धनलाभ आणि अडकलेली काम होण्यासाठी करा हा खास उपाय..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

१८ जानेवारीला आहे षट्तीला एकादशी आणि या एकादशी दिवशी तुम्ही जर एक छोटासा उपाय केलेला तर तुम्हच जे काही अडकलेल काम असेल ते पूर्ण होत अस म्हटलं जातं.पण मग कोणता आहे तो उपाय आणि कोणत्या प्रकारचे काम पूर्ण होणार आहे.चला जाणून घ्याया.

मित्रांनो षट्तीला एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते.आणि या एकादशीच्या दिवशी तीळ दानाचे महत्व आहे. या एकादशीला जर तुम्ही तीळाचे दान केलत किंवा अन्नदान केलत तर तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते.तीळदानामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही.

आता वळूया त्या उपायाकडू तो केल्याने तुमच अडकलेलं काम पूर्ण होणार आहे. मग ते काम कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असुदे किंवा कोणत्याही गोष्टींशी संबंधित असुदे ते काम म्हणजे तुम्हाला काय करायचं‌.

१) षट्तीला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूच्या मंदिरात जायचं आणि तिथे गेल्यानंतर नारळ आणि बदाम अर्पित करायचे आहे. यामुळे काय होत तर तुमचं जे काही काम अडकलेल असेल खूप प्रयत्न करून ही होत नसेल एखद्या कामासाठी खूप चकरा माराव्या लागत असतील पण तो समोरचा माणूस आज,उद्या, परवा असंच म्हणतोय आणि काही केल्या ते काम होत नाहीय. तर अशी जी कामे असतात ती काम पुर्ण होतात.

२) त्याचबरोबर षट्तीला एकादशी दिवशी , तुम्ही पिवळी कपडे, फळ, पिवळ धान्य श्रीहरी विष्णूंना अर्पित करून गरजू व्यक्तींनाही वाटा. त्यामुळे सुद्धा देवाची कृपा आपल्यावर राहते.

३) त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा एक उपाय करू शकता एकादशी दिवशी तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावा . आणि “ओम वासुदेव नमः”या मंत्राचा उच्चार करत ११प्रदशिण घाला अस केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी येते.आणि जर घरावर कुठलं संकट आलेलं असेल तर कर्ज असेल तर सगळ्यांत मुक्ती मिळते.

४) त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घाला. आणि संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली ही दिवा लावा.पिंपळाच्या झाडात श्रीहरीच वास असतो. अस म्हंटल जात. त्यामुळे या गोष्टी नक्कीच करा

५) धनलाभासाठी सुद्धा एक उपाय करू शकता.धनवृध्दीसाठी‌ उपाय करू शकता.धनवृध्दीसाठी ‌श्रीहारी विष्णूच्या मंदिरात जाऊन यांना खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.नैवद्यात तुळस नक्की ठेवा ‌.यामुळे श्री हरी विष्णू प्रसन्न होतात.

६) या दिवशी दक्षिणवरती शंख मध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूचा अभिषेक नक्की करावा अस केल्याने धन वृध्दीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

७)एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करताना काही पैसे त्या ठेवा.आणि पूजेनंतर ते पैसे पर्समध्ये ठेवा.यामुळे तुम्हीची पर्स कधी हीरीकामी राहतं नाही ‌अस ही म्हटलं जातं.

मित्रांनो जर तुम्ही षट्तीला एकादशी दिवशी तुम्ही व्रत करनार असाल, त्या दिवशी उपवास करणार असाल तरच या उपायानपैकी कुठल्याही उपाय नक्कीच करा.आणि जरी तुम्ही उपवास करनार नसाल तरी सुद्धा या उपायापैकी कुठलाही एक उपाय भक्ती भावाने करा नक्कीच श्रीहरी विष्णूची कृपा तुमच्यावर होईल यात काही शंकाच नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *