळेपणाने वागू नका कोणाही कोणावरही विश्वास ठेवू नका. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतत करा आणि गरजेचे आहे.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ जीवनाला आनंद देणारा काळ ठरणार आहे. आपल्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या मनाला सतवणारे दुःखात दूर होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधान कारक होईल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायातून आर्थिक उन्नती साधणार आहात प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. एकेक पाऊल पुढे पडणार आहे.

व्यापाराच्या दृष्टीने काल शुभ ठरणार आहे. नव्या व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाची योग देखील आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. नोकरीसाठी जे आपण आवेदन केले असेल तर लवकरच खुशखबरी कानावर येऊ शकते. प्रत्येक शुक्रवारी विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करून गाईला गुळ रोटीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठेवू शकते.त्यामुळे जीवनातील अनेक आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी मदत मिळेल.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे . वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मैत्रीमध्ये आलेली कटुता आता दूर होणार असून मैत्रीचे संबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत. नातेसंबंध मजबूत बनतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

आरोग्यासाठी काळ शुभ ठरणार आहे. नवीन नोकरी शुभ फलदायी ठरेल. आर्थिक आवक सुद्धा चांगली राहील. संतती सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट या काळामध्ये होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत करून गाईच्या गोठ्यामध्ये तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

५) तुळ रास – तूळ राशींच्या जातकांसाठी हा काळ समाधानकारक असेल.नव्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील. नोकरीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार असून सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याची योग बनत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे वादविवाद आता समाप्त होणार आहेत. शेतिथून देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ सुरू करण्यात येणार आहेत त्याबरोबरच नोकरदार वर्गांना बोनस अथवा पगार वाढ मिळू शकते. इथून पुढे मन समाधानी बनेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल.माता लक्ष्मीची कृपा असेल.आज मध्यरात्रीपासून जीवनामध्ये सुंदर प्रगतीला सुरुवात होईल. आपल्या नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होईल. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येथील. त्याबरोबरच आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे.

नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. हा काळ प्रगतीचा काळातील पण या काळामध्ये हितशत्रूपासून सावध राहणे गरजेचे आहे. कुणाच्याही फुले थापांना बळी पडू नका, व्यसनापासून दूर राहणे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. पूर्ण होतील कार्यक्षेत्रामध्ये सुंदर प्रगती घडून येईल. मन आनंदी आणि समाधानी असेल.

७) मकर रास- मकर राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला सुरुवात होईल. अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत.मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होणार आहेत. सरकारी कामामध्ये चांगले लाभ प्राप्त होतील. मित्रपरिवार सहकार्य आपले मदत करतील.

त्याच्यामध्ये आलेली कटुता दूर होऊन नातेसंबंध उत्तम बनणार आहेत. सुख समृद्धी आणि धनधान्याची भरभराट होणार आहे. मानसिक तणावात दूर होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. प्रत्यक्ष शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत करून शुक्रवारच्या दिवशी तुळशी समोर तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे.

८) कुंभ रास – कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपले मनोरथ संकल्प पूर्ण होतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनेक दिवसापासून घरामध्ये असणारी आर्थिक तंगी आता समाप्त होणार आहे. कुठून ना कुठून तरी आपल्याला धनलाभ होणार आहे. आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या संधीचा चांगला लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता भोग विलासितेच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करणे आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकते. माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पित करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *