१३५ वर्षांनंतर बनत आहे दुर्लभ योग ५ राशीची लागणार लॉटरी २ राशीच्या जीवनात असेल राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये कधीकधी असा शुभ आणि सकारात्मक काळ सुरू होत असतो कधी कधी असा अद्भुत काळ येत असतो की या काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आणि ज्योतिषानुसार त्यांचे अतिशय शुभ आणि सकारात्मक फार व्यक्तीला प्राप्त होत असते. अनेक त्रासानंतर अनेक संघर्षाच्या नंतर अचानक मनुष्याच्या जीवनामध्ये भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होत असते.

दिनांक १८ ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय करून येणार असून जीवनातील नकारात्मक रद्द समाप्त होणार आहे हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. मित्रांनो आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होईल.

आपण ज्या कामाला हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघा. मित्रांनो दिनांक १७ ऑगस्ट रोजी भगवान सूर्यदेव भगवान सूर्य देवाने स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश केला होता. आता १८ ऑगस्टमध्ये आजच १८ गोष्ट २०२३ रोजी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगल कन्या राशि मध्ये प्रवेश करणार असून त्याच दिवशी शुक्राचा उदय होणार आहे. अतिशय दुर्लभ आणि अतिशय शुभ आणि सकारात्मक योग बनत आहे.

शुक्र हे भौतिक सुख समृद्धीच्या साधनांचे कार्यक्रम आले जातात म्हणून शुक्रांची कृपा जीवावर असते.तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. त्यामुळे आता हा अतिशय दुर्लभ योग बनत आहे आणि विशेष या राशींच्या जातकांना विशेष शुभकाम प्रदान करण्यात आता इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर प्रगती करून येणार आहे. या पाच राशींच्या जातकासाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून दोन राशींच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत आहेत.

मित्रांनो एकूण सात राशीचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. म्हणजे एकूण सात राशींच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. या तीनही ग्रहांच्या कृपेने यांच्या जीवनातील नकारात्मक काळ नकारात्मक रद्द अशा आता पूर्णपणे बदलणार आहे.

अतिशय सुंदर काळ यांच्या वाटेला येणार आहेत दुर्भाग्य बदलणार असून सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सौभाग्याची निर्मिती आपल्या जीवनामध्ये होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राहते आणि त्याला कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर ग्रहांची विशेष कृपा बसणार असून हा शुभ संयोग आपल्यासाठी प्रचंड यश घेऊन येणार असेल. आता आपल्या जीवनामध्ये प्रचंड यश प्राप्तीला वेग येणार आहे. मित्रांनो आत्तापर्यंत आपण बराच संघर्ष केला असेल आतापर्यंत आपण अनेक दुःख भोगले असतील. अनेक यातना भोगले असतील पण आता इथून पुढे प्रचंड प्रगती आपल्या जीवनामध्ये घडवून येणार असून इथून पुढे प्रचंड विकास आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराला त्या क्षेत्रात आपल नशीब चमकणारा आहात.

आपण हिऱ्यासारखे चमकणारा हातात इथून पुढे आपली ग्रहदशा बदलणार आहे आता इथून पुढे आपले मार्ग बदलणार आहेत. आपल्या जीवनामध्ये कितीही समस्या असल्या तरी आता त्या समस्या बदलणार आहेत फक्त मित्रांनो आपल्याला एक काम करायचे आहे आपल्याला फक्त या काळामध्ये आपल्याला कामामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचे आहे.जे काम मन लावून मेहनत केली तर मित्रांनो हा काळ आपल्याला प्रचंड प्रगती देऊ शकतो.

२) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्याची शक्यता आहे सिंह राशीचे दाताखात स्वतःला भाग्यवान मानू लागतील कारण ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील जे काम या हातामध्ये घेतील ज्या व्यवसायामध्ये पडतील त्या व्यवसायात त्यांना यश प्राप्त होणार आहे. त्याला नोकरी करायचे असेल तर नोकरीमध्ये देखील प्राप्त होणार आहे. फक्त आत्मविश्वासाने कामे करण्याची गरज आहे. मित्रांनो आत्मविश्वास हरवायच नाही.

कारण आता इथून पुढे ग्रह नक्षत्र अतिशय शुभ बनत आहेत. आपल्या जीवनात मोठी प्रगती घडून येणार आहे. त्यामुळे आपल्याला जिद्दीने कामाला लागणे देखील तेवढेच आवश्यक आहे.सूर्याची विशेष कृपा आपल्या जीवनात बसणार आहेस. सूर्य आता स्वतःचा राशीत म्हणजे आपल्या राशीत विद्यमान आहेत त्यामुळे आता आपल्याला घाबरण्याची काहीही कारण नाही एका इथून पुढे आपल्या यश कीर्ती मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये मोठी वाढ दिसून येईल.

मानसिक तलाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ ठरणार आहे. महिलांसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार असून महिलांना या काळामध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये उतराचे आहेत्या क्षेत्रामध्ये या काळामध्ये जर आपण मनाची जिद्द पकडली तर निश्चित मोठी यश आपल्या पदरी पडू शकते. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरमध्ये काळ शुभ ठरणार आहे.

३) तूळ रास- तूळ राशीच्या जातकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहेत.आता इथून पुढे भाग्योदयला सुरुवात होणार आहे.तिन्ही ग्रहची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. मित्रांनो आपल्याला आता आळसला आता दूर साराचे आहे आणि जिद्दीला जवळ आणाचे आहे. आता जर आपल्याला व्यवसाय उभा राहत असेल.

व्यवसायाच्या दृष्टीने काही नवे उपाय करू शकता. नवीन लोकांच्या ओळखी आपल्याला होतील. नवीन ओळखीचा देखील आपल्याला व्यवसायात फायदा होईल.वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार असून पती-पत्नी वापरली आणि गोडवा निर्माण होणार आहे. प्रेमामध्ये आलेली निराशा आता दूर होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. त्यामुळे मन समाधानी असेल.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीचे जातक आता नव्या कामाची सुरुवात करणार आहेत. आता अचानक त्यांच्या नशिबाला एक नवीन कलात्मक प्राप्त होणार असून एका नव्या दिशेने त्यांच्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. अनेक दिवसापासून सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. आता आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. एखाद्या नवे क्षेत्र आपल्याला आकर्षित करू शकते. क्षेत्रात आपण आकर्षित होऊ शकतात आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन जर आपण चांगली मेहनत केली तर आपल्याला मोठेही त्या क्षेत्रामध्ये प्राप्त होऊ शकते.

आपल्या संकल्पना आपले मनोगत आपले संकल्पना पूर्ण होणार आहेत. आता सूर्याची विशेष कृपा आपल्यावर बसणार आहे. त्याबरोबरच मंगळ ग्रहाची शुभ कृपा देखील आपल्या जीवनावर बसणार आहे.मंगळाचे होणारे हे गोचर आपल्यासाठी प्रचंड यशदायक ठरणार आहे. मंगळाचे कन्या राशीमध्ये हे गोचर होत असून आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येईल. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येईल.आपल्या जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे.

आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश कीर्ती पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. घरामध्ये सुख सौभाग्याची प्राप्ती होणार आहे.या काळामध्ये जर आपण भगवान शनि देवाची उपासना केली तर मानसिक तणाव देखील दूर होईल. शनी उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.शनीदेवाला काळे तीळ, काळे उडीत, लोखंड हे दान करणे लाभदायक मानले जाते.

५) मकर रास- मकर राशीचे जातक आता इथून पुढे प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी तयार व्हा कारण हा काळ आपल्या जीवनातील यशदायक काळ ठरणार आहे. आपण रंगवलेली अनेक स्वप्नात साकार होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा हातात तृप्त होणार आहेत. आपले संकल्प पूर्ण होणार आहेत.योजलेली कामे आता वेळेवर पूर्ण होतील. सरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामे हा काय यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

आता इथून पुढे आलेली सर्व कामे पूर्ण होतील..अचानक धनलाभाची योग सुद्धा आपल्या जीवनात जमुन येतील .आर्थिक क्षमता मजबूत बनार आहे. प्रेमामध्ये आलेले निराशे प्रेमामध्ये चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. आपल्या जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. मकर राशीच्या महिलांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. व्यवसायात उतरण्यासाठी हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातक लवकरच प्रगतीच्या शिखरावर विद्यमान होणार आहेत.कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून येणार असून प्रचंड वेग येणार आहे. इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नावलौकिक पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सूर्याची आणि शुक्राची त्याबरोबरच मंगळाची देखील विशेष कृपा आपल्या जीवनावर असणार आहेत. ज्या दिशेने प्रवास कराल त्या दिशेने आपला आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

अनेक दिवसापासून मनामध्ये असणाऱ्या इच्छा आता पूर्ण होतील. मित्रांनो जर आपल्याला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर हा काळ ठरणार आहे. व्यवसायातून नफ्यामध्ये मोठी वाढ दिसून येईल. चांगला आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे ज्या काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. फक्त आपल्याला नम्रतेने वागण्याची आवश्यकता आहे.

७) मीन रास – मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीला वेग येणार आहे. आता संसारिक जीवनाविषयी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. या काळामध्ये संसारिक जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आपल्याला होणार असून पती-पत्नीमध्ये चालू असणारे विवाद आता समाप्त होणार आहेत. आता प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. आता संघर्षचा काळ आता समाप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू करणार आहात. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील.

त्याबरोबर सूर्य मंगळ आणि शुक्राची कृपा आपल्यावर बरसणार असून अनेक दिवसानंतर बनत असलेला हा शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून आला संयोग ठरणार आहे. आता आपल्या स्वतःला आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती होणार आहे आणि एक नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होईल.

मित्र सहकारी परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील. तुमच्या सहकार्याने जीवनामध्ये उत्तम प्रगतीची योग बनत आहेत. मित्रांनो या काळामध्ये भगवान शनीची उपासना करणे किंवा हनुमानजीची उपासना देखील आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.शनि महामंत्राचा जप करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *