नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच कार्तिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थी देखील वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.
मित्रांनो अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला बर देना एक चतुर्थी असे म्हटले जाते तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. मित्रांनो संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त असते. हा दिवस भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करण्याला आणि उपासना करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गजाननाची पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
मित्रांनो मान्यता आहे की या दिवशी परत उपास करून श्रद्धा पूर्ण अंतकरणाने भगवान श्री गणेशाची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. दारिद्र्य समाप्त होते आणि सुख-समृद्धीचे भरभराट जीवनामध्ये होते. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मित्रांनो यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी हे विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी ही कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असून या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करून नैवेद्य अर्पण करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व महत्त्वकांक्षा पूर्ण होतात.श्री गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
मित्रांनो कार्तिक कृष्णपक्ष मृग नक्षत्र १२ नोव्हेंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून हा दिवस शनी पूजेसाठी सुद्धा अतिशय उत्तम मानला जातो. मित्रांनो शनिवारी भगवान शनि देवाला तेल अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात. या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा अनेक उपाय केले जातात. संकष्टी चतुर्थी आणि शनिवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत आहे.
मित्रांनो भगवान श्री गणेश सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. ते संकट ठरत आहेत. श्री गणेशाची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे संकट प्रत्येक संकट दूर होत असते. आणि सोबतच शनिदेव जीवा प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीचे जीवन बदलण्यासाठी वेळ लागत नाही.
शनि देवाची कृपा जेव्हा प्राप्त होते तेव्हा जीवनामध्ये भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही. आता इथून येणारा पुढचा काळ या राशीं साठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शनिवारपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. भोग विलास तिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.
प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनात प्रचंड प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने आता आपल्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होणार आहेत.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून सुखसमृद्धी आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव आणि भगवान श्री गणेशाची भगवान शनि देवांची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे.
त्यामुळे जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये विशेष प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक लाभाचे योग जमून येतील. धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार असून भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे. त्यामुळे अतिशय उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. आता इथून पुढे आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. धनलापाचे योग जमून येतील.
आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होणार आहे. आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची कृपा बरसणार असून भगवान गणेशाची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. शनि चा आशीर्वादाने संसारिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक सुखाची अनुभूती आपल्याला होईल. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.
नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आता इथून पुढे व्यापारातून भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून अतिशय अनुकूल प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. शनि चा आशीर्वाद असल्यामुळे प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. इथून पुढे सुंदर काळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशि वर्षाने महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये चालू असलेले दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता भाग्याची विशेषता आपल्याला लागणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरेल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. आपल्या अपूर्ण असलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची आणि आनंदाची बाहार येणार आहे. सुखाची सुंदर सकाळ आपल्या जीवनामध्ये होणार आहे. गजानना चा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे. या काळामध्ये ज्या कामाला हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. त्या कामांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्राला प्रगतीचे नवी चालना प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणापासून आता पूर्णपणे मुक्त होणार आहात. इथून पुढे म्हणाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. उद्योग व्यापारातून भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने देखील अनुकूल प्रगती घडून येणार आहे. व्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहेत.
आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग येत आहेत. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता इथून पुढे विशेष अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आणि भगवान शनि देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे प्रेम जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या इच्छा देखील आता या काळात पूर्ण होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.