अद्भुत योग २७ ऑगस्ट पासून या राशींची लागणार लॉटरी पूर्णपुढील ११ वर्ष राजयोग…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये नक्षत्राच्या अनुकूलते बरोबर अतिशय देखील तेवढेच आवश्यक असते. नकारात्मक असले आणि अशावेळी जर आपण ईश्वरीय शक्तीचा आधार घेतला किंवा ऐश्वर्या चुकीच्या चरणी जर आपण शरण गेलो श्रद्धा पूर्ण अंतकरणांनी ईश्वराची भक्ती आराधना केली तर निश्चित वाईट काळापासून आपली सुटका होऊ शकते. ईश्वरी शेतीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही संकटे उद्या आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख यात असू द्या पण जेव्हा शक्यता आशीर्वाद व्यक्तीला लागतो. तेव्हा आपोआपच मानवी जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक २७ ऑगस्टपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे विशेष कृपादृष्टीवर बसणार आहे.

मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष मूळ नक्षत्र दिनांक २७ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आहे. एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो एकादशीचे व्रत हे सर्व वृत्तामध्ये श्रेष्ठ वृत्त मानले जाते. संततीच्या प्राप्तीसाठी संत संताला म्हणजे संततीला सुख मिळण्यासाठी संततीला सुख समाधान लावावे संततीचे जीवन उज्वल व्हावे. संततीच्या जीवनामध्ये चांगली प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये सुखसंपदा समृद्धी यावी यासाठी हिंदू धर्मामध्ये अनेक वृत्त सांगितलेले आहेत हिंदू धर्मामध्ये असे खूप वृत्त सांगितले जातात पण श्रावण महिन्यामध्ये येणारी पुत्रदा एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.

मान्यता आहे की या दिवशी जर व्रत उपास करून कोणीही घरी या दिवशी व्रत उपास करून भगवान विष्णूची भक्त आराधना केली. भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची आपण भक्ती आराधना केली तर आपल्या संततीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नसते. अशी ही मान्यता आहे की ज्या लोकांना मूल बाळ होत नाही. काही लोक असे असतात की किती प्रयत्न केले तरी त्यांना मूळ बाळ होत नसते.

म्हणून ते परेशान असतात अनेक जोडपे असे आहेत की अनेक वर्षे लग्नाला होऊन गेली पण त्यांना मूल बाळ होत नाही. त्यासाठी मित्रांनो ही एकादशी आपल्यासाठी अतिशय उत्तम मानले गेले आहे. जर या दिवशी पुत्रदा एकादशीचे व्रत लोकांनी श्रद्धा पूर्णांक करणारे केले किंवा एका दिवसाची कथा ऐकून प्रसादाचे वाटप केले तर यांच्या जीवनामध्ये पुत्र प्राप्तीचे यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी पुत्रदा एकादशी साजरी होणार आहे. पुत्रदा एकादशीच्या परत हे २४ घंट्यासाठी ठेवले जाते म्हणजे कोणतेही एकादशी व्रत २४ तास ठेवले जाते. सूर्योदयापासून ते द्वादशी पर्यंत हे व्रत ठेवले जाते. एकादशीच्या सूर्योदयापासून ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत हे व्यक्त केले जाते. त्यादिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे चित्र किंवा भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करून पंचामृत आणि अभिषेक करणे शुभ मानले जाते.

विधान पूर्वक भगवान विष्णू बरोबर जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही आर्थिक समस्या चालू आहेत.त्या काही आर्थिक तंगी आपल्या जीवनामध्ये चालू आहे पैशाच्या अडचणी चालू आहेत.त्या अडचणी देखील समाप्त होत असतात. वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या चालू असतील वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या निर्माण झाल्या असतील.

तर त्या समस्या देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पुरविणे समाप्त होतात आणि शुभ काळाचे सुरुवात होते जो कोणी भक्त एकादशीचे वृत्त श्रद्धा पूर्णांक करणारे भगवान विष्णूचे नामस्मरण करतो. त्याच्या जीवनातील सर्व संकट आपोआप समाप्त झाल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ घेण्यासाठी वेळ लागत नसतो.

आपल्या जीवनाबरोबरच आपल्या संततीच्या जीवनामध्ये देखील उन्नती घडून येऊ शकते. मित्रांनो काय खास राशींच्या जातकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. भगवान विष्णूची कृपा देखील आपल्यावर बरसणार आहे आणि ग्रहांची स्थिती देखील अनुकूल आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवाण राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीचे जातक आहेत त्या जातकांच्या जीवनामध्ये आता प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. एकादशी तिथी पासून पुढे जीवन आनंदाने सुख समृद्धीने प्रफुल्लित आणि प्रसन्न बनणार आहे. या लोकांच्या जीवनामध्ये पुत्रा विषयी म्हणजे ज्याच्या संततीच्या जीवनामध्ये जर काही समस्या चालू असतील किंवा आपल्याला संतान होत नसेल संतान प्राप्त होत नसेल पुत्र प्राप्ती होत नसेल.

तर आपण या एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची विधी विधान पूरक भक्ती आराधना केली तर निश्चित आपली पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. ईश्वरी शक्ती कृपा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येऊ शकते. मित्रांनो त्यामुळे पुत्रदा एकादशी व्रत आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यांनी इथून पुढे ग्रहांची स्थिती देखील आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. ग्रह नक्षत्रामध्ये होणाऱ्या बदल आपल्यासाठी लाभकरी ठरणार आहे.हर्षल ग्रहाचे आणि गुरुचे विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार आहे. गुरु आणि शुक्राची कृपा बसल्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला तर तेच मिळेल आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल त्याबरोबरच आपली आर्थिक उन्नती सुद्धा इथून पुढे घडून येणार आहे.

वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे, प्रेम जीवनामध्ये देखील आनंद निर्माण होणार आहे. प्रेम प्राप्तीचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो. भाऊबंदुकीमध्ये किंवा घरामध्ये जर काही कटकटी भांडणे चालू असतील तर आता भांडे सुद्धा समाप्त होणार असून आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये अतिशय सुंदर सुधारणा आता इथून पुढे घडवून येणार आहे.

३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात आता इथून पुढे होणार आहे. एकादशीचा सकारात्मक प्रभाव भगवान विष्णूचा आशीर्वाद आणि इथून पुढे माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या जीवनावर बसणार आहे. शुक्राचा विशेष करून विशेष प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

त्याबरोबर पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील. एकादशीचे व्रत आपल्यासाठी शुभ फलदायी ठरु शकते.मार्गात येणारी सर्व अडथळे आता दूर होतील उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे पण त्यासाठी प्रयत्नही आपल्याला भरपूर करावेच लागतील.

४) सिंह रास – सिंह राशीचे जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. एकादशी तिथीपासून पुढे जीवन सुख-समृद्धीने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील यशस्वी त्या पूर्ण होणार आहेत. नोकरी विषयक आनंदाची बातमी करावी शकते.

भगवान विष्णूची भक्ती आराधना माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भार घेऊन येईल. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकता.एकादशीचे व्रत केले तर आणखी दुधात साखरेसारखे होईल. त्याचाही लाभ आपल्याला प्राप्त होईल.

५) तुळ रास- तूळ राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या असतील किंवा भाऊबंदुकीमध्ये जर काही वाद निर्माण झाली असतील तर एकादशीची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते किंवा इथून पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या बदलाचा आपल्या शुभ परिणाम दिसून येईल. त्यामुळे भावबंधन मध्ये चालू असणारे वाद विवाद आता समाप्त होतील. आर्थिक उन्नती देखील घडून येणार आहे. शुक्राचे विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल त्यामुळे इथून पुढे शुक्राचे वक्री होणे आपल्यासाठी शुक्राचे मार्गी होणे. आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून शुक्राच्या कृपेने चमकून उठेल आपले भाग्य.

६) धनु रास- धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहे. आपली अपूर्ण स्वप्न आता साकार होणार आहेत. अनेक दिवसांचा अनेक दिवसांचा संघर्ष पळाला येणार असून यश प्राप्तीसाठी करत असलेली प्रतीक्षा आता आपल्या फळाला येणार आहे. आपला संयम आता आपल्या फळाला येणार असून आता प्रगतीला वेग येणार आहे. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील. उद्योग व्यवसायात विस्तार घडून येईल.

व्यवसायचे स्थान बदल करण्यासाठी काय शुभ ठरेल त्याबरोबर नोकरीमध्ये बदल करण्यासाठी देखील खाण शुभ ठरणार आहे किंवा जर आपल्याला आपला व्यवसाय बदलायचा आहे.एक व्यवसाय करून दुसरा व्यवसाय करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. व्यापाराच्या दृष्टीने आपल्याला शुभ प्राप्त होऊ शकतात. या काळामध्ये माता लक्ष्मीची भक्ती आराधना नित्यनेमाने केल्यास आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत.गुरुची देखील शुभ कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल.

७) मकर रास- मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग घयेणार असून सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या कष्टाला प्राप्त होणार आहे. गुरु ग्रहाचे विशेष कृपा आणि त्याबरोबर जोडीला शुक्राची कृपा आपल्या जीवनावर बसणार असल्यामुळे ज्ञान वैभव सुख-समृद्धी धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. इथून पुढे जर आपण प्रामाणिकपणे कष्ट केले तर आपण चांगली मेहनत घेतली तर निश्चित यश आपल्याला मिळणार आहे.

कारण क्षेत्र अनुकूल आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार,नोकरी, कला,साहित्य, समाजकारण, राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला घवघवीत यश प्राप्त होऊ शकते. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची प्रकाश त्या करणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. एकादशीपासून पुढे जर आपण एकाग्रतेने प्रयत्न केले तर मोठे फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल.

त्याबरोबर समाजामध्ये देखील आपल्याला मानसन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त करता येईल स्वतःच्या वाणीचा सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. त्याबरोबर बुद्धिमत्तेचा देखील उपयोग करणार आहात. आपल्या स्वतःच्या अनुभवाद्वारे सुंदर जीवन जगण्याची आपली स्वप्न साकार होऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. संततीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभर आठवणार आहे.

८) कुंभ रास- कुंभ राशीसाठी देखील हा काळ शुभ ठरणार आहे. सुंदर ठरणार आहे कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहेत. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. विशेष करून उद्योग व्यापारासाठी हा काळ लाभ खाली ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रचंड नफा आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. व्यवसायामध्ये पूर्ण लक्ष देऊन काम करणे व्यवसायाला पूर्ण वेळ देण्यात आवश्यक आहे.

जर आपल्याला एखादा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसाय करायचा उभारायचा असेल किंवा व्यवसायाचा विस्तार करून आणायचा असेल तरी काल शुभ ठरणार आहे. या काळामध्ये घर किंवा जमिनीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते किंवा वाहन सुखाची प्राप्ती देखील होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *