वर्ष २०२३ या ‘५’ राशींसाठी कठीण, या वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडणार १००% म्हणजे घडणारच. घाबरू नका हे उपाय करा..!

राशिभविष्य

श्री स्वामी समर्थ,

२०२३ हे नवीन वर्ष चालू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. नव वर्ष सुख समृद्धी घेऊन यावं असं सर्वांनाच वाटत असतं. मात्र काही राशींच्या व्यक्तींना येणार हे वर्ष थोडं कठीण जाण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका त्यासाठी उपाय देखील आहेत. मग काय कठीण जाणार आहे आणि काय आहेत उपाय चला जाणून घेऊयात.

ज्योतिष शास्त्रानुसार नव्या वर्षात १७ जानेवारी रोजी शनी कुंभ राशीत गोचर करणार आहे. गोचर करणे अर्थात राशी परिवर्तन करणे त्याचा या राशी परिवर्तनाचा प्रभाव पाच राशींवर होणार आहे. त्यातील तीन राशींवर साडेसातीचा परिणाम होईल.

२ राशींवर शनीची छाया सुरू होईल. शनीचे कुंभ राशी मध्ये परिवर्तन झाल्यानंतर मकर राशीच्या लोकांना साडेसातीचा तिसरा टप्पा चालू होईल. या परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हा काळ खूप कठीण असू शकतो. काळजी करू नका उपाय देखील आहेत.

१) कुंभ रास- जानेवारी महिन्यापासून कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तींना सुद्धा सावध राहावं लागेल. नोकरदार आणि व्यवसायिकांना खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे असतात प्रत्येक टप्प्यात अडीच वर्षांचा काळ असतो.

२) मीन रास- मीन राशि वर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. अशा परिस्थितीत मीन राशीच्या व्यक्तींना खूप कष्टाचा सामना करावा लागू शकतो. बरोबर आतापासूनच तुम्ही सतर्क होऊन उपाय सुरू केले तर, नक्कीच हा काय तुमच्यासाठी सुकर होऊ शकतो.

३) वृश्चिक रास- नोकरी आणि व्यवसायाबाबतचा सामना वृश्चिक राशीच्या लोकांना करावा लागू शकतो. वादविवाद आणि भांडण यापासून दूर राहा. शनि देवांच्या कृपेपासून दूर राहण्यासाठी शनि देवांचे स्त्रोत्र पाठ करा.

४) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम याचा होईल. कर्क राशीच्या व्यक्तींवर शनीची धीया सुरू होईल. अशा परिस्थितीत खूप खबरदारी बाळगली पाहिजे. या काळात आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पैशांच्या बाबतीत खबरदारी बाळगा.

आरोग्याकडेही लक्ष द्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळं शनीच्या राशी बदलामुळे होते. आणि म्हणूनच आपण उपाय देखील शनी संदर्भातलेच करायला हवेत. आणि म्हणूनच ज्यांना हा काळ कठीण जाणार आहे त्यांनी हे उपाय करावेत.

१) शनी मंदिरात जाऊन किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन शनिवारी तेल वाहने. २) रुईच्या पानांची माळ वाहने. ३) काळया रंगाचे कांबळे शनि देवास अर्पण करणे. ४) शनि देवास काळे उडीद वाहने. ५) दर शनिवारी मारुती समोर नारळ फोडावा. ६) हनुमान चालीसा चा पाठ रोज करावा.

यापैकी कुठलाही एक उपाय तुम्हाला नित्यनेमाने करायचा आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या की शनिदेव कर्मफल दाता आहेत. ते आपल्या कर्माचा फल आपल्याला देत असतात. आणि म्हणूनच एखाद्या गरीब माणसाला तळलेले पदार्थ दर शनिवारी खायला द्या. उडदाचा वडा असेल वडापाव असेल किंवा फरसाणा असेल थोडक्यात काय अन्नदान करा.

शनि देवांना गोरगरिबांची सेवा केलेली आवडते. तुम्ही जेवढा अन्नदान कराल गोरगरिबांची सेवा कराल तेवढा हा काळ तुमच्यासाठी चांगला जाईल. गरीब निराधार व्यक्तीस एखादं निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा ब्लॅंकेट द्या. सर्व काम सावकाश करा.

त्याचबरोबर या काळात खरं बोला दुसऱ्याला फसवू नका. दुसऱ्यांविषयी वाईट विचार करू नका. उपायांपैकी कुठलाही उपाय तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही नक्की करा नित्यनियमाने करा म्हणजे झालं. नक्कीच शनि देवांची कृपा तुमच्यावर होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *