नमस्कार मित्रांनो.
चपाती बनवताना या चुका कधीच करू नका. माता लक्ष्मीचा कोप होईल. कुटुंबात कलह होईल. घर भिकेला लागेल. वंश देखील नष्ट होऊ शकतो. भक्तानो वास्तुशास्त्रानुसार अन्न बनवताना नकळत लोक अशा चुका करतात. ज्यामुळे कुटुंबातील आनंद हळूहळू नष्ट होतो. वास्तुशास्त्रानुसार अनेक वेळा घरावर आलेली संकट आणि जीवनातील आर्थिक समस्याचे कारण तुमच्या ग्रहदोष आणि नकळत झालेल्या छोट्या छोट्या चुकाही असू शकतात.
त्याचबरोबर घरातील वडीलधारी मंडळी जेवण करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला देतात. ते तुम्ही पाहिलच असेल. ज्योतिषशास्त्रानुसार अस मानल जात की चपाती बनवताना झालेल्या चुका कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि परस्परसंबंधावर नकारात्मक परिणाम करत असतात. घरातील कोणत्याही सदस्याच्या ताटात पहिली चपाती संपली असेल तर दुसरी चपाती कधीही हातात घेऊन जाऊ वाढू नये.
चपाती नेहमी प्लेटमध्ये ठेवून घ्या. आणि नंतर समोरच्या व्यक्तीच्या ताटात वाढा. वास्तुशास्त्रानुसार अस मानल जात की हाताने रोटी दिल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. पण एकदा तुम्ही घरातील वडीलधाऱ्याचे म्हणणे ऐकले असेल की एका ताटात तीन चपात्या एकत्र देऊ नका.
अस मानल जात की, एका ताटात तीन चपात्या एकत्र खाल्ल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमकुवत होते. आणि घरातील सुख शांतीवरही परिणाम होतो. तुम्ही अनेक जणांना पाहिल असेल रात्री चपाती बनवल्यानंतर जर उरलेले पीठ असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु भक्तांनो वास्तूच्या दृष्टिकोनातून हे चुकीचे मानले जाते.
असे मानले जाते की शीळ्या पिठाच्या चपात्या बनवून खाणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढते. त्यामुळे कधीही जुनी सकाळी मळलेली गणिक फ्रीजमध्ये ठेवून संध्याकाळी चपात्या बनवू नका. जस की संध्याकाळी मळलेली कणिक सकाळी चपात्या बनवू नका. ही खूप चुकीच आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.