आज रक्षाबंधन नारळी पौर्णिमा या राशीची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यातच श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तेथील नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्र कोकण गोवा आणि गुजरात मधील समुद्र किनारपट्टीतील भागात नारळी पौर्णिमेची धूम पाहायला मिळते. मासेमारी करणारे कोळी बांधव आगरी बांधव नारळी पौर्णिमेचा सण पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहाने साजरा करतात.

आज श्रावण पौर्णिमा अर्थात असणारे पौर्णिमा नारळी हा शब्द नारळापासून बनलेला असून हिंदू धर्मामध्ये नारळ अतिशय पवित्र मानला जातो. नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्र सोडला तर इतर देशात इतर भागांमध्ये नारळी पौर्णिमा ही श्रावणी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

अनेक भागांमध्ये रक्षाबंधन किंवा कदरी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या पौर्णिमेला कोळी बांधव मच्छीमार करणारे बांधून दिवसभर उपास करून समुद्र देवा वरून देवाची पूजा करतात. समुद्राला नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण करतात.समुद्र देवतेला प्रार्थना केली जाते की त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही अशुभ घटना घडू नये. म्हणून समुद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी श्रीफळ अर्पण केले जाते. कारण कोळी बांधवांचे जीवन ही समुद्रावरच अवलंबून असते.

मित्रांनो यादिवशी रक्षाबंधन हा उत्सव देखील मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्याबरोबरच बहिण भावाच्या पवित्र नात्याला आठवत असे बंधन देणारा हा सण रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. भावानी बहिणीच्या नात्यातला दिवाळा आणि उत्साह म्हणून हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते भावाचा दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी ती परमेश्वराकडे प्रार्थना करते.

दुसऱ्या बाजूला भाऊ आपल्या बहिणीचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करण्याचा संकल्प करतो. अशा प्रकारे आयुष्यभर बहिण भावाचे नाते पवित्र नाते टिकून राहते. समुद्र किनारपट्टीवर वास्तवात असणारे लोक समुद्रदेवतेची पूजा करून समुद्र देवाला नारळा अर्पण करतात यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्यामुळे या दिवशी रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त रात्री ०९:०३ मिनिटांपासून सुरू होणार असून ०९:०३ मिनिटानंतर राखी बांधायला हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टच्या सकाळी ०७:०७ मिनिटापर्यंत पोर्णिमा तिथे संपण्याच्या अगोदर आपण आपल्या भावाला राखी बांधू शकता.

राखी बांधण्यासाठी हा काळ शुभ मानला जात आहे. राखी बांधणे अतिशय शुभ मानले जात आहे. रक्षाबंधन यावेळी येणारी राखी या काही भाग्य जात आहे रक्षाबंधनापासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील अतिशय उत्तम प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनातील दुर्भाग्याचा काळ आता सभा फुलला असून प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात घडून येईल. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश या राशींच्या जातकांना प्राप्त होणार असून पौर्णिमा तिथे त्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठली भाग्य.

मित्रांनो आज श्रावण शुक्ल पक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक ३० ऑगस्ट २०३० रोजी सकाळी १०:५९ नंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून श्रावण शुक्लपक्ष शतकारका नक्षत्र दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ०७:०६ मिनिटात नंतर पौर्णिमा तेथील समाप्त होणार आहे. म्हणून सात वाजून सहा मिनिटानंतर रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त समाप्त होणार आहे.

पौर्णिमा नंतर येणाऱ्या या काळात या राशींच्या तात्कांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणारा असून अतिशय शुभ घडामोडी आपल्या जीवनात घालून येणार आहेत. रक्षाबंधनानंतर इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये रक्षाबंधनापासून पुढे येणारा काळ सुख समृद्धीची भरभराट करणारा काल ठरणार आहे. घरामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आर्थिक तंगी समाप्त होणार आहे. पैशांची अडचण दूर होणार आहे.नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे.

व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारा नकारात्मक समाप्त होणार आहे.अतिशय सुंदर आणि शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.आता आपला भाग्य मिळण्याचे संकेत आहेत.त्यामुळे मार्गात येणारी सर्वात चांगली आता दूर होतील.आपले नातेसंबंध सुद्धा मधुराने मजबूत बनतील.

२) वृषभ रास – वृषभ राशिचा जातकांसाठी हा काळ प्रगती कारक काळ ठरणार आहे. दुर्भाग्याचा नाश होणार असून सौभाग्याची सुरुवात होणार आहे. राखीपासून पुढे वृषभ राशीच्या तात्कांच्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला वेग येणार आहे. वृषभ राशीच्या जातकांवर जीवनामध्ये सुंदर प्रगती होणार आहे. गुरुचे विशेष कृपा करायची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असल्यामुळे ज्ञान धनसंपदा आणि भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

आर्थिक बजेट आपले मजबूत बनणार आहे. आपले आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. त्यामुळे आत्मविश्वासाने सुरुवात करणार आहात. भाग्याचे साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या जीवनावर बसणार आहे.

३) कर्क रास – कार्क राशींच्या जातकांच्या भाग्योदय इकडून येणार आहे. रक्षाबंधनापासून पुढे चमकून केला भाग्य नशिबामध्ये आता सुंदर काळाची सुरुवात होणार असून नशीब भरपूर प्रमाणात आपल्याला साथ देणार आहे. आत्तापर्यंत कामात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होतील. कामे यशस्वीता पूर्ण होतील.

हाती घेतलेले प्रत्येक काम यशदायक ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. अर्थीक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील आत्मविश्वास द्विगुणूत होईल. त्यामुळे सकारात्मक प्रेरणा आपल्या मिळेल. त्यामुळे इथून पुढे यशाची शिखर गाठण्यासाठी आपल्याला अवघड जाणार नाही.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांचा भाग्य घडवून येणार आहे. कन्या राशीचे नोकरी करणारे जातक इथून पुढे प्रचंड प्रगती करणार आहे. त्याबरोबर व्यापार करणाऱ्या घटकांच्या जीवनामध्ये सुवर्ण संधीचा काळ येणार आहे.चांगल्या संधी चालून आपल्याकडे येऊ शकतात.

त्यामुळे आलेल्या संधी पासून चांगला लाभ करून घेता आला पाहिजे. आर्थिक बजेट मजबूत बनणार आहे. घरातील लोकांचे सहकार्य आपल्याला लागणार आहे. समाजातील लोक आपला सन्मान करू लागतील. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे त्यामुळे या काळाचा भरपूर उपयोग करून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

५) तुळ रास – तुळ राशीचे जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार असून रक्षाबंधनापासून पुढे जीवनाला एक नवी दिशा मिळणार आहे. एक नवा मार्ग मिळणार आहे. नव्या दिशेने आपण जीवनाचा प्रवास सुरू करणार आहात.आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. भाग्योदय घडून येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. नवा व्यवसाय उभारण्याची आपली स्वप्न देखील साकार होऊ शकते. भाग्याची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे.इथून पुढे चमकून उठेल आपले भाग्य.

६) कुंभ रास – कुंभ राशीच्या जातकांसाठी इथून पुढे भाग्यदयाचे संकेत आहेत. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. घरातील वातावरण अतिशय सुंदर बनणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. संततीकडून आपल्याला प्रेम आपुलकी मानसन्मान प्राप्त होणार आहे. स्वतःच्या क्षमतेच्या बळावर जीवनामध्ये यशाचे शिखर गाठ्यामध्ये आपण सफल करणार आहात. दुर्भाग्याचा नाश होणार असून सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

आपल्या जीवनात सध्या घरी दुःखाचा काळ चालू असला तरी घाबरू नका येणार काळ आपल्यासाठी सुंदर असणार आहे. आपले भविष्य सुंदर असणार आहे पण त्यासाठी जिद्द चिकाटीने कष्ट तर आपल्याला करावेच लागतील. धनलाभाचे योग सुद्धा जमून येत आहेत. अचानक धनलाभाचे योग जमून शकतात. आर्थिक क्षमता प्रचंड गतीने मजबूत बनणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *