नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. गणेश भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. मित्रांनो चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित मानले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथे असतात. एक तिथी शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. कृष्णपक्षत येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते.
मित्रांनो संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करणे विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की या दिवशी दिवसभर उपवास करून श्री गणेश चतुर्थीची व्रत कथा ऐकणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात श्री गणेशाची विधी विधानपरिवार पूजा आराधना केली जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
एवढेच नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा पाठ केल्याने घरामध्ये सुख शांती नांदते. या दिवशी चंद्राची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. मान्यता आहे की जो कोणी भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून या चतुर्थीच्या दिवशी लवकर स्नान करून त्यानंतर श्री गणेशाची पूजा आराधना करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.
श्री गणेशाचा जप मंत्र करणे शुभ मानले जाते. त्याबरोबरच या दिवशी पूजेमध्ये मोदक लाडू आणि दुर्वा श्रीगणेशांना अर्पित करणे शुभ मानले जाते. या दिवशी संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयानंतर श्री गणेशाची पूजा केल्याने गजाननाची विशेष कृपा बरसल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो श्री गणेश सुखकर्ता असून दुखहर्ता मानले जातात. त्यामुळे ते भक्तांच्या जीवनामध्ये येणारे सर्व दुःख दारिद्र्य सर्व संकट दूर करतात.
यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी या सहा राशीसाठी अतिशय शुभ फलदायी आणि लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. संकष्टी चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठली या भाग्यवान राशींचे भाग्य. यांच्या जीवनामध्ये आता शुभ काळाची सुरुवात होणार आहे.
मित्रांनो दिनांक ८ मे वैशाख शुक्लपक्ष ज्येष्ठ नक्षत्र सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री ९:४७ मिनिटांनी चतुर्थी तिथी पासून पुढे काही भाग्यवान राशींचा भाग्य कडून येणार आहे. या सहा राशींच्या जातकांवर गजाननाची विशेष कृपा बरसणार असून जीवनामध्ये येणारी सर्व संकट आता दूर होणार आहेत. तर चला जेवायला घालवता पाहूया कोणत्याही त्या सहा राशीं आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीवर गजाननची विशेष कृपा बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपले सर्व स्वप्न आता साकार होणार आहे. आपल्या स्वप्नांना नवा आकाश प्राप्त होणार आहे. मानसिक ताण-तणाव दूर होणारा असून उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. श्री गणेशाची आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील सर्व संकट बादा दूर होणार आहेत. या काळामध्ये आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेवढे चांगले कर्म कराल तेवढे चांगले फळ प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. वैवाहिक जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने फुलून येणार आहे.
२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जातकांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहे. कोर्ट कचऱ्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरू शकतो. तरीपण खान पानावर लक्ष देणे आवश्यक आहे. नात्यांमध्ये आलेली कटुता दूर होईल. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
३) कर्क रास- कर्क राशींच्या जातकांवर श्री गणेशाचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. व्यापारातुन आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या योजना सफल बनतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे. आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात देखील भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
४) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याच्या काळात समाप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळे होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीचे अडलेले काम आता मार्गे लागू शकते. या काळात बनत असलेली ग्रह दशा देखील आपल्याला अनुकूल ठरत आहे.
आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनात वारंवार येणारे संकटे दूर होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळा अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.मानसिक तणाव दूर होईल. आपल्या जीवनाला एक नवीन दिशा मिळणार आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. अनेक दिवसापासून कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.
हा काळ प्रचंड प्रगतीचा ठरणार आहे. त्यामुळे या काळात आपले स्वतःचे प्रयत्न चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कष्टाने आपल्याला मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. वाणीचा जीवनामध्ये चांगला उपयोग करून घेणारा आहात. यश कीर्ती मानसन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
६) मकर रास- मकर राशीच्या जीवनावर गजाननाची विशेष कृपा बारसणार आहे. आर्थिक संकट समाप्त होणार आहे. मन आनंदित आणि प्रसन्न राहणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. नवा व्यवसाय करण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते.
मानसिक तणाव दूर होईल. हा काळ यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळा अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये मोठी भरभराट बघायला मिळणार आहे. आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.