देवाकडे मागण मागताना ही चूक अजिबात करू नका; देवता होतात नाराज आयुष्यभर करत बसाल पश्चाताप..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्यापैकी बरेच जण संकटाच्या काळात देवाचा धावा करतात पण संकट संपले की मात्र, देवाला ते विसरून जातात. आपण आपल्या सुखासाठी देखील बरे जण देवाची पूजा अर्चना करत असतात मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की एखादी संकट आपल्यावर ओढवले की देवाचा धावा करतात पूजा करतात आपल्या समस्या देवापुढे मांडतात.

त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी विनवणी करतात. हे संकट माझे दूर होऊ दे आणि मग मी हे असे असे करेल म्हणजे एखादी नवस ते बोलतात परंतु मित्रांनो जेव्हा त्या व्यक्तीचे संकटे समस्या ते लोक नवस पूर्ण करत नाहीत. म्हणजेच त्यांनी देवाला काहीतरी वचन दिले असते ते वचन हे लोक पूर्ण करत नाहीत.

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण असे असतात की जे काही संकट येईल त्यावेळेस ते नवस बोलतात परंतु ते फेडायला ते विसरतात मित्रांनो परंतु आपण नवस आपण देवाला बोललेलो आहोत ते आपले संकट कमी झाल्यानंतर पूर्ण करायचे असते.

परंतु काही लोक हे सर्व विसरून जातात तर मित्रांनो बरेच जण हे आपल्या देवघरातील देवांना पाण्यात देखील ठेवतात आणि मग आपल्या समस्या कमी झाल्यानंतर ते सोयीस्कर रित्या त्यांना हवं तेव्हा करतात. जे वचन आपण दिलेला आहे देवांना ते पूर्ण करतच नाही परंतु मित्रांनो याचा परिणाम असा होतो की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडते.

तसेच आर्थिक हानी होती आपला जर उद्योग व्यापार असेल तर त्यामध्ये आपला तोटाच होत असतो तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे नव स पूर्ण येत नाही ते वचन पूर्ण करता येत नाही तर असे वचन तुम्ही अजिबात बोलू नका. तुम्ही अगोदर नवस बोलला असाल तर तर तो तुम्ही अगोदर फेडा जर तुमच्या हातून एखाद्या वचन एखादा नवस पूर्ण होत नाही तर नवस बोलण्याची काहीच गरज नाही.

तुम्ही देवाजवळ नवस अजिबात बोलू नका. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर किंवा संकट आले तर तुम्ही देवांसमोर बोलू शकता आणि त्या कमी करण्यासाठी प्रार्थना ही करू शकता. जर तुमच्या हातामध्ये नवस फेडण्याची ताकद असेल जर तुम्ही मनापासून नवस फेडणार असाल तरच तुम्ही देवाला नवस बोला.

जर तुम्ही नवस फेडणार नसेल तर तुम्ही कोणतेही मागणे जेव्हा देवासमोर मागत असतात तेव्हा नवस बोलू नका. तुम्ही बोललेले नवस नाही पडले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर तसेच आपल्या कुटुंबावर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *