नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती अतिशय अनुकूल आणि अतिशय लाभकारी बनते तेव्हा मानवी जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभा दिसून आल्याशिवाय राहत नाही. ग्रहांची होणारी राशांतरे बनत असलेल्या स्थितींचा होणारा बदल प्रत्येक राशीच्या जातकाला येत असतो. येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा सुखद अनुभव काही खास राशींच्या जीवनामध्ये असतो.
१५ मे पासून भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो १५ मे रोजी ग्रहांची राजे सूर्य परिवर्तन करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करत असतो. ग्रहांच्या होणारे या राशी परिवर्तनाचा राशीनुसार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो.
मित्रांनो १५ मे २०२३ रोजी सकाळी ११:३२ मिनिटांनंतर ग्रहांचे राजे सूर्यदेव राशी परिवर्तन करणार असून ते वृषभ राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्याचे हे होणारे राशि परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सूर्या जवळपास एक महिना याच राशीमध्ये राहणार आहे.१५ जूनला सूर्य राशी परिवर्तन करणार आहेत. बुधाच्या मित्र राशीमध्ये मिथुन राशि मध्ये प्रवेश करणार आहे.
अशाप्रकारे सूर्याचे गोचर होत आहे. सूर्याला आत्म्याचा कारक मानले जाते. सूर्याला पित्याचा दर्जा प्राप्त आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
सूर्य आपले सर्वांचे ऊर्जा दाता आहेत. सूर्य हे अन्नदाता देखील आहे.सूर्य हे प्रकाशाचे एक स्त्रोत आहे. त्यामुळे सूर्याचे परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) वृषभ रास- वृषभ राशीसाठी सूर्याच्या आगमन आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. सूर्या आपल्या चतुर्थ भावाचे स्वामी आहेत. आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. नाते संबंधांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे.स्वतः मध्ये एका ऊर्जेचे अनुभूती होणार आहे. एक नवा आनंद आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. भौतिक सुख-समृद्धीचे प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. वृषभ राशीच्या विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षेमध्ये सूर्य देवाच्या कृपेने यश मिळणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. सरकार क्षेत्रांमध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.
२) कर्क रास- कर्क राशींच्या जातकांसाठी सूर्याचे बचत असे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. सूर्य आपल्या राशी दुसऱ्या भावाचे स्वामी आहेत. सूर्य यावेळी वृषभ राशि मध्ये गोचर करत आहेत. हा काळ आपल्या जीवनामध्ये मनोकामनापूर्तीचा काळ ठेवणार आहे. आपली सर्व स्वप्न आता साकार होण्याची संकेत आहेत. इथून पुढे प्रगतीच्या अनेक दिशा प्राप्त होणार आहेत. जे निर्णय आपण घेणार आहे ते निर्णय आता यशस्वी ठरतील. चांगल्या मित्राची भेट आपल्याला होणार आहे.
मनामध्ये आपले प्रभुत्व वाढणार आहे. प्रभावशाली लोकांची आपल्याला मदत होणार आहे.मोठ्या लोकांसोबत संपर्क वाढू शकणार आहेत. शत्रु सुद्धा या काळात आपल्यापासून भयभीत असणार आहे. नाते संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. मित्राच्या मदतीने एखाद्याने व्यवसायाची सुरुवात आपण करू शकता. या क्षेत्रामध्ये कामj करायला त्या क्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून बनवलेले योजना आता साकार होणार आहे.
३) सिंह रास- सिंह राशीच्या जातकांवर अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी आहेत. सूर्य आपल्याला या काळात अतिशय शुभ फळ देणार आहेत. सूर्याचे वृषभ राशी मध्ये होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. मोठी प्रगती घडून येणार आहे. या काळामध्ये मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
उद्योग व्यापारातून बरोबर आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी नोकरी मिळण्याचे योग आहेत . कार्यक्रमांमध्ये चांगला लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. विरोधकांना नमते घेण्यास भाग पडणार आहात. शत्रुवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात.
४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी सूर्याचे गोचर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सूर्य आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नव्या व्यवसाय साकारण्याची स्वप्न सफल होऊ शकते.
हा काळ जीवनला नवा आकार देणार काळ ठरणार आहे. आपल्या संकल्पना आता पूर्ण होणार आहेत. प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुद्धा दिवस आपल्या वाटेने येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. हा काळ करियरच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
५) मकर रास- मकर राशीसाठी सूर्याचे कचरा अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. सूर्य आपल्या अष्टभावाचे स्वामी आहेत. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. कामामध्ये आपल्याला आवड आहे तेच काम आपल्याला मिळणार आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला मिळणार आहेत.
अनेक दिवसापासून मनामध्ये असणारी कल्पना आता साकार बनणार आहे. प्रेमाचे नाते मधुर आणि मजबूत बनणार आहे. आपल्या जोडीदारांप्रती आपण समर्पित राहणारा आहात.अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहच्या जीवांनामध्ये विवाहचे योग जमून येणार आहेत. आर्थिक दृष्ट्या काळ शुभ ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीची नावे साधन आपल्यासाठी उपलब्ध होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.
६) मीन रास- मीन राशींच्या जातकांवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.सूर्य आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. सूर्याचे वृषभ राशी मध्ये होणारे गोचर आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. सूर्याची गोचर आपल्या तिसऱ्या भावामध्ये होत आहे.सूर्य आपल्या सहाव्या भावाचे स्वामी मानले जातात. एक नवा आत्मविश्वास आपल्याला निर्माण होणार आहे.
नवीन कामाची सुरुवात अतिशय लाभकारी ठरणार आहे. कलाकार लोकांसाठी हा काळा अतिशय लाभिकारी ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या एकाग्रतेमध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थी वर्गांना चांगले यश प्राप्त होणार आहे. परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या संकल्पना साकार होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.