आज मार्गशीर्ष पौर्णिमेचे रात्र श्री दत्त जयंती १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेची एक वेगळे महत्व सांगितले जाते. आणि त्यातच मार्गशीर्ष पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि विशेष म्हणजे या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.

भगवान दत्तात्रयाची पूजा आराधना करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. त्याबरोबर पवित्र स्नान आणि दानधर्म करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय लाभकारी मानला जातो. मित्रांनो हा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी देखील शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होते. आणि सुख समृद्धीची प्राप्ती व्यक्तीला होत असते.

मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपास करून भगवान श्री दत्तात्रयाबरोबरच भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखाचा काळ संपतो. आणि सुख समृद्धीच्या काळाची सुरुवात होते. हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या प्रगतीचा काळ असतो. मार्गशीर्ष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मकाने शुभ प्रभाव या पाच राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याचे संकेत आहेत.

मार्गशीर्ष पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अनुकूल प्रगती घडून येणार आहे. हा काळ खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ करणार आहे.

मित्रांनो मार्गशीष शुक्लपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक सात डिसेंबर २०२२ रोजी सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी पौर्णिमा तिथीला सुरुवात होणारा असून मार्गशीर शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी पौर्णिमा तीथी समाप्त होणार आहे. सोमवार पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या पाच राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील.

मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा आणि नवी प्रेरणा देणारा काल ठरणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांना उत्तम फळ प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरघोस नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून देखील आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

भाग्याची विशेष प्रमाणात सात आपल्याला लाभणार असून जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनासाठी अतिशय उत्तम आणि लाभदायी ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहेत. नशिबाची साथ आणि दत्तात्रयाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान श्री दत्तात्रयाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. भाग्याची मोठी साथ आपल्याला लाभणार आहे. नशिबाची साथ आणि स्वतःचे प्रयत्न मिळून जीवनामध्ये मोठा यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

आता इथून पुढे अतिशय सुखद अनुभूती आपल्या जीवनामध्ये होणार आहे. या काळात अतिशय अनुकूल ठरणार असल्यामुळे जे काम आपण करत आहात ज्या कामांना हात लावत आहात त्या कामामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.

मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. भाग्याचे साथ आणि दत्तात्रयाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घेत आहात. किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला लाभणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीला सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. मानसन्मान प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील अनुकूल परिणाम आपल्याला दिसून येतील. पदोन्नती अथवा भरतीचे योग या काळामध्ये येऊ शकतात.

मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा आहात. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. त्यामुळे या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. आत्मविश्वासाने केलेली कोणतीही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. विविध देशांमध्ये जाऊन नवा व्यवसायात व्यापार सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर मार्गशीर्ष पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सोबतच दत्तात्रयाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून भगवान दत्तात्रयाच्या कृपेने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.

मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आता इथून पुढे जे काम आपण करत आहात ज्या कामाला हात लावत आहात त्या कामात आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहेत.

आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आपल्या जीवनातील दारिद्र्याची दिवस आता समाप्त होणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार असल्यामुळे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळ घडून येणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. भगवान श्री दत्तात्रयाची विशेष कृपा आपल्याला शेवट बसणारच असून हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. लाभाचे योग जमून येतील. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. सर्वच दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *