आज संकष्टी चतुर्थी पासून या ५ राशीं वर बरसणार गणपती बाप्पाची विशेष कृपा. पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सर्व देवतांपैकी गणपती बाप्पाला सर्वप्रथम पूजनीय मानले जाते. कोणते महत्त्वाचे मंगल कार्य करणे आधी गणपती बाप्पाची विधी विधानपरिवार पूजा करणे महत्त्वाचे असते. श्री गणेश हे प्रथम पूजनीय असून ते विघ्नहर्ता मानतात. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस असून हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्टी चतुर्थी असतात.

गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानला जाते . चतुर्थी तिथीचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपवास ठेवले जातात. आज संकष्टी चतुर्थी या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये शुभ आणि सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

या पाच राशींचा भाग्योदय घडून येणार असून यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येणार आहेत. श्री गणेशाची विशेष कृपा यांच्या जीवनावर बसणार आहे. मित्रांनो आज चतुर्थी तिथीवर ग्रह नक्षत्राचा शुभ संयोग बनत आहे. आज दिनांक ७ जून रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणारा असून आज ते वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि विशेष म्हणजे बुधवारच्या वेळी बुध ग्रह राशी परिवर्तन होत आहेत त्यामुळे विशेष शुभ मानला जात आहे.

बुध ग्रह हे बुद्धीचे कारक मानले जातात आणि श्री गणेश सुद्धा बुद्धीच्या आणि ज्ञानाचे कारण मानले जातात.ते वाणीचे कारक मानले जाते. बुध वाणीचे कारक मानले जातात.बुध ग्रहचा जेव्हा नकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. येणाऱ्या काळामध्ये शुभ आणि सकारात्मक मग अनुभव या पाच राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे.

मित्रांनो आज ज्येष्ठ शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक सात जून संकष्टी चतुर्थीच्या व्रत ठेवले जाणार आहे. चतुर्थी तिथी पासून पुढे येणारा काळ या पात्राशीसाठी भाग्य तर घडून येणार आहे. तर चला जेवायला घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील आर्थिक संकट आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. मानसिक तणावात समाप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मित्रांनो आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये काही प्रयत्न केलेल्या आहेत त्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःच्या वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात.

बुध ग्रहाचा अतिशय चांगला प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. बुध हे बुद्धीचे कारक मानले जातात. त्यामुळे आपल्या बुद्धीला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. करिअरमध्ये अनेक आपल्याला संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आलेल्या संधीचा आपण कसा उपयोग करून घेता येईल त्याचा विचार करून या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता इथून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. येणार काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी हा काळा अतिशय प्रगतीचा काळ ठरणार आहे. श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून आता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि सोबतच बुध ग्रहाची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. मिथुन राशीसाठी हा काळ सुखाचा जाणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये आतापर्यंत जे वाद होते ते दूर होणार आहेत.

आपल्या स्वतःमध्ये काही परिवर्तन कडून घे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ध्येय प्राप्तीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. नवीन व्यक्तींच्या सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गुंतवणूक करण्यासाठी हा काळा अनुकूल आहे.

३) सिह रास- सिह राशींच्या जातकासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आपल्या वाणीचा अतिशय आपण चांगला उपयोग करून घेणार आहात. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नावलौकिक प्राप्त होणार आहेत.

नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून नोकरीमध्ये आपले मन रमणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. प्रेम जीवनाच्या दृष्टीने आनंदाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

४) तुळ रास- बुधाच्या राशी परिवर्तनामुळे चमकून उठेल आपले भाग्य. बुधाचे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आपल्या योजना आता सफल बनणार आहेत.आपल्याला कोणत्यातरी एका निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नफ्यामध्ये वाढ होईल. विदेश यात्रेचे योग आहेत.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशिसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक समाधान करत असेल. मागील काळामध्ये जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

स्वतःमध्ये असणारे क्षमतेचा भरपूर प्रमाणात आपण उपयोग करणार आहात. या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. यश कीर्ती आणि मान सन्मानाची प्राप्ती आपल्याला इथून पुढे येऊ शकते. आपल्याला आपल्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *