८ नोव्हेंबर चंद्रग्रहण या ४ राशी बनतील मालामाल. तर या ४ राशी बनतील कंगाल. सुतक कालावधी आणि भारतात किती वाजता दिसणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. चंद्रग्रहण असो अथवा सूर्यग्रहण असो . ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नानाचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम संपूर्ण बारा राशींवर पडत असतो एवढेच नाही तर हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ग्रहणाचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पडत असतो.

ग्रहण मग ते कोणतेही असो सूर्यग्रहण असं अथवा चंद्रग्रहण ते व्यक्तीच्या जीवनाला प्रभावित करत असते किंवा निसर्गाला प्रभावित करत असते आणि सर्वात रोमांचित करणारी किंवा आश्चर्यचकित करणारी घटना मानली जाते. ग्रहणाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल असते. यावेळी लागणारे हे ग्रहण अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

कारण सूर्यग्रहणाच्या ठीक पंधरा दिवसानंतर आता चंद्रग्रहण लागत आहे. पंधरा दिवसाच्या आत दोन ग्रहण लागणे हे ज्योतिष शास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचे मानले जाते. अद्भुत संयोग खूप वर्षांनी जुळून येत आहे. आणि या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे.

कार्तिक शुक्ल पौर्णिमा मंगळवार दिनांक आठ नोव्हेंबर २०२२ रोजी भरणे नक्षत्रावर मेष राशी मध्ये हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे. भारतामध्ये हे ग्रस्तोदित ग्रस्तचंद्रबिंब उदयास येणार आहे, म्हणजे हे ग्रहण भारतामध्ये ग्रस्तोदित दिसणार आहे. जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा ग्रहण लागलेले असेल. हे ग्रहण ८ नोव्हेंबर रोजी होत असल्यामुळे ग्रहणाचे सुतक किंवा वेद सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून वेध पाळले जाणार आहेत.

जे लहान मुलं आहेत वृद्ध आहेत अशक्त आजारी लोक आहेत अशा व्यक्तींनी तसेच गरोदर महिलांनी या दिवशी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लोकांनी मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर जी सकाळी अकरा वाजल्यापासून वेध पाळावेत. मोक्ष काळाचे स्नान सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी करावे. ग्रहणस्पर्श स्नान सूर्यास्ताचे वेळी करणे आवश्यक मानले आहे.

संपूर्ण ग्रहण कालावधी पाहत असताना ग्रहणाला स्पर्श होणार आहे दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून दुपारी ०४ वाजून २८ मिनिटांनी ग्रहण मध्ये तर सायंकाळी ०५ वाजून ५६ मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे. आणि त्यानंतर सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांनी ग्रहण मोक्ष होणार आहे. वेगवेगळ्या भागांनुसार वेगवेगळी पुढील वेळेमध्ये थोडा बहुत बदल पहावयास मिळू शकतो ग्रहण काळामध्ये पूजा मंत्र अनुष्ठान करणे शुभ मानले जाते. नवीन मंत्र ग्रहण करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो.

ग्रहण मोक्षानंतर दानधर्म करणे अतिशय शुभ मानले जाते या काळामध्ये विशेष करून आजारी लोकांनी बाल वृद्ध अशक्त लोकांनी आणि गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आजारी लोकांनी ग्रहण पाहू नये असे शास्त्र नुसार सांगण्यात आले आहे. त्याबरोबर गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये धारदार वस्तूंचा उपयोग करू नये .भाजी चिरणे कापणे अशी कामे करू नये.

किंवा सुईसारखे या वस्तूंचा वापर या काळामध्ये करू नये. ही विशेष काळजी गर्भवती स्त्रियांनी या काळामध्ये घेणे गरजेचे आहे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करून दानधर्म करावा म्हणजे ग्रहणाचे पुण्य फल प्राप्त होते. ग्रहण पर्वकाली म्हणजे ग्रहण संपल्यानंतर नद्या सरोवरे तळी कुंड अशा ठिकाणी स्नान करणे अतिशय लाभकारी मानले जाते. म्हणून बरेच लोक तीर्थस्थानी देखील त्यादिवशी स्नान करतात.

ग्रहण सुटल्यानंतर तीर्थस्थानी जाऊन स्नान करण्याचे एक वेगळे फळ व्यक्तीला प्राप्त होत असते. मान्यता आहे की, चंद्रग्रहण मेष राशी मध्ये भरणे नक्षत्रावर होत आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीमध्ये भरणे नक्षत्रावर होत असल्यामुळे या ग्रहणाचा अतिशय सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे. कोणत्या राशीला कोणते फळ प्राप्त होणार आहे ते पाहुयात

१) मेष राशी- ग्रहण आपल्या राशीत होत असल्यामुळे ग्रहणाचा अशुभ परिणाम आपल्या राशींवर पडण्याचे संकेत आहेत. राशी मध्ये हे चंद्रग्रहण होत आहे. मेष राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधीमध्ये थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या लोकांनी हे ग्रहण नाही पाहिले तरी चालेल पण ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे ग्रहणाचे सुतक आणि ग्रहण मोक्षानंतर स्नान करणे या लोकांसाठी आवश्यक मानले जाते.

मेष राशीच्या आजारी लोकांनी किंवा मेष राशीच्या गर्भवती महिलांनी ग्रहण कालावधीमध्ये सुतक पाळणे आवश्यक मानले आहे. या काळामध्ये पैशाची देवाणघेवाण करताना अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे आपल्या मनावर याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या काळामध्ये मन शांत ठेवणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. या काळामध्ये आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीसाठी सुद्धा हे चंद्रग्रहण अशुभ ठरण्याचे संकेत आहेत. चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येऊ शकतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. सुतक किंवा वेद पाळणे आपल्यासाठी आवश्यक आहे या काळामध्ये ईश्वराचे नामस्मरण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

या काळामध्ये वाद किंवा भांडणे यापासून दूर राहणे आवश्यक आहे. वाद विवादापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच वाईट कामे किंवा चुकीची कामे करू नका. मनामध्ये कोणताही राग बाळगू नका. कुणाच्या मनाला लागेल असे या काळामध्ये बोलू नका. या काळामध्ये महत्त्वपूर्ण काम किंवा शुभकाम करू नयेत. या काळामध्ये भगवान भोलेनाथाची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून येत आहे. मिथुन राशीसाठी हे चंद्रग्रहण अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस कथा समाप्त होणार आहेत. ग्रहणाच्या शुभ परिणाम दिसून येणार आहेत. आपली भरभराट होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

नशीब साथ देणार असल्यामुळे कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. माणसं मानपत्र प्रतिष्ठा यात वाढ होईल. ग्रहणाचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

४) कर्क रास- कर्क राशीसाठी सुद्धा हे चंद्रग्रहण अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. राशीसाठी या ग्रहणाचा अतिशय लाभकारी परिणाम आपल्या जीवनावर दिसून येईल. भाग्य या काळामध्ये भरपूर साथ देणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ येणार आहे मानसिक ताण आता दूर होईल. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रधान करणाऱ्या घडामोडी घडून येतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक ठरू शकेल. असा याचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीचे दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी कॉल आपल्याला येऊ शकतो. या काळामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ग्रहणाचा शुभ परिणाम आपल्या राशीवर दिसून येईल.

५) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांसाठी ईश्वराचे नामस्मरण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. ग्रहण कालावधीमध्ये सर्वांशी प्रेम आणि आपुलकीने वागणे गरजेचे आहे . या काळामध्ये तोंडामध्ये साखर ठेवून लागल्यास आपली कामे यशस्वी रित्या पूर्ण होतील. ग्रहणाच्या कालावधीमध्ये आपल्याला वेध पाळणे आवश्यक आहे. चंद्रग्रहण आपल्यासाठी अशुभ असल्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे आर्थिक देवाणघेवाण करताना किंवा महत्वपूर्ण कामे करताना सतर्क राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

६) वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय लाभकारी परिणाम दिसून येत आहे. आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे इथून पुढे नशिबाला नवीन कलाटणी प्राप्त होईल. त्याच्या दृष्टीने देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये विशेष परिणाम दिसून येतील. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात हात लावाल त्या कामाला यश येईल.

वृश्चिक राशीच्या जीवनातील लोकांना समृद्धी व आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. क्षेत्रामध्ये प्रगती घडून येऊ शकते. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या दृष्टीने देखील अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल.

७) मकर रास- मकर राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. पण पंचांग नुसार हे ग्रहण आपल्यासाठी अशुभ परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे ग्रहण कालावधीमध्ये स्वतःच्या भावनेवर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी आवश्यक असेल. मनावर आवर घालण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये ईश्वराचे नामस्मरण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. या काळामध्ये स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.

मकर राशीच्या लोकांसाठी या काळात वादविवादापासून दूर राहण्याचे शुभ ठरू शकते. भांडणापासून दूर राहण्यापेक्षा अत्यंत आवश्यक आहे . व्यवहार करताना किंवा महत्वपूर्ण व्यवहार करताना जपून राहणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण आपल्यासाठी अशुभ फलदायी ठरू शकते. त्यामुळे या कालावधीमध्ये थोडेसे सतर्क राहण्याचे गरजेचे आहे.

८) कुंभ राशी- कुंभ राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे. इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. धन प्राप्ती समाधानकारक असेल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल, आता इथून पुढे नशीब प्रगतीच्या दिशेने सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. भाग्याचे साथ मिळणार आहे, आर्थिक क्षमता मजबूत बनेल वैवाहिक आणि पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *