गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील २१ वर्षे राजासारखे जीवन जगतील या ७ राशीचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनावर म्हणून ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद बरसतो तेव्हा परिस्थितीमध्ये सुंदर आणि सकारात्मक परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्र व्यक्तीसाठी अनुकूल असतात आणि जोडीला ईश्वराचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा जीवनामध्ये अतिशय सुंदर आणि सकारात्मक परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नसते. मित्रांनो उद्याच्या शरीरापासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सात राशींच्या घटकांच्या जीवनामध्ये येणार आहे.

या ७ राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता शिनीचा आशीर्वाद बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ समाप्त होणार आहे. सुखाचे सोनेरी दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत.भगवान शनीच्या आशीर्वादाने बहुतेक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये मोठी वाढ होणार आहे.आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. सूर्यपुत्र शनिदेव आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत.

त्यामुळे जीवनातील दारिद्र्याचा काल समाप्त होणार असून सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून घेणार आहे. भाग्याची साथ आणि शनीचा देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर आणि घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार असून आपले स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मित्रांनो उद्या श्रावण शुक्ल पक्ष ज्येष्ठ नक्षत्र दिनांक २९ जुलै २०२३ रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून याच दिवशी कमला एकादशी आहे.एकादशीचा दिवस हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र दिवस मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी विधी विधान पूर्वक भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्त समस्या समाप्त होतात.एकादशीची व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते.

आणि यावेळी येणारी एकादशी ही शनिवारी येत आहे त्यामुळे ही एकादशी अतिशय शुभ मानली जात आहे. कमला एकादशीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो शनिवारचा दिवस हा भगवान शनि देवाला समर्पित असून या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की या दिवशी शनीच्या नावाने येत असती दानधर्म केल्याने शनिदेव आति शिग्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त करतात.

त्याबरोबर या दिवशी शनि देवाची पूजा आराधना करून शनि चालीसा पाठ करणे किंवा शनि महामंत्राचा जप करणे देखील शुभ मानले जाते. त्याबरोबरच काळे तीळ, काळी छत्री, काळे वस्त्रा अर्पण करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होते आणि येणाऱ्या काळ अतिशय सुखाचा काळ ठरत असतो.

उद्याच्या शनिवारपासून पुढे असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सात राशींच्या आयुष्यात येणाऱ्या असून यांचा भाग्योदय घडून येणार आहे तर चला वेळ वाया न घालता पाहुयात कोणते आहेत त्या सात राशी भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये शनीची विशेष कृपा बरसणार आहे. सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत आपले भाग्य आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. शनीचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी राहणारच आहेत. त्याबरोबर घरे नक्षत्राची अनुकूलता सुद्धा आपल्या जीवनावर बसणार आहे. आत्तापर्यंत आपल्या असणारे आपले टिंगल उडवणारे लोक आता आपल्याकडे पाहून आश्चर्यचकित होतील. आता तेच लोक आपले गुणगान गाऊ लागतील. कारण शनी देवांचा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. आता भोगत असलेल्या दुःख यातने पासून आपली सुटका होणार आहे.

आता जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. शनि देवांचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कष्टाला आपल्या फळ प्राप्त होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.शत्रू स्वतः आपल्याकडे येऊन क्षमा यात्रा लागणार आहे. उद्योग व्यापारामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ सुखद काळ ठरणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान शनि देवाचा आशीर्वाद देखील आपल्या राशीवर बसणार आहे. नक्षत्र आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल ठरणार आहे.त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल ठेवाल. त्या क्षेत्रामध्ये घवघवीत यश संपादन करणारा हात नोकरीसाठी आणि व्यापारासाठी अशा दोन्ही गोष्टीसाठी हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठेवणार आहे. व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

तर मना जोगी नोकरी आपल्याला मिळण्याची उपलब्ध आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून लोक आपल्याकडे आकर्षित होतील.याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे शत्रूवर मोठा विजय होईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरणार आहे.

३) सिंह रास – सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ सुवर्णसंधी घेणार आहे. उद्याच्या शनिवारपासून पुढे शनि देवाची विशेष करून आपल्या जीवनावर बसणार आहे. या काळामध्ये एखाद्या जुन्या कर्जातून देखील आपण मुक्त होऊ शकतात. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत.अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. भाऊ बंदकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद देखील दूर होतील. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल. मानसिक तानाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे आणि सोबतच आर्थिक आवक देखील वाढणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने इथून पुढे आता सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. शनिवारच्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी शनिला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. शनीच्या नावाने गरीबी व्यक्तीला दानधर्म करणे देखील आपल्यासाठी अनुकूल ठरू शकते.

४) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता शनिदेव यांचा आशीर्वाद बरसणार आहे. शनि महाराज आपल्यावर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करावे लागतील. देवाच्या दिवशी शनीच्या नावाने येता शक्ति दानधर्म करणे. आपल्यासाठी शुभ ठरू शकते त्याबरोबरच या दिवशी काळ्या कुत्र्याला रोटी टाकणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्या दिवशी काळ्या कुत्र्याला रोटीचा निवेद्य दिल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे अनेक समस्या दूर होऊ शकतात.

तूळ राशीच्या जातकांना उद्योग व्यापारामध्ये आता घवघवीत यश प्राप्त होईल. नोकरीसाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होणार असून सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आर्थिक आवक वाढणार आहे. धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तुळ राशीचे घातक खवखवित यश या काळामध्ये प्राप्त करणार आहे त्याबरोबर वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये देखील जीवनातील जोडीदाराचे चांगले सुख चांगले साथ चांगले प्रेम आपल्याला लागणार आहे.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांवर शनिदेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपण प्राप्त करणारा आहात. वृश्चिक राशीच्या जातकांना हे लोक ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतील त्या क्षेत्रामध्ये यांना यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे नोकरीमध्ये सुद्धा सुंदर प्रगती घडून येणार आहे.नोकरीमध्ये किंवा व्यापारामध्ये आपल्याला एखादा बदल करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

नवीन प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण आता इथून पुढे करणार आहात. मित्रपरिवार सहकारी सर्व आपली चांगली मदत करतील घरातील लोकांशी आपले नाते पुन्हा एकदा मजबूत बनणार आहे. मित्रांची देखील सहाय्यता आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रत्येक शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन नारळ अर्पण करणे शुभ ठरू शकते किंवा महिलांनी हनुमानजीच्या नावाने वानरांना फळांचा फळ देणे हे देखील शुभ ठरू शकते.

६) धनु रास – धनु राशीसाठी आता हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखाने यातनेपासून आपली सुटका होणार आहे. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. धनु राशीचे जातकांना आता इथून पुढे घवघवीत यश प्राप्त होणार आहेत. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद शनिदेवाचा आशीर्वादाने ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

धनु राशीचे जातक मोठी प्रगती आता लवकरच करणार आहेत.शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. विवाहाचे योग देखील या काळात म्हणून येऊ शकतात. ज्या लोकांच्या विवाहामध्ये मागील काळात अडचण येत होत्या त्यांचे विवाह येणाऱ्या काळात जमुन शकतात. आता इथून पुढे उद्योग व्यापारातून देखील आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

७) कुंभ रास – कुंभ राशिवर शनिदेवाची विशेष कृपा बसणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. सरकारी कामात आपल्याला चांगले यश मिळू शकते. या काळामध्ये एखाद्या सरकारी योजनेचा लाभ देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. शनीचा आशीर्वाद असल्यामुळे या काळात एखाद्या नवीन क्षेत्रात जरी आपण पदार्पण केले तरी त्या ठिकाणी देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते.

विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल करणार आहेत. विदेश यात्रेचे योग या काळात बनत आहेत. अनेक दिवसांपासून विदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याची किंवा विदेशामध्ये व्यापार करण्याची जर आपले स्वप्न असतील. तर ते देखील या काळात पूर्ण होऊ शकतात. मानसिक तनाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. हा काळ सर्वच दृष्टीने शुभफलदायी ठरणार आहे.

एकूणच कुंभ राशीच्या जातकांसाठी इथून पुढे प्रगतीची दिवस येणार असून राजासारखी जीवन आपण आता इथून पुढे जगणार आहात.फक्त आपल्याला आपली मेहनत चांगली करावी लागेल आणि प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने तेल दान करणे. आपल्यासाठी शुभ ठरू शकते किंवा शनि चालीसा पाठ करण्याची महामंत्र्यांचा पाठ करणे हे देखील आपल्यासाठी लाभकारी ठेवू शकते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल. कुंभ राशीच्या व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये चांगला लाभ प्राप्त करणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *