नमस्कार मित्रांनो.
भगवान शिवाला काही फुल खूपच प्रिय आहेत. जर ती फुल तुम्ही पूजा करताना अर्पण केली तर भगवान शंकर तुमची मागणी पूर्ण करू शकतात. आणि हा उपाय या महाशिवरात्रीला तुम्ही करून पाहू शकता. महाशिवरात्री भगवान महादेवाची पूजा करून इच्छित वर मागण्याचा दिवस. महाशिवरात्रीला भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या वस्तूंची आपण तयारी करतो आणि त्यांना प्रसन्न करून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो.
यासाठी नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेली फुले जर तुम्ही वाहिली तर त्यात अधिकच भर पडेल आणि म्हणून भगवान शिवाला कोणती फुले खूपच प्रिय आहेत. जी पूजा करताना अर्पण केल्यास भगवान शंकर तुमची मागणी पूर्ण करतील चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मित्रांनो अस म्हणतात अर्क म्हणजेच रुई, कनेर,बक,अळिब या चार जातीच्या पुस्तकाचा सुगंध शंकरास प्रिया आहे. पांढऱ्या रुईच्या फुलांना शंकराची पूजा केली असता. दहा सुवर्ण दानाचा फळ मिळत. अर्क पुष्पा पेक्षा बक पुष्प सहस्त्रपटीने प्रिय आहे. त्याचप्रमाणे धोत्र, अश्वमी, द्रोनपुष्प आणि निळे कमल ही उत्तर उत्तर एकापेक्षाही एक सहस्त्रपटीने प्रिय आहेत अस बोलल जात.
बेलाच्या पानाने भगवान शंकराची पूजा केल्याने संकटे दूर होतात. हे सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय दुर्वा पुजा केल्याने सुद्धा दीर्घायुष्य प्राप्त होत. बेलपत्र हे दारिद्र्याचा नाश करून सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. बेलाची फुले वाहिल्यास इच्छित जोडीदार सुद्धा मिळतो अस सांगण्यात येत.
सहस्त्र निळ्या कमळांची माळ शिवास अर्पण केली असता कल्पक कोटी सहस्त्र वर्षे पर्यंत शिवपुरात वास घडतो अस म्हणतात. याशिवाय धोत्र आणि कदम ही पुष्प महादेवाला रात्री अर्पण करावीत. लाल देत असलेले धोत्र्याचे फुल पूजेत वापरणे शुभ मानले जाते. मदन रत्नग्रंथा केतक आणि कदम असा पाठ आहे. पुष्पे आणि पत्रे न मिळाल्यास अण्णाधिकाने पूजा करावी असही सांगितल जात.
याव्यतिरिक्त तांदूळ, गहू अथवा चव यांनी सुद्धा शंकराची पूजा करावी घेतल जात.हरसिंगार फुलांनी महादेवाची पूजा केल्याने जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धीचा वास राहतो अस म्हणतात. भगवान शंकरांना चमेलीची फुलं वाहिल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते. धोत्र्याचे फुल वाहिल्याने सुद्धा भगवान शंकराच्या कृपेने सुयोग पुत्रप्राप्ती होते पुत्रप्राप्ती होते अस म्हटल जात.
याव्यतिरिक्त आकड्याचे फुलाने महादेवाची पूजा केल्यास आपल्या ना तसेच पितरांना मोक्ष प्राप्ती होते. सोबतच शमीच्या पानांनी पूजा केल्यास मोक्ष मिळतो. याव्यतिरिक्त आळशीच्या फुलांनी शिवजीची पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो अस मानल जात.
तर जुहीच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केल्यास व्यवसायात, धन्य धान्यात कधीच कमतरता होत नाही. तर यंदा महाशिवरात्रीला यापैकी कोणतेही फळ हवी असेल तर त्यांची आवडते फुल त्यांना वाहून ते प्राप्त करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.