आज अधिक श्रावण पौर्णिमेची रात्र करोडो मध्ये खेळतील या ५ राशी अशक्य ते शक्य करतात स्वामी..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये ग्रहण क्षेत्राच्या अनुकूलते बरोबरच शुभ संयोग ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद आणि सुप्त शक्तींची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या नशिबाला नवी कला ती मिळण्यासाठी वेळ लागत नाही.नशिबाची दार उघडण्यासाठी वेळ लागत नाही. भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. अधिक श्रवण पौर्णिमेचे रात्री या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.

या राशींच्या जातकांसाठी आता येणारा काळ मोठ्या प्रगतीचा काळ ठरणार असून यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगतीला वेग येणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये घरोघवीत यश यांना प्राप्त होणार आहे. जीवनाला नवी दिशा नवी कलात्मक मिळणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद या राशींवर बसणारा असून अधिक महिन्यापासून पुढे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने यांचे जीवन सुखी समृद्धी आणि आनंद सुखी बनणार आहे. सुख सौभाग्याने यांचे जीवन फुलून येणार आहे.

नित्य सेवा करणाऱ्या सेवेकरांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होणार आहेत. स्वामी आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त करणार आहेत. वरासिंगच्या घटकांवर आता ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद बसणार असून आज पौर्णिमेपासून पुढे आपले जीवन अतिशय सुंदर आणि सकारात्मक बनणार आहे इथून पुढे आपली अनेक स्वप्न साकार होणार आहेत. आपल्या इच्छा आपले मनोगत पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूर्णिमाची तिला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. त्याने अधिक महिन्यांमध्ये येणारे पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये दोन पौर्णिमा तिथे येत आहेत मित्रांनो एक ऑगस्ट रोजी १ पौर्णिमा येत आहे तर दुसरी श्रावण पौर्णिमा ही ३० ऑगस्ट रोजी येत आहे.

१ ऑगस्ट रोजी अधिक श्रवण पौर्णिमा असून ३० ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असणार आहे. ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.या पौर्णिमेला दानधर्म करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री सत्यनारायणाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकट समाप्त होतात. अनेक लाभ प्राप्त होतात. मान्यता आहे की या दिवशी सत्यनारायणाची विधी विधानपरिवार पूजा आराधना करून सत्यनारायणाची कथा टाकल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात.

समृद्धी आणि वैभव यामध्ये वाढ होत असते. घरातीलनकारात्मक वातावरण नगरात्मक ऊर्जा दूर होऊन शुभ आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असते. मित्रांनो आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये तरी नकारात्मक काल चालू असला तरी आता घाबरू नका. कारण इथून पुढे स्वामींचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे त्यामुळे जीवनातील दारिद्र्य जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. तर चला वेळ वाया घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद बसणार आहे. आज पौर्णिमा तिथेपासून पुढे आपले जीवन सुख समृद्धीने फुल येणार आहे.अधिक महिन्यातील ही पौर्णिमा तिथी आपल्या जीवनामध्ये आनंदाचे सुख-समृद्धीचे नवे दिवस घेऊन येणार आहे.आता आपल्या वैभव मध्ये वाढ होणार आहे. आपले जीवन वैभवशाली आणि समृद्ध बनणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारे दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.काही कामे अवघड वाटले असतील तरी घाबरू नका.आज शक्य ते शक्य स्वामी नक्की करतील. नक्की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल.आता वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. संततीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. आपल्या संततीला यश प्रतिष्ठा आणि प्रसिद्ध प्राप्त होणार आहे. घरामध्ये सुखाचे वातावरण असेल.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातीकांवर स्वामींची कृपा होणार आहे. मिथुन राशीचे भाग्य आता उदयास येणार आहे. सेवेकरांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. जे लोक नित्य सेवा करतात. स्वामी समर्थांची भक्ती आराधना करतात. अशा लोकांच्या जीवनामधील दारिद्र्याचा समाप्त होणार असून वैभव वाला सुरुवात होणार आहे. आता प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.भोलेनाथाचा आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

भाग्याचे साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल. व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगले सुधारणा होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जीवांनामध्ये चालू असणाऱ्या एखाद्या जुन्या बिमारी पासून आपली सुटका होणार आहे.आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. धनप्राप्ती चांगली होणार आहे.

३) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असून भोलेनाथाची कृपा देखील आपल्या जीवनावर बरसणार आहे. त्याबरोबर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धीची प्राप्ती होणार आहे. घर धन धान्य आणि सुख समृद्धीने फुलून येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत.

खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये चांगले नोकरी आपल्याला मिळण्याचे योग बनत आहेत. आता आपली स्वप्न साकार होणार आहेत. आपले मनोगत आता पूर्ण होणार आहेत. आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. मित्रांनो आपले व्यक्तिमत्त्व पाहून लोक आपल्याकडे आकर्षित होतील. आपल्या शब्दांमध्ये वजन निर्माण होणार आहे वाणीमध्ये प्रकरता निर्माण होणार आहे. आपल्या वाणीमुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील.

४) तुळ रास – तूळ राशीचे जातक आता भाग्यशाली होणार आहेत. इथून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आशीर्वादाने जीवनातील दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. अपमानाचे दिवस आता समाप्त होणार असून पद प्रतिष्ठा आणि मानसन्मानाची दिवस आपल्याला येणार आहेत.

आता पर्यंत भोगत असलेला दुःख यातने पासून आपली सुटका होणार आहे.जीवनामध्ये मोठी भरभराटी होणार आहे.उद्योग व्यापारात चांगली यश आपल्याला प्राप्त होईल. नवीन सुरू केलेली व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर येणार आहेत. आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने झाला कामाची सुरुवात आपण करणार आहात.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपला आत्मविश्वास उंचावणार आहे. भाग्यची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वादाने स्वामी समर्थांची कृपा आपल्या जीवनावर बसणार असल्यामुळे जीवनातील दारिद्र्य पूर्णपणे समाप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रातील लोकांचे कौतुक होणार आहे.त्याबरोबर हा काळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील लाभकारी ठरणार आहे.

आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल.जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे.आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार असल्यामुळे या काळामध्ये स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर मोठी काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात हा शक्य वाटणारी कामे देखील शक्य होणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *