आज भाद्रपद पौर्णिमा अनंत चतुर्दशीची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यातच भाद्रपद महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण या दिवशी अनंत चतुर्थी घेत असते. अनंत चतुर्थीचा दिवस हा गणेश भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होत असते. मोठ्या थाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.

बापाच्या मूर्तीचे नदी अथवा तलावामध्ये विसर्जन केले जाते हा क्षण गणेश भक्तांसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस श्री गणेशा सोबत घालवलेले ते क्षण प्रत्येकाच्या मनामध्ये वेदना निर्माण करतात. गणपती बाप्पाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा आपोआपच ओलावतात.भावुक असा हा क्षण असतो. गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत श्री गणेशाची विसर्जन केले जाते.

भाद्रपद पौर्णिमा आणि अनंत चतुर्दशी मिळून अतिशय शुभ संयोग बनत आहेत. भाद्रपद पौर्णिमेचा हा दिवस पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. श्रीहरी विष्णू ने जगाच्या रक्षणासाठी १४ रुपे धारण केली होती. म्हणून हा सण विशेष मानला जातो. चतुर्दशीच्या दिवशी श्रीविष्णुने १४ रुपे धारण केले होते म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.जय हरी विष्णूच्या अनंत रूपाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना या दिवशी केली जाते.

विष्णूच्या पूजेनंतर मनगटावर चौदा गाठी असलेला धागा मानला जातो. असे म्हणले जाते की असे केल्याने वाईट शक्तीपासून व्यक्तीचा बचाव होत असतो. व्यक्तीवर येणारे संकट देखील दूर होत असतात. अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूची विधी विधानपूर्वक पूजा आराधना केली जाते. काही भक्त या दिवशी व्रत आणि उपवास देखील करतात. पूर्वीच्या तिथीवर ऋषीचे तर्पण देखील केले जाते या पौर्णिमेच्या तिथीवर कृषीचे तर्पण श्राद्ध कर्म देखील केले जाते.

धार्मिक मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने व्यक्तीच्या घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते. त्याबरोबरच व्यक्तीच्या मनामध्ये असणारे नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक विचारांची प्राप्ती होत असते. घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याची भरभराट होत असते.

मित्रांनो भगवान विष्णू माता लक्ष्मीचे पती मानले जातात म्हणून ज्या लोकांवर भगवान विष्णूची कृपादृष्टी असते त्या लोकांवर आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील बसरसत असतो. त्यादिवशी विष्णू पूजेनंतर अश्या सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक शारीरिक दोष बिमारी मानसिक तणाव मानसिक समस्या पासून व्यक्तीला आराम मिळत असतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर कायम असतो. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या देखील समाप्त होत असतात.

पौर्णिमेच्या तिथी लोकांनाही तसेच ती दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याबरोबर तुपाचा दिवा लावल्याने देखील अनेक समस्यांपासून व्यक्तीची सुटका होत असते. उद्या भाद्रपद शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपद नक्षत्र दिनांक २८ सप्टेंबर रोज गुरुवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनंतर भाद्रपद पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०३:२८ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.

यावेळी दोन दिवसांची पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे. २८ तारखेला आणि २९ तारखेला पौर्णिमा तिथी साजरी केली जाईल. २९ तारखेला पृष्ठ पदी पौर्णिमा साजरी होणार आहे. पूर्णिमा तिथीपासून पुढे येणारा काळ या भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभर आधी घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनातील दुर्भाग्य दूर होणारा असून सौभाग्याची प्राप्ती या राशींच्या व्यक्तींना होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहे त्या भाग्यवान अशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर भगवान विष्णूची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. पूर्णिमा तिथी पासून पुढे जीवनामध्ये आनंदाची भरभर आठवणार आहे. आपण योजलेल्या योजना सफल बनतील. आपले प्रत्येक कार्य निर्विघ्न पूर्ण होणार आहे. कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला मानसन्मान यश कीर्ती प्राप्त होणार आहे.

आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती देखील आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे कार्य यशस्वीरित्या होणार आहेत. त्यामुळे प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पदरी पडू शकते. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये असणारे मतभेदाचा दूर होणार आहेत. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. प्रत्येक संधी पासून योग्य लाभ प्राप्त करून घेणे हे देखील आपल्यासाठी आवश्यक आहे.

२) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा काळ ठरणार आहे. अनेक दिवसापासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील.अनेक दिवसापासून सरकार दरबारी आणलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील काळा शुभ ठरणार आहे. नोकरीसाठी जर आपण अर्ज केला असेल तर लवकरच आपल्याला मना जोगी नोकरी मिळू शकते. सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याची योग बनत आहेत. उद्योग व्यापारात देखील भरभराट असेल.

पारिवारिक जीवनामध्ये आनंद सुख समृद्धीची भरभराट होईल. परिवारातील समस्या समाप्त होतील.संततीचे सुख आपल्याला लागणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगली सुधारणा घडवून येईल. आपल्याकडे पाहून लोक आपल्याकडे आकर्षित होतील. पौर्णिमे तिथीपासून पुढे आपल्या जीवनामध्ये प्रेम योग बनत आहेत. अचानक एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येऊ शकते जे आपल्यावर भरपूर प्रेम करू शकते. त्यामुळे मन आनंदाने भरून येणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा काळ ठरणार आहे. आपले स्वप्न आपले इच्छा आपल्या मनोकामना आपल्या आकांक्षाचा पूर्ण होणार आहेत. भाद्रपद पासून पुढे येणारा काळ जीवनाला कलाटणी निश्चित देईल. त्यासाठी प्रयत्न देखील भरपूर करावेच लागतील. प्रयत्नांती परमेश्वर म्हणल्यासारखे प्रयत्नाला पण प्राप्त होणार आहे. त्यामुळे कष्ट करणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे.

प्रगतीच्या नवीन संधी देखील चालून आपल्याकडे येतील. त्यामुळे आलेल्या संधीला ओळखून आपल्याला लाभ प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. भाऊ बंदुकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद विवाद आता समाप्त होतील. मित्र परिवार सहकारी आपली चांगली मदत करतील. पण या काळामध्ये शत्रूपासून थोडेसे सावध राहावे लागेल. कोणावरही अति विश्वास करू नका.

४) तुळ रास – तुळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांतीचे दिवस येणार आहेत. द्विधा मनस्थिती बदलणार असून एका निर्णयावर ठाम राहणार आहात. इथून पुढे भाग्योदयाचे संकेत असल्यामुळे मन लावून मेहनत करण्याची देखील आवश्यकता आहे. व्यापारात प्रचंड प्रगतीची संकेत आहेत. व्यापारात चांगली प्रगती घडून येईल.नफ्यामध्ये वाढ होईल.

आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल करणारा आहात.घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मानात वाढ होणार आहे. नोकरीसाठी देखील काळ शुभ असेल. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी प्राप्त होऊ शकते.पगारवाढ देखील होऊ शकते.

५) कन्या रास – कन्या राशीच्या जीवनामध्ये एक प्रगतीचा काळ येणार आहे. आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. आपल्या योजना पूर्ण होणार आहेत. मानसिक तणाव दूर होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होतील.बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी हा काळ हा दिवस शुभ ठरणार आहे. अनंत अडचणीला दूर सारून जीवनामध्ये नवी प्रगती घडवून आणार आहात.स्वतःच्या कष्टावर स्वतःचे नशिब आपण आता घडवणार आहात. त्यामुळे इथून पुढे चांगली मेहनत करणे गरजेचे आहे. हार्दिक संकट दूर होतील. आर्थिक आवक वाढणार आहे.

६) धनु रास- धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून पुढे एका नव्या कलाटणीला सुरुवात होईल नव्या मार्गाने नव्या जीवनाचा सुरुवात स्थापन करणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. शत्रूपासून सावध रहाणे गरजेचे आहे. शत्रु आपल्या विरुद्ध कारवाया करू शकतो.

त्यामुळे शत्रूवर करडी नजर ठेवून असणे गरजेचे आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. नव्या व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होण्याची योग बनत आहेत. प्रेम जीवनामध्ये आनंद येणार आहे. आरोग्यामध्ये देखील चांगली सुधारणा दिसून येईल.

७) मीन रास – मीन राशीसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. अनेक दिवसांच्या योजना आता सफल बनतील. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. त्याबरोबरच व्यापारामध्ये देखील प्रचंड प्रगतीला वेग येईल.व्यवसायाचा विस्तार घडून येईल. व्यापारा निमित्त काही प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल. परिवारामध्ये आनंदाने सुखासमृद्धीची प्राप्ती होणार आहे. आर्थिक संकटे लवकरच दूर होतील. आपली संकल्प आता पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *