या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी १३ फेब्रुवारीपासून पुढील ११ वर्ष ७ व्या शिखरावर असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १३ फेब्रुवारीपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.ज्योतिश शास्त्रानुसार १३ फेब्रुवारी पासून पुढील काळात बनत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ फलदायी ठरणार आहे.इथुन येणार पुढचा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाचे नवे रंग भरणार आहे. इथून पुढे सुंदर काळ या राशींच्या वाट्याला येणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्य, अपेयश आणि अपमान जनक परिस्थिती आता बदलणार आहे.

अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.आता आपल्या जीवनामध्ये सुखाची सुंदर पहाट होणार आहे.आता दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे. इथून पुढे आपल्या जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे.१३ फेब्रुवारी पासून अतिशय अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आता इथून खऱ्या अर्थाने एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

नशिबाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. इथून पुढे नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. हाती घेतलेल्या सर्व कामांमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ग्रहांचे राजे सूर्य देव राशी परिवर्तन करणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव पुर्ण १२ राशींना प्रभावित करत असतो.

यावेळेस ग्रहांचे राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करणार आहेत.दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोज सूर्य मकर राशीतुन निघून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. कुंभ राशीचे स्वामी ग्रह हे शनिदेव आहेत आणि सूर्य हे अग्नी प्रधान ग्रह आहेत आणि कुंभ राशी मध्ये आधीच शनिदेव विराजमान असल्यामुळे अतिशय अद्भुत योग बनत आहे. कारण सूर्य आणि शनि मध्ये शत्रुत्वचा भाव मानला जातो.

सूर्य हे अग्निप्रधान असून कुंभ राशी ही वायू तत्वाची मानली जाते. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बारा राशींच्या व्यक्तींना वेगवेगळ्या अनुभव या लोकांना आता येणार आहे. काही लोकांसाठी काळ थोडा नकारात्मक ठरू शकतो. काही राशींसाठी सूर्याची राशी परिवर्तन अतिशय नकरात्मक ठरू शकते तर काही राशींवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.

काही राशीसाठी हे गोचर भाग्योदय घडून आणणार आहे. आता जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व समस्या समाप्त होण्याची संकेत आहेत. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल या राशींच्या जातकांचे भाग्य. आता इथून पुढे मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – सूर्याचे गोचर आपल्यासाठी आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सूर्याचे गोचर मेष राशीच्या अकराव्या भावात होत आहे.त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना या दिवसात पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये आपल्याला अनेक संधी प्राप्त होतील. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये भरपूर नफा प्राप्त होण्याची संकेत आहेत.

या कळात मान सन्मानमध्ये चांगली वाढ होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठा कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील लाभकारी ठरणार आहे. तरीपण आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. आपल्या नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. नातेसंबंध मजबूत बनणार आहेत. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेच्या अनुभूती आपल्याला या काळात होणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य आपल्या राशीच्या नव्या भावामध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे सूर्याचे गोचर आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये आपले नातेसंबंध अतिशय मधुर बनतील. या काळामध्ये आपण केलेला कष्टाला चांगले फळ प्राप्त होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील या काळामध्ये शक्य करून दाखवणार आहात.

परिवारातील जीवनामध्ये अतिशय सुखद वातावरण निर्माण होणार आहे. आनंद आणि सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मानसन्मान पद्धतीमध्ये आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे येणारा काळा जीवनाला सकारात्मक दिशा देणारा काय ठरणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीचे जातकांसाठी सूर्याचे गोचर अतिशय शुभ आणि सुंदर ठरणार आहे. सूर्याच्या या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. सूर्याची राशी परिवर्तन आपल्या राशीच्या सहाव्या भावामध्ये होत आहे. त्यामुळे इथून पुढे करिअरमध्ये यशाची नव्हे कीर्तीमना आपण स्थापन करणार आहात. करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

नोकरी करणाऱ्या जातकांसाठी शुभ समाचार आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. शत्रु स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागेल. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदान समान ठरू शकतो.तरीपण या काळामध्ये आपल्याला आर्थिक देवाणघेवाण करताना सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.आढलेली कामे पूर्ण होतील. जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकता.

४) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. तूळ राशीसाठी हे गोचर अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. सूर्याची गोचर आपल्या राशीत पंचम भावात होत आहे.त्यामुळे आपली आर्थिक स्थिती या काळात मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येणार आहेत. अनेक मार्गांनी धनलाभ प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. धनप्राप्तीचे साधने उपलब्ध होतील.

या साधनांचा चांगला उपयोग करून आपण चांगली आर्थिक प्राप्ती करणार आहात. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. विद्यार्थी वर्गाला देखील काळ अनुकूल ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश मिळू शकते किंवा एखादा शुभ समाचार किंवा आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये काही बदल या काळामध्ये घडून येऊ शकते. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. भाग्य आपणाला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नोकरी आणि व्यापारामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये आपल्याला वादविवादापासून थोडेसे दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. वादापासून दूर राहणे या काळात आपल्याला पडणार आहे. त्याबरोबरच क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाची वाढ होणार आहे. नवीन कामाची सुरुवात आनंददायी ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरू शकतात. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नवीन सुरू केलेले काम प्रगतीपथावर असेल. नवीन कामांमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. यशाची मार्ग आपल्यासाठी मोकळी होतील.

६) मकर रास – सूर्याच्या परिवर्तन मकर राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे कुंभ राशी मध्ये होणारे गोचर मकर राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे आपल्याला आर्थिक लाभ होणार आहे. आरती प्रतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीच्या दुसऱ्या भावा मध्ये गोचर करत आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी आनंदाची आणि सुखाचे भरभराट होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गाच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील. शत्रु स्वतः येऊन आपल्याकडे समाजाच्या मागेल. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. नोकरीच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न असेल. घरातील वातावरणात शुभ आणि सुंदर बनणार आहे. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार असून बंद पडलेले कामी आता पुन्हा सुरू होणार आहेत.

प्रत्येक कामामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण सतत कार्यशील आहात ज्या कामे पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहात ती कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. सर्व दृष्टीने काळ अनुकूल ठरणार असून विवाहाच्या जातकांसाठी विवाहाचे योग जमून येत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *