म्हणून शनिवारी शनी मंदिरातून चपला व जोडे चोरी जाणे असते शुभ, होतात हे फायदे..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शनि ग्रहाविषयी अनेक कथा पुराणात आढळतात. शनिदेव हे सूर्य देवाचे पुत्र आणि कर्माचा दाता मानले जातात. पण त्याचबरोबर शनी ग्रहाबाबत अनेक गैरसमज आहेत. आणि त्यामुळे हा ग्रह मारक अशुभ आणि दुःखाचे कारण मानला जातो. पाचशे मात्र ज्योतिषही त्याला कष्ट मानतात. पण शनि जितका मानला जातो तितका अशुभ आणि मारक नाही.

म्हणूनच तो शत्रू नसून मित्र आहे. शनि हा एक मेव ग्रह आहे जो मोक्ष देतो. सत्य हे आहे की शनी निसर्गात संतुलन निर्माण करतो. आणि प्रत्येक जीवाला न्याय देतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी ग्रह अशुभ असेल, तर कामात यश सहजासहजी मिळत नाही. होणारे काम सुद्धा बिघडत जाते.

जुन्या लोकांकडून आपण ऐकले असेल की शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ असते. आपण ज्या चपला घालतो त्यामध्ये आपल्या ऊर्जेचे वास्तव्य असते. मग ती ऊर्जा सकारात्मक असो किंवा नकारात्मक. त्या ऊर्जेचा प्रभाव ती धारण करणाऱ्या वर होतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत संतांच्या पादुकांना विशेष महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रात शनि हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ का म्हणतात यामागे अशी बरीच कारणे आहेत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया. चामडे आणि पाय या दोन्हीवर शनीचा प्रभाव पडतो. भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की जांभळे आणि पाय या दोन्हीवर शनीचा प्रभाव पडतो.

त्यामुळे शनिवारी जोडे आणि चप्पल चोरीला गेल्यास त्रासदायक दिवस लवकरच दूर होणार आहेत असे मानले जाते. शनि देवाचे दुःख कमी व्हावे म्हणून अनेक लोक शनिवारी शनि मंदिरात बूट आणि चप्पल टाकून जातात. किंबहुना मंदिरातून चपला किंवा जोडी चोरीला जाणे शुभ संकेत आहे.

भारतीय ज्योतिष शास्त्रात याबाबत अनेक प्रकारच्या समजती आहेत. शनिवारी बूट किंवा चप्पल मंदिरातून चोरी गेल्यास ते खूप शुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार हे शुभ संकेत आहेत. जर शनिवारी मंदिरातून बूट आणि चप्पल हरवली किंवा चोरीला गेली तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचा वाईट काळ संपणार आहे.

आणि आर्थिक संकट सुद्धा लवकरच संपणार आहे. शनिवारी जोडे आणि चप्पल चोरीला जाणे शुभ का असते. ज्योतिष शास्त्रात असे मानले जातेकी शनी चरणात वास करतो. शनि ग्रहाचा संबंध असल्याने शनी चप्पल आणि जोडे यांचा कारक आहे. यासोबतच असे मानले जाते की शनिवारी जोडी आणि चप्पल दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. आणि सर्व संकट दूर होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *