नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पोर्णिमा तिथि विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते आणि होळी या सणाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी हुताशनि पौर्णिमा महत्वपूर्ण मानली जाते. विशेष म्हणजे या पौर्णिमा तिथीला होळी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण म्हणला जातो. मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून सदप्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे होळी.
होळी हा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी होळीचा दोन केले जाते आणि तिचा नैवेद्य दाखवला जातो. अग्निदेवतेला नमस्कार करून या दिवशी नारळ फोडला जातो. यावेळी येणारे ही होळी काही खास राशींसाठी लाभकारी आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. होळीच्या दिवशी अद्भुत योग बनत असून या योगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. होळीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आता आपल्या जीवनावर दिसून येणार आहे.
मित्रांनो यावेळी होळीच्या दिवशी गृह नक्षत्रामध्ये अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. ज्योतिष शास्त्र नुसार हा संयोग काही खास राशीसाठी लाभकारी मान्यता आहे. मित्रांनो यावेळी होळी म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शनिदेव कुंभ राशीत उदित होणार आहेत आणि शनीच्या उदित होण्याने याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशीच्या जीवनावर दिसून येण्याच्या संकेत आहेत. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि शनीच्या कृपेने या आज राशीचा भाग्यदयो घडून येणार असल्याने यांच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत आहेत.
मित्रांना पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलेन युक्त असतो.चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला गेला आहे. चंद्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. पौर्णिमेला बोलत असलेल्या ग्रहांच्या शुभ संयुगाच्या सकारात्मक प्रभावाने या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे.
फाल्गुन शुक्लपक्ष मघा नक्षत्र दिनांक सहा मार्च रोजी दु पारी ४:१७ मिनिटांनंतर पौर्णिमेला सुरुवात होणार असून फाल्गुन शुक्ल पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी ६:१० मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशी जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार असून पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आणि होळीचा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहेत. त्याबरोबर भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता दूर होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि लाभकारी ठरणार आहे.
आता इथून पुढे सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. सर्वच क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण आता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग आपल्या जीवनामध्ये जाऊन येणार आहेत. अनेक दिवसापासून मनाला सतवणारे चिंता आता दूर होणार असून मानसिक तणाव पासून आपण पूर्णपणे मुक्त होणारा आहात. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.
२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर ग्रहण क्षेत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येईल. त्याबरोबरच पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य . आपल्या जीवनामध्ये आता लाभकारी परिवर्तन घडवून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. शनिचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आर्थिक दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. धन मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
प्रगतीच्या दारी दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. आरोग्याची प्राप्ती देखील आता आपल्याला होणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार असून ती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.
३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणार काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मानात वाढ होईल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायामध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मानसिक ताण आता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसायावर भरण्याची आपली स्वप्न साकारू शकते.
भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार असल्यामुळे शनीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. शनि महाराज या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहे. वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून यश खेचून आणण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक आणि वाईट काळ समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.
४) कन्या रास- कन्या राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. पोर्णिमा तिथि पासून पुढे जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहेत. आता इथून पुढे मानसिक तणाव दूर होणार आहे. उत्तम प्रगतीची संकेत आपल्या जीवनामध्ये बनत आहे. काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. मानसिक तणावापासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. व्यापारातून अनुकूल प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे.
आता प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्या पदरी पडणार आहे. वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या काळामध्ये करून घेणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये शुभ परिणाम दिसून येणार आहेत. आरोग्याची प्राप्ती देखील या काळामध्ये आपल्याला होणार आहे. विदेशाची जोडलेले एखाद्या व्यवसायातून चांगली आर्थिक प्रगती आपल्याला होणार आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशी वर होळी आणि पौर्णिमेचा विशेष प्रभाव दिसून येणार असून शनीचे कुंभ राशी मध्ये उदित होणे आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे सर्व क्षेत्रांमध्ये अनुकूल प्रगती घडवून येणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने शुभ घटना घडणार आहेत. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्याला मजबूत बनवणारा काळ आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात.
स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा उपयोग उंचवणार आहात. आपली प्रतिमा जगाला दाखवणार आहात. त्यामुळे आपल्या प्रसिद्धीमध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. भाग्य मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ देणार आहे. यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. वेसाची दृष्टीने काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशीसाठी सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आपल्या राशीमध्ये शनीचे उदित होणे होळीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील दारिद्र्य समाप्त होणार असून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. समाजामध्ये आपण केलेल्या कामाच्या करतो होणार आहे.
आढलेली सर्व कामे पूर्ण होणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या विजय प्राप्त होणार आहे.
आता इथून पुढे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सुंदर प्रगतीची संकेत मिळत आहेत. काळ आपल्यासाठी सुंदर आणि अनुकूल ठरणार आहे त्यामुळे इथून पुढे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अतिशय आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस येतील. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येणार आहेत. काका आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात आपण सफल ठरणार आहात. व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.