नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनामध्ये वेळ काळ आणि परिस्थिती नेहमी बदलत असते. मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. तर त्या ग्रह नक्षत्राच्या तिथीनुसार मानवी जीवनामध्ये वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. कधी कधी हे परिवर्तन मनुष्याचे जीवनासाठी शुभ आणि सकारात्मक असते तर कधी नकारात्मक असते. दिनांक १३ जुलैपासून येणारा काळ या काही भाग्यवान राशींसाठी असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काय ठरणार असून इथून पुढे यांच्या जीवनामध्ये व समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे.
आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येणार असून येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रगती यांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे. ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहणार असून नक्षत्र यांच्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो दिनांक १३ जुलै रोजी कामिका एकादशी आहे. ही एकादशी चातुर्मासातील पहिली एकादशी मानली जाते. आषाढ महिन्यामध्ये येणारे ही एकादशी अतिशय शुभ फलदायी एकादशी मानली जाते.
या एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये अतिशय श्रेष्ठ व्रत मानले जाते. मान्यता आहे की जो कोणी भक्त एकादशीच्या दिवशी व्रत करतो अशा भक्तांना कितीही नकारात्मक काळ चालू असला तरी परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. भगवान विष्णूचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर भर असतो तेव्हा तिच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. त्याच काळामध्ये येणारे एकादशी ही शुभ मानले जाते.
विष्णुपुराणानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने आकाल मृत्यूचे भय राहत नाही. त्यामुळे ही एकादशी अतिशय शुभ मानले जाते. जो कोणी भक्त या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णूची भक्ति आराधना करतो भगवान विष्णूला शरण जातो अशा भक्ताच्या जीवनातील सर्व संकटात सर्व बाधा दूर होतात आणि सौभाग्याची प्राप्ती होते. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशी जातकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. कामिका एकादशी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आतापर्यंत जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ दुर्भाग्य आता बदलणार आहे. सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
आपल्या जीवनातील समस्त पापांचा नाश होणार असून आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये भरभराटीला सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारात सुंदर प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आपली योजलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी देखील आपल्या कामावर प्रसन्न असतील.
२) वृषभ रास- वृषभ राशीसाठी हा काळ सुवर्णसंधीचा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. करियरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. त्यामध्ये असणारे क्षमतेचा भरपूर प्रमाणात उपयोग आपण करणार आहात.इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.
नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. जे काम हाती घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आता इथून पुढे अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.
३) कर्क रास- कर्क राशींच्या घटकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा बरसणार आहे. आता एकादशी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपले स्वप्न आता साकार होणार आहेत. जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होणारा आहात. परिवारातील लोकांचे चांगली साथ चांगली सहकार्य आपल्याला लागणार आहे.
आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. भाग्याची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कर्क राशींच्या जातकांसाठी हा काळ सुख सौभाग्य घेऊन येणार आहे.
४) कन्या रास – कन्या राशीचा तत्कांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख सौभाग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आपली योजलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कामामध्ये येणारे अडथळे आता दूर होतील. एखाद्या सरकारी योजनेचा देखील आपल्याला लाभ प्राप्त होऊ शकतो. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
५) तुळ रास- तूळ राशीच्या जातकांवर भगवान विष्णूचा आशीर्वाद बरसणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता बदलणार आहे. मन आनंदाने फुलून येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. पती पत्नी मध्ये चालू असणारे नकारात्मक भांडणे आता दूर होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यवसायातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. मना जोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत.
६) धनु रास- धनु राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अनेक दिवसानंतर सुखाची बहार येणार आहे. सुख समृद्धीने आपले जीवन फूलून येणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मन समाधानी बनेल. आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्या प्रत्येक कामामध्ये घवघवीत यश आपल्याला मिळणार आहे. येणारे नवीन काम कोणत्याही सुरू करण्यासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
उद्योग व्यापारामध्ये चालू असणारा नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. व्यापारामध्ये आपण बनवलेले योजना यशस्वी ठरणार आहेत. कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. मानसिक ताणतणावापासून आपण मुक्त होणार आहात. आरोग्याच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे.
७) मकर रास- मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. आपले प्रत्येक प्रयत्न फळाला येणार आहेत. आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार आहे. अनेक दिवसापासून आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सरकारी नोकरीच्या दृष्टीने हा काळ शुभ ठरणार आहे. संसतीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहेर येणार आहे त्यामुळे आपले मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मैत्रीचे नाते अधिक मजबूत आणि घट्ट बनाणार आहे. एकूणच येणारा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. त्यामुळे या काळात अत्यंत चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
८) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. नवलौकिक आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सरकार दरबारी काम करणाऱ्या लोकांसाठी पत्रकार अशा लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे आर्थिक क्षमता मजबूत बनेल. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे.धन धान्य आणि सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.