नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो प्राचीन काळी भारतामध्ये श्रुतकेतू नावाचे एक संत होऊन गेले. त्यांनी भारतामध्ये विवाह संस्था स्थापन केल्या. लग्नात मंडप, मंगळसूत्र, सात फेरे, बांगड्या, तिलक या परंपरा श्रुतकेतू संतांनी सुरू केल्या तसेच त्यांनी एकाच गोत्रामध्ये विवाह करण्यास मनाई केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार एकाच गोत्रामध्ये विवाह केल्याने त्यांना होणारी मुले ही रोगी होतील.
म्हणूनच एका गोत्रामध्ये विवाह करण्यास त्यांनी मनाई केली होती. मित्रांनो या प्रथा परंपरा आपल्यामध्ये बरेच जण अगदी नियमाने पाळतही आहेत. तर काहीजण याकडे दुर्लक्ष देखील करतात. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार या काही अंधश्रद्धा आहेत. म्हणून काही लोक अशा प्रथा परंपरा पाळत देखील नाहीत.
मित्रांनो वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेणे हे कधीही एखादे पुण्य केल्या नंतरसारखे आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना देखील सांगतो की आपल्या वडीलधाऱ्या म्हणजेच आपल्यापेक्षा मोठे असणाऱ्या लोकांना नमस्कार कर म्हणून. परंतु मित्रांनो श्रुतकेतू यांनी त्यांच्या शास्त्रामध्ये दोन लोकांच्या पाया कधीही पडू नका असे सांगितलेले आहे. ज्यामुळे जे काही पुण्य केले आहे ते नष्ट होते असे सांगितलेले आहे. तर ती दोन लोक कोणती आहेत. याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
१) मित्रांनो श्रुतकेतू मन्यानुसार कधीही भाच्याने आपल्या मामाच्या पाया पडू नये. ज्यावेळेस भाचा आपल्या मामाच्या पाया पडतो त्यावेळेस त्या मामाने कितीही पुण्य केले असले तरी ते नष्ट होते. म्हणजेच त्यांनी कितीही दानधर्म केला तरीही मामाने केला असला पण भाचा जेव्हा पाया पडतो त्यावेळेस ते सर्व दानधर्म, पुण्य सर्व काही नष्ट होते. त्यामुळे मित्रांनो कधीही भाच्याने आपल्या मामाच्या पाया पडू नये.
२) मित्रांनो जावयाने सासऱ्यांचे चरण स्पर्श करणे ही आपल्याकडे परंपरा आहे. पण मित्रांनो श्रुतकेतू यांच्या म्हणण्यानुसार जावयाने कधीही सासर्यांच्या पाया पडू नये. सासर्याला नमस्कार करू नये. कारण यामुळे सासर्याने जे काही पुण्य केलेले आहे ते सर्व पुण्य नष्ट होते. यामुळे मित्रांनो जावयाने आपल्या सासरांच्या कधीही पाया पडू नये.
मित्रांनो तर वरील प्रमाणे श्रुतकेतूंच्या म्हणण्यानुसार या दोन लोकांच्या पाया कधीच पडू नये. म्हणजेच भाच्याने कधी आपल्या मामाच्या कधीही चरण स्पर्श करू नये तसेच जावयाने आपल्या सासऱ्याच्या पाया पडू नये. असे जर केले तर यामुळे मामाने आणि सासर्याने जे काही पुण्य केले असेल ते नष्ट होते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.