नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीची एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी किती येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात. शुक्लपक्ष येणाऱ्या चतुर्थीच्या तिथीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते.
कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी कितीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. म्हणजे अमावस्या नंतर येणाऱ्या तिथीला वरद विनायक चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.हा दिवस गणेश भक्तांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणेशाला समर्पित मानला जातो. मित्रांनो विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांचे पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारे समस्त प्रकारचे दुःख समाप्त होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी सौभाग्य नांदत असते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधी विधान पूर्व पुजा आराधना करणाऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर श्री गणेशाची पूजा आराधना करून व्रत सोडले जाते. चतुर्थीचीवर चंद्राची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. मित्रांनो भगवान श्री गणेश सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. जेव्हा श्री गणेश प्रसन्न होतात तेव्हा भक्तांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे ७ जून रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार असून बुध ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. चतुर्थी कितीवर बुध ग्रहाची होणारे राशी परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण बुध ग्रह हे बुद्धीचे कारक मानले जातात आणि श्री गणेश देखील बुद्धीचे ज्ञानाचे कारक मानले जातात. त्यामुळे या काही खास राशी निवड त्याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. या राशींच्या जातकांचा भाग्य घडून येणारा आहे.
श्री गणेशा आणि बुधाची कृपा या राशींवर जातकांच्या जीवनावर बरसणार असून यांच्या जीवनातील प्रत्येक समस्या समाप्त होणार आहे. मित्रांनो ज्येष्ठ कृष्णपक्ष उत्तरा आषाढा नक्षत्र दिनांक सात जून २०२३ रोजी संकष्टी चतुर्थी रोज बुधवार असून रात्री १० वाजून ३८ मिनिटांनतर चंद्रोदय होणार आहे. यांच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे. आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशींच्या जातकांसाठी ग्रह नक्षत्रातीचे अनुकूल बनत आहे. संकष्टी चतुर्थीच्या सकारात्मक प्रभाव आणि बुध ग्रहाची राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत. आपल्या बुद्धिमत्ताला एक सकारात्मक चालला प्राप्त होणार आहे. मित्रांनो अनेक दिवसापासून बऱ्याच दुःख यातना सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. स्वतः श्री गणेश आपल्या राशीवर प्रसन्न आहेत आणि बुद्धाच्या कृपेने आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक तेज प्राप्त होणार आहे.
आपण घेतलेले निर्णय आता यशस्वी ठरणार आहे. आता इथून पुढे आपल्या धाडसांमध्ये वाढ होणार आहे. चटकन निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होणार आहे. आलेल्या संधी पासून आपल्याला प्राप्त करून घेता आला पाहिजे. मेष राशींच्या जातकांसाठी आता इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश यांना प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत मिळणार आहेत. प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे.
२) वृषभ रास- सुखा समाधानाचे दिवस आपल्या वाट्याल येणार आहे. गजानची विशेष कृपा याच्यावर राहणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शेती विषयक हा काळ अनुकूल राहणार आहे. मोठे करार या काळात जमून येऊ शकतात. वाह सुखाचे प्राप्ती आपल्याला होऊ शकते. स्वतःमध्ये असणारे क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेणार आहोत.
इथून पुढे आता नव्या सुखाची नवी सुरुवात होणार आहेत. अतिशय सकारात्मक परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. हाती घेतलेल्या आपल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे.
३) कन्या रास- कन्या राशि वर बुध ग्रहाची विशेष कृपा बरसणार आहे. प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. ज्या काही क्षेत्रांमध्ये आपल्याला काम करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले काम मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीसाठी करत असलेल्या प्रयत्न सफल ठरतील. आनंदाची बातमी आपल्या कानावर लवकर देऊ शकते.
वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे. प्रेम जीवनामध्ये आपल्या जोडीदाराची साथ प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आणलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. धनप्राप्तीचे संकेत बनत आहेत.
४) तुळ रास- तूळ राशींच्या जातकांवर विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील दुःख दारिद्र्याचा समाप्त होणार आहेत. एखाद्या मोठ्या संकटातून आपण सुखरूपपणे बाहेर पडणार आहात. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आरोग्याच्या समस्या तक्रारी समाप्त होणार आहेत. घरातील लोकांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. विदेशामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांसाठी अनुकूलता बरसणार असून गजाननाची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसिक ताणतणावात आता समाप्त होईल. जीवनामध्ये आतापर्यंत चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा आपण चांगला उपयोग करणारा आहात. हा काळ सुखाचा जाणार आहे. माणसान्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल.
६) धनु रास- धनु राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस लवकरच आपल्या वाट्याला येणार आहे. धनु राशीसाठी इथून पुढे येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. गणपती बाप्पाची विशेष कृपया आपल्या जीवनावर दिसून येईल. चतुर्थी तिथी पासून अतिशय सुंदर परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. बुध ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून प्रत्येक
क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता समर्थ होणार आहे. घर आनंदाने सुख समाधान आणि फुलून येणार आहे. नकरात्मक वातावरण दूर होणार असून सकारात्मक वातावरणाची निर्मिती आपल्या जीवनामध्ये होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.