ही २ भांडी चुकूनही उलटी ठेवू नका, नाहीतर होऊ शकतो अनर्थ..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपण जाणून बुझून किंवा नकळत भांडी धुतली किंवा स्वच्छ केली काम झाल की पलती घालतो. पण आपल्याला नकळत केलेल्या चुकांचा परिणाम आपल्याला अनेक प्रकारे भोगाव लागू शकतो आणि त्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही महत्त्वाचे नियम सुद्धा सांगण्यात येतात. तुम्हीसुद्धा स्वयंपाक घरात काही भांडी उलटी ठेवत असाल तर आजच सावध व्हा. किचन मध्ये कोणती भांडी उलटी ठेवू नये आणि त्याची काय परिणाम होऊ शकतात. याविषयी चला जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने केलेल्या कामाच सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम घडू शकतात. वस्तूचे नियमांचे पालन केल्याने सुद्धा जीवनात सकारात्मकता येत. कधी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो जे बर होण्यासाठी बराच वेळ लागतो. याबरोबरच कर्जात बुडालेली व्यक्ती आयुष्यभर कर्ज पेडण्यात व्यस्त असते.

वास्तुशास्त्रानुसार काही चुकांमुळे आपल्याला कर्जाच्या खाली दबाव लागत. आपल्या जीवनात काही वस्तूंच्या गोष्टी नक्की पाळल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होणे त्यासाठी किचनमध्ये दोन भांडी चुकूनही उलटी होऊ नये.

१) त्यापैकी पहिली वस्तू आहे तवा – वास्तुशास्त्रानुसार पोळी बनवल्यानंतर तवा उलटा ठेवल्याने घरात आर्थिक संकट येऊ शकतात. आपण कर्जाच्या ओझ्याखाली येऊ शकता आणि त्यामुळे आपण आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. म्हणून कधीही तवा स्वच्छ केल्यानंतर किंवा पोळी बनवल्यानंतर पालथा म्हणजेच उलटा ठेऊ नये.

२) याबरोबरच स्वयंपाक घरात कढई सुद्धा कधीही उलटी ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोनच भांडी उलटी ठेवू नये का आणि पार्टी उलटी का ठेवू नये कारण पाणी निसायला अनेकदा भांडी पालखी म्हणजेच उलटी ठेवली जातात.

तर भांडी उलटी का ठेवण्यात यामागे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात भांडी उलटी ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. ज्याचा नकारात्मक प्रभाव प्रत्येक सदस्यांवर दिसून येतो. स्वयंपाक घरात भांडी उलटी ठेवल्यास घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि घरात अशांतेचे वातावरण राहून कलह, वादविवाद आणि भांडणे वाढतात.

याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार अस सांगितल जात की काढाई आणि पॅन वापरून झाल्यानंतर नेहमी स्वच्छ धुवावे, ते तसेच ठेवू नयेत .करण अस केल्याने घरात गरिबी पसरते.

या बरोबरच वास्तू शास्त्रानुसार जर तुमच्या घरात तांबे, स्टील आणि पिळेचे भांडे असतील तर ती कधीही घराच्या पश्चिम दिशेला ठेवण चांगल मानल जात. तर अशा प्रकारे किचन संबंधित वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या या नियमांचे पालन करून तुम्ही आपल्या जीवनात सुख समृद्धी आणू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *