१ ऑगस्ट श्रावण पौर्णिमा या ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच श्रावण महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान भोलेनाथाला समर्पित मानला जातो आणि यावेळी ५९ दिवसाचा श्रावण महिना आलेला आहे. अधिक मास असल्यामुळे श्रावण महिना मोठा झालेला आहे. अशा काळामध्ये पौर्णिमा तिथीला महत्व प्राप्त झालेल आहे.

या दिवशी व्रत उपवास करणे देखील शुभ मानले जाते. मित्रांनो हा पूर्ण महिना भगवान भोलेनाथाला समिर्पित असून महिनाभर लोक व्रत उपवास करीत असतात. या दिवशी दान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक पाप नष्ट होतात. पूर्णिमा तिथीवर येत असते दानधर्म केल्याने मनो वंचित पण प्राप्ती होत असते. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी देखील लाभकारी मानला जातो.

मान्यता आहे की पौर्णिमा तिथीवर माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होत असतात. श्रावण महिन्यामध्ये येणारी ही प्रथम पौर्णिमा तिथे विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी स्नान आणि पूजापाठ केले जातात. त्याबरोबर माता-पार्वतीची आणि भगवान भोलेनाथाची पूजा आराधना देखील केली जाते. मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुर्भाग्य समाप्त होऊन सुख सौभाग्याची प्राप्ती होत असते.

अनेक लोक या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा देखील करतात. मान्यताही त्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करून सत्यनारायणाची कथा ऐकल्याने व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होते. घरातील नकारात्मक वातावरण बदलून सुख सौभाग्य आणि समृद्धीची प्राप्ती होत असते. मित्रांनो सत्यनारायणाच्या पूजा आणि कथेला या दिवशी विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मित्रांनो पूर्णिमा तिथीवर चंद्र हा आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला गेलेला आहे. मित्रांनो चंद्राचा प्रभाव हा सरळ व्यक्तीच्या मनावर पडत असतो. कुंडलीमध्ये चंद्राची शुभ स्थिती व्यक्तीचा भाग्योदय घडून आणत असते. त्यामुळे कुंडली मध्ये चंद्र जर मजबू स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला अनेक संकटातून मुक्ती मिळत असते. चंद्र मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते. चंद्राची पूजा आराधना केली तर आपल्या कुंडलीतील चंद्र मजबूत आणि बळकट बनत असतो.

त्यामुळे व्यक्तीचा भाग्योदय घडून येत असतो. हा काळ अतिशय सुंदर ठरत असतो. मित्रांनो यावेळी येणारी पौर्णिमा तिथे या काही राशींसाठी लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो श्रावण शुक्लपक्ष पूर्वा शाळा नक्षत्र दिनांक ३१ जुलै रोजी उत्तर रात्री ३:५२ मिनिटानंतर नंतर पौर्णिमा कितीला सुरुवात होणार असून दिनांक १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांनंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.

पौर्णिमा तिथीपासून पुढे येणारा काळ या ६ राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. या भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भावीशाली राशी आणि त्यांना कोणतीही प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- पौर्णिमेपासून मेष राशीच्या जातकांवर पौर्णिमा तिथीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची कृपा आपल्याबरोबर बरसणारा असून भोलेनाथचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. मित्रांनो मागील काळामध्ये आपण बरेच दुःख यातना भोगलेले आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये येणारा काळ आपल्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे.

या संधीचा जर आपण चांगला लाभ प्राप्त करून घेतल्या तर नक्की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो आता इथून पुढे जीवनभर आपण जर भगवान भोलेनाथाची भक्ती आराधना केली तर आपल्या जीवनातील सर्व संकट समाप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. मेष राशीच्या जातकांसाठी येणारे वर्षाचा सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी पौर्णिमा तिथी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. श्रावण पौर्णिमेपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आपले मनोरथ पूर्ण होणार आहेत. आता इथून पुढे मिथुन राशीचे जातक सौभाग्य ठरणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होणार आहे.

नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरगोस ही अशी आपण संपादन करणार आहात.सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मित्रपरिवार सहकारी सर्वच आपले कौतुक करणार आहेत.घरातील वातावरण देखील आनंदी आणि प्रसन्न असेल.पौर्णिमा किती पासून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांसाठी येणार काळ अतिशय सुंदर आणि शुभ ठरणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत.आपली जिद्द आता फळाला येणार आहे. आपल्या चिकाटीला यश प्राप्त होणार आहे. आत्तापर्यंत जीवनामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य करून दाखवणार आहात. आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रसंग घडवून येणार आहेत. प्रेम जीवनासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे.

प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि मधुर बनणार आहे. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.आपले नातेसंबंध मजबूत बनणार आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. आतापर्यंत जे लोक आपली टिंगल उडवत होते.आपल्याला चिडवत होते तेच लोक आता आपले गुणगान गाव लागतील.

४) तुळ रास – तुळ राशीच्या जातकांसाठी पौर्णिमेपासून पुढे प्रचंड प्रगती लावी घेणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक वातावरणाचा पूर्णपणे दूर होणार असून घर सुख समृद्धी आणि आनंदाने फुल देणार आहे. आपले स्वप्न आपल्या इच्छा आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत.

आता ग्रह नक्षत्र अनुकूल ठरत आहेत. माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या जीवनावर बसणार आहे आणि जोडीला भगवान महादेवाचा आशीर्वाद देखील राहणार आहे. त्यामुळे आपली श्रद्धा आपली फक्त आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. तुळ राशीचे जातक सुखी आणि समाधानी बनणार आहेत.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्णसंधीचा काळ ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवाल त्या क्षेत्रामध्ये आपण विजय प्राप्त करणारा आहात म्हणजे आपल्याला आपल्या प्रत्येक प्रयत्नात यश प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या चिकाटीने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात.आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी इथून पुढे मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपले योजना आता साकार होणार आहेत. मित्रांनो आता आपला भाग्योदय घडून येणार आहे. आता माता लक्ष्मीची विशेष करून आपल्या जीवनावर बसणार असल्यामुळे आपली आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. जीवनातील प्रत्येक कष्टाला यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो आपण मागील काळामध्ये भोगलेल्या दुःखाने यातनेपासून आपली सुटका होणार आहे.

आता जीवनाला नवी दिशा प्राप्त होईल. नवा गुरुमंत्र आपल्याला मिळणार आहे आणि नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण करणार आहात. आपल्या जिद्द आणि चिकाटीने कामे करावे लागतील. नव्या आत्मविश्वासाने आपल्याला कामे करावे लागतील. नव्या कामाची सुरुवात आपल्याला करावी लागेल. नक्कीच आपल्याला भरघोस यश येणाऱ्या घरामध्ये प्राप्त होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *