मनोकामना होतील पूर्ण भाग्योदयाची नवी सुरुवात उद्याचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार आनंदाची बहार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ईश्वरीशक्तीची कृपा जेव्हा व्यक्तीच्या पाठीशी असते तेव्हा कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा बळ व्यक्तीच्या अंगी निर्माण होत असते. जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा जीवनामध्ये मोठे सकारात्मक परिवर्तन घडवून येण्यासाठी सुरुवात होत असते. मित्रांनो ज्योतिष शास्त्र जेव्हा ग्रहण क्षेत्र शुभ आणि सकारात्मक असतात आणि अशावेळी जर ईश्वरी शक्तीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर असली तर मग व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही.

ग्रह नक्षत्राच्या व अनुकूल आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून या राशींच्या जीवनावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो उद्याच्या शुक्रवारी अतिशय अद्भुत योग बनत आहे. या संयोगाचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येणार असून त्यांच्या जीवनातील दारिद्र्य दुःख यातना समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या नव्या दिशेने यांच्या जीवनाची वाटचाल आता सुरू होणार आहे.

मित्रांनो अनेक दिवसानंतर उद्याच्या शुक्रवारी अतिशय अद्भुत शुभ संयोग बनत आहे. मित्रांनो उद्या फाल्गुन शुक्लपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक तीन मार्च रोज शुक्रवार लागत आहे. विशेष म्हणजे या दिवशी आमलकी एकादशी आहे. मित्रांनो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो.

या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात उरात उपवास आणि माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा रदना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक आर्थिक समस्या समाप्त होतात. उद्याच्या शुक्रवारी अतिशय अद्भुत योग बनत असून या दिवशी आमलकी एकादशी साजरी होणार आहे.

मित्रांनो फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. हा दिवस संपूर्णपणे विष्णूंना समर्पित मानला जातो. हा दिवस विष्णूंना अतिशय प्रिय मानला जातो. मित्रांनो भगवान विष्णू हे या जगाचे पालन हार मानले जातात आणि भगवान विष्णूची कृपादृष्टी जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. या दिवशी व्रत उपवास करणाऱ्या विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वश्रेष्ठ व्रत मानले गेले आहे.

या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे लाभकारी मानले जाते मान्यता आहे की या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने संसारिक मोक्ष प्राप्त होत असते आणि सोबतच मोक्षाची प्राप्ती होत असते. एकादशीचे व्रत करून एकादशीची कथा ऐकले नाही मनुष्याच्या जीवनामध्ये सुख सौभाग्याची प्राप्ती व्यक्तीला होत असते.

शुक्रवारच्या दिवशी बनत असलेला हा अद्भुत योग या काही राशींच्या जीवनामध्ये आनंदाने सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे आता यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सोनेरी दिवस त्यांच्या वाट्याला आता येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनामध्ये उद्याच्या शुक्रवारपासून येणारा पुढचा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मानसिक तणावात दूर होईल. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहेत. याबरोबरच आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

धनलाभाची योग बनत आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणारा असून जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. घर परिवारातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अतिशय लाभकारी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. भाग्यश्री साथ आपल्याला मिळणार आहे. अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होण्याची संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणारा असून मनासारखा रोजगार या काळामध्ये उपलब्ध होणार आहे. आपल्यामध्ये असलेल्या कलेला आता महत्त्व प्राप्त होईल. एखादा मोठा पुरस्कार आपल्याला मिळू शकतो.

जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार या काळामध्ये जमून येतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. घरातील लोकांची चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून आत्मविश्वासाने केलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसाय निमित्त काही प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. या काळात केलेले प्रवास आपल्या हिताचे ठरणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आमलकी एकादशीच्या शुभ प्रभाव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये संसारिक गोडवा निर्माण होणार आहे. संसारिक जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेमामध्ये वाढ होईल. नकारात्मक तिथे आता पूर्णपणे बदलणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्य देखील आपली चांगली मदत करणार आहेत. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात. नशीबाची साथ आपल्याला आता मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत होणार आहे. करिअरमध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून मनाजोगी नोकरी मिळण्याची आपल्याला योग बनत आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये मिळू शकते किंवा चालू नोकरीमध्ये वेतन वाढू शकते. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहे.

४) तुळ रास- तूळ राशीवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपण बनवलेले योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून या काळामध्ये मोठा यश खेचून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या मनात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या कल्पना आता साकार बनतील. प्रत्येक क्षेत्रात भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल.

शत्रुवर विजय प्राप्त करण्यास आपण सफल ठरणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धनधान्य आणि संपत्तीने आपले जीवन सुखकर बनणार आहे. समाजामध्ये नावलौकिक वाढ होईल.
कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कामावर अधिकारी प्रसन्न असतील. अधिकाऱ्यांच्या कृपेने बदली अथवा बढतीचे योग येऊ शकतात. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते.

शेतीविषयक कामाना गती येणार असून शेतीतून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून त्यामध्ये वाढ होईल. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. नवीन नातेसंबंधात जमून येणार आहेत. नातेसंबंध मध्ये चांगली सुधारणा घडून येईल. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे.

५) धनु रास- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग येतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. प्रत्येक कामामध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होण्याचे संकेत आहेत. नव्या योजना साकार बनतील. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मजबूत आणि मधुर बनणार आहे.

समाजातून आपल्याला नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ होणार आहे. मानसिक तणावात पूर्णपणे दूर होईल. सहकाऱ्यांची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. सहकार्य आपली चांगली मदत करतील. आता इथून पुढे सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे.

६) मकर रास- मकर राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. मकर राशीच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. प्रचंड नफा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून समाजामध्ये आपल्याला मानसन्मान आणि नावलौकिक वाढणार आहे. नातेसंबंधात आलेला दुरावा आता समाप्त होणार आहे.

भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद विवाद समाप्त होणार असून प्रेम आपुलकीमध्ये वाढ होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करणारा आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे समाजाच्या मागू शकतो. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मानसिक तणावात पूर्णपणे दूर होणार आहे.मन आनंदाने प्रसन्न बनेल. जय क्षेत्रामध्ये आपण मन लावून मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी कामांमध्ये देखील आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *