ज्या गृहिणीच्या देवघरात ही एक वस्तू असते तेथे दुःख दारिद्र्य कधीच येत नाही..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात प्रत्येक घरात देवघर असते. आणि आपण कोणतेही काम करण्या अगोदर दररोज भगवंतांना नमस्कार करतो. आणि मगच आपल्या कार्याला सुरुवात करतो. यामुळे आपल्याला अंतरिशक्ती एक ऊर्जा मिळते. देवांच्या फक्त दर्शनाने आपल्या कितीतरी पापांचा नाश होतो. आपल्या देवघरात कितीतरी देवदेवतांची मूर्ती आणि फोटो असतात.

काही व्यक्तींच्या घरी एकाच देवी देवताची अनेक फोटो आणि मूर्ती असते. काहीजण जिथे तीर्थक्षेत्राला जातात.कोणत्याही ठिकाणी गेले तिथून देवी देवतांची प्रतीमा किंवा फोटो देवघरात मांडून ठेवतात.म्हणूही एखादी प्रतीमा त्याची ही स्थापना करतात.अशा प्रकारे एका पेक्षा मुर्ती किंवा फोटो ठेवतात.तर देवघरात कोणत्या देव ठेवावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गणपती बाप्पा हे विघ्नविनाशक आहेत. आणि प्रत्येक पूजेचे त्यांना मान आहे. घरात श्री गणेशाची मूर्ती असणे शुभ असते. आणि त्याशिवाय पूजा अपूर्ण आहे. तसे तर बहुतेक घरामध्ये श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा मूर्ती असतात. पण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचे स्वरूप समसंख्या मध्ये असते. म्हणून घरात गणपती बाप्पांचे फोटो किंवा मूर्ती ठेवताना एक,तीन किंवा पाच असू नये.

म्हणजे विषम असू नयेत. अशी एक वस्तू जर तुमच्या घरात असेल तर तूम्हची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल. तसे तर देव भक्ती भावाचे भूकलेले असतात. पण काही आशा मुर्त्या वस्तू पूजा स्थानक ठेवल्या. तर जीवनातील अडचणी दूर होतील. शिवलिंग कधी मोठा ठेवू नये . छोटासा असावा. जर तुम्ही पारा शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे.
शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मुर्ती पेक्षा मोठे मानले गेले आहे.

त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे तुमच्या घरात संतूलन राहते.सकारात्मक ऊर्जा येत राहते.देवी मातेचा फोटो आणि मोरपंख ज्या घरात देवी मातेचा फोटो असतो. त्या घरात कोणतेच तंत्र मंत्र इफेक्ट करत नाहीत. आणि मा दुर्गाला दोन लवंग नित्यनेमाने अर्पण करा. तुमच्या पूजा घरात मोरपंख नक्की ठेवा. सकारात्मक ऊर्जा वाढेल.

अखंड हे अक्षदाचे वैभवचे प्रतीक आहे. हे नित्यनेमाने शिवलिंगावर अक्षदा अर्पण करा. पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नका. यामुळे देवी देवता नाराज होतात. नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळही अर्पण करू शकता. जर काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफूडचा नैवेद्य दाखवू शकता. श्री गणेश आणि दुर्गा मातेच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका. धूप, गरुड घंटी आणि शंख धुपामुळे घरातील वातावरण शांत राहते. आणि सकारात्मक ऊर्जा राहते.

ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते. आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. ज्या घरात शंका असतो तेथे लक्ष्मीचा वास असतो. शंख आणि चंद्र आणि सूर्य समान देव आहे. पाण्याने भरलेला कळस याला मंगळ कळस असेही म्हणतात.

म्हणून तुम्ही तांबेच्या किंवा शिशिच्या कळसात आंब्याची पाने घालून त्यावर स्वातिक हे चिन्ह बनवून ठेवा. पंचामृत दररोज वापरत नसाल तर हारकत नाही. पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा. पंचामृताला पंचदिव्यमृत असेही म्हणतात. यामुळे आजार दूर होतात.

तुम्ही तर दररोज पंचामृत देवाला दाखवल्यानंतर सर्व परिवारामध्ये हा प्रसाद दिल्याने सर्व आजार दूर होतात. आणि आजारी असतील तर ते बरे होतील. चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शितल जेव्हा आपण चंदन उघडून देवाला लावतो किंवा स्वतः ला लावतो. तेव्हा मस्तक शांत राहते. पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावर लावावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *