आज मौनी अमावस्या आजच्या शनिवारपासून पुढील २१ वर्षे राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व असते. आणि त्यातच २०२३ नवीन वर्षातील पहिली अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वर्षाची पहिल्या अमावस्या असून पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते या माणसाला मौनी अमावस्या असे म्हटले जाते. यावेळी अमावस्येच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे. कारण यावेळी अमावस्येच्या दिवशी शनिवार येत असल्यामुळे ही अमावस्या शनि अमावस्या म्हणून देखील साजरी केली जाते.

पित्रांचे तर्पण, दानधर्म, गंगा स्नान करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. मान्यता आहे की, मौनी अमावस्यच्या तिथीवर पित्रांचे दर्पण केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक किती जीवनामध्ये चालू असणारी वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनातील नकारात्मक काळ संपतो आणि सुख समृद्धीची भरभराट होते.

मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत धारण करणे शुभ मानले जाते. या दिवशी मौनव्रत धारण करून पूजन करणे विशेष लाभकारी मानले जाते. ईश्वराचे नामस्मरण केल्याने जीवनात विशेष पुण्यफुलाची प्राप्ती होते. मान्यता आहे की, या दिवशी मौनव्रत धारण केल्याने मन अतिशय शुद्ध बनते. आध्यात्मिक दृष्ट्या या अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते.

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला जल केल्याने रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो अशी देखील मान्यता आहे की, शनि अमावस्या असल्यामुळे या अमावस्याला शनिदेवाची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते.

शनिवार हा शनि देवाचा दिवस असून देवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात. शनि मंत्राचा जप करणे, शनि चालीसा पाठ करणे किंवा शनि देवाला मोहरीचे तेल, काळे तीळ, उडीद, लोखंड , वस्त्र इत्यादी अर्पण करणे विशेष लाभकारी मानले जाते. मान्यता आहे की असं केल्याने दोष दूर होतात. आणि पित्ररांचे दर्पण करून पित्ररांचे ध्यान केल्याने पितृदोषतूनही मुक्ती मिळते. हा दिवस पितृदोष निवारासाठी महत्त्वाचा मानला जातो.

या दिवशी अनेक उपाय केले जातात. म्हणून अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना करणे देखील लाभकारी मानले जाते. यावेळी येणारी मौनी अमावस्या या काही खास राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो पुढची २१ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

मित्रांनो पौष कृष्णपक्ष पूर्व आषाढा नक्षत्र दिनांक २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजून१७ मिनिटानंतर अमावस्याला सुरुवात होणार असून या दिवशी उत्तरात २ वाजून १६ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होत आहे. अमावस्यापासून पुढे या भाग्यवान राशीच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. तर चला वेळ वायाला घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीसाठी अमावस्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहेत. शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे जीवनातील दुःख आणि संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. जीवनामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे अतिशय आवश्यक आहे. जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढेच सुंदर फळ आपल्या वाट्याला येईल. मेष राशीवर शनीची विशेष कृपा बसणार आहे. शनीची कृपा हवी असेल तर आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

त्याबरोबरच शेतीविषयक काही करार करायचे असतील किंवा घर जमिनीचा सौदा करायचा तर हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आपल्याला संपवायचे असतील तर देवाची पूजा आराधना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील. पती-पत्नीमध्ये प्रेम गोडवा निर्माण होईल. संतती विषयी आनंदाचा काळ असणार आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ घडामोडी घडवून येतील. आरोग्याच्या दृष्टीने देखील उत्तम प्रगतीची संकेत आहे. चांगल्या आरोग्य आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनामधील चालू असणारे जुन्या आजार दूर होतील.

२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून, या काळामध्ये अमावस्याचा देखील शुभ परिणाम दिसून येईल. पुढे काही नवीन संधी चालून येणार आहेत करिअर असो किंवा कार्यक्षेत्र असो, उद्योग व्यापारामध्ये अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. आलेल्या संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. हा काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे.

पण या काळामध्ये आपल्याला स्वतःचे प्रयत्न चालू ठेवन अत्यंत आवश्यक आहे. स्वतःचे कर्म देखील चांगले ठेवावे. प्रेम जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्यावर त्या सर्व समाप्त होतील. प्रेमाचे नाते पुन्हा एकदा जुळून येऊ शकते. यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न होईल. अध्यात्मकाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबर धनप्राप्तीसाठी काळ अनुभव करणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

३) सिंह रास – सिंह राशीसाठी येणारा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. सुख समृद्धीची आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे मानसिक ताणतणाव आता दूर होण्याचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढणार आहे.

काही दिवसापासून कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. आपली बिघडलेली कामे आता व्यवस्थित होणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. करिअरमध्ये सुद्धा प्रगतीचे योग आहेत. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. अधिकाऱ्यांची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मान वाढणार आहे. शनीच्या आशीर्वादाने वाईट दिवस आता समाप्त होणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशिसाठी येणारा काळा अतिशय सुंदर ठरणार आहे. अतिशय सुंदर घडामोडी आपल्या आयुष्यात घडून येतील.मानसन्मानात देखील वाढ होणार आहे. शनिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे जास्त यश आपल्याला मिळणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.

मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होईल. मौनी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनात दिसून येईल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. वृश्चिक राशीचे कवी,पत्रकार किंवा कलाकार यांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहार येणार आहे. उद्योग व्यापाराच्या दिशेने काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या क्रोधावर आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल. कोणावरही अति विश्वास ठेवून चालत नाही.

५) धनु रास- धनु राशिसाठी विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील शनिचा साडेसातीचा काळ आता समाप्त होणार असल्यामुळे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. नव्या प्रगतीची संकेत आहेत. वर्गात येणारे अडथळे आता दूर होतील. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. धनु राशीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल.

नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरेल. ‌ मित्रपरिवार सहकार्य आणि आपले नातेसंबंध यामध्ये गोडवा निर्माण होईल. आपुलकी निर्माण होईल. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख यातना पासुन आपली सुटका होणार आहे. अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होईल. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. शनिचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे मोठे ध्येय गाठून दाखवणार आहात. यश आपल्या पदरी पडणार आहे.

६) मकर रास- मकर राशीच्या वाट्याला आनंदाची बहार येणार आहे. मकर राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. म्हणून अमावस्या पासून पुढे येणारा काळ मकर राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये जीवनाला प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता मानसिक तणाव दूर होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या योजना साकार होणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. मन आनंदित आणि प्रसन्न बनेल.

मनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक विचार आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आता आपल्या वाटेला येणार आहे. आर्थिक दृष्ट्या आता मजबूत बनणार आहे. या काळात जर आपली कर्म चांगली ठेवली तर निश्चित मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारात भरभराट पा्हवायस मिळेल. नवा व्यवसाय उभरण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संततीविषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *