नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनावर जेव्हा गृह नक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वरी कृपा बरसण्यासाठी सुरुवात होते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती होण्यासाठी वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची स्थिती ईश्वरी शक्तीचा आधार जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून काहीचा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत.
कालच मंगळ ग्रहाचे कर्क राशि मध्ये परिवर्तन झाले आहे. त्यामुळे ग्रह नक्षत्रांची स्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. त्याबरोबरच माता लक्ष्मीची विशेष कृपा या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद यांच्यावर दिसून येणार आहे. त्यामुळे इथून पुढे यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत मिळत आहेत.
मित्रांनो उद्या वैशाख कृष्णपक्ष श्रवण नक्षत्र कालाष्टमी दिनांक १२ मे शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की शुक्रवारच्या दिवशी व्रत उपवास ठेवून माता लक्ष्मीची विधी विज्ञान पूर्वक पूजा आणि आरती केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक संकट समाप्त होत असतात.
या दिवशी गाईला गुळ रोटीचा नैवेद्य दिल्याने देखील मनुष्याच्या जीवनातील संकटे दूर होत असतात. इथून पुढे यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. या राशीत जगातकांना भाग्यची साथ मिळणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. भाग्याची साथ मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता शुभ काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.
मानसिक ताण तणाव समाप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीची वरात उपवास आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचे पुष्प अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. आता इथून पुढे आर्थिक समस्या समाप्त होणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मिथुन राशीसाठी उद्याच्या शुक्रवारपासून आनंदाची भरभराट येणार आहे. जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. आपण योजलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कामामध्ये येणारी विघ्न दूर होणार आहेत . अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक समस्या समाप्त होतील. अचानक धनलाभ याचे योग जमून येतील. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. आता इथून पुढे मानसिक तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
३) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी उद्याच्या शुक्रवारपासून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. अनेक दिवसापासून व्यवसायामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये घवगवीत यश प्राप्त होण्याची संकेत आहे.
सरकारी कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतील. एखाद्या सरकारी योजनाचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अनेक दिवसापासून रंगवलेली स्वप्न साकार होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. समाजामध्ये आपल्या कामाचे कौतुक होणार आहे.
४) तुळ रास- तूळ राशीच्या जातकांच्या जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. मंगळ ग्रहाची होणारे राशी परिवर्तन आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. या काळामध्ये मन लावून अत्यंत मेहनत करण्याची आवश्यकता आहे.
आता इथून पुढे योजलेली कामे पूर्ण होतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. लवकरच आपल्या प्रगतीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मन समाधानी असेल. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत करून गाईला गुळ रोटीचा नैवेद्य पहिले आपल्यासाठी शुभ फालदायी ठरू शकते.
५) धनु रास- धनु राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून पुढे प्रगतीचे वाटा मोकळ्या होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना त्यापासून आपले सुटका होणार आहे. कोर्टकचारांच्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. सास आणि पराक्रमामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
मागील काळामध्ये केलेली गुंतवणूक येणारे काळामध्ये आपल्या उपयोगी पडणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. व्यवसायातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गरीब लोकांना दानधर्म करणे आपल्यासाठी शुभकालदायी ठरू शकते.
६) मकर रास- मकर राशीच्या जातकांसाठी उद्याची शुक्रवारपासून पुढे जीवनाला नवी कलाटणी मिळणार आहे. नशीब आपल्याला चांगली साथ देणार आहे. आपली स्वप्न आता साकार होणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. घरामध्ये चालू असणारे दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे.
सुख-समृद्धीची भरभराट लवकरच होणार आहे. धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मन समाधानी असेल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे. प्रत्यक्ष शुक्रवारी माता लक्ष्मीला लाल फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.